नोकरी लाथाडून तमासगीर झालेल्या दादू इंदुरिकरांनी गाढवाचं लग्न महाराष्ट्रात कायमचं हिट केलं….

तमाशा म्हणलं की आपल्याला सगळयात आधी आठवते ती लावणी आणि संगीतबारीची दुनिया. एकदा का ढोलकीवर थाप पडली की मग विचारूच नका. तसं तमाशात हलगी ढोलकी जुगलबंदी, गण, गवळण, बतावणी, वग असं सगळं असतं पण तमाशा म्हणल्यावर जनरली आपण लावणीच गृहीत धरतो पण…
Read More...

राज्याच्या राजकारणात प्रफुल्ल पटेल कुठेच नसतात, तरीही इतका वट कसाय ?

शरद पवारांच्या राजीनाम्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या समितीने फेटाळला असल्याची घोषणा प्रफुल्ल पटेलांनी केली. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी दोन नेत्यांची घोषणा केली, पहिलं नाव सुप्रिया सुळे…
Read More...

इतक्या मेहनतीने ७ लाखांची खंडणी ब्रिटिशांनी गोळा केली आणि खाजा नाईकांनी ती लुटून नेली….

१७ नोव्हेंबर १८५७ चा दिवस होता. जांभळी चौकात सामसूम होती. इतकी शांतता होती की कोणाची तरी मृत्यू झाला असावा. ब्रिटिशांनी भारतीय जनतेकडून जबरदस्ती करून खंडणी वसूल केली होती. या वसुलीच्या बदल्यात भारताच्या गोरगरीब जनतेने ब्रिटिशांना…
Read More...

आर्यन खानला क्लीन चीट मिळाली आता समीर वानखेडे गोत्यात येऊ शकतात…

आर्यन खान ड्रग्स प्रकरणाने बॉलिवूड आणि राजकारण दोन्ही क्षेत्र ढवळून निघाले होते. या प्रकरणामुळे जेवढं आर्यन खानला लक्षात ठेवलं जाईल तितकंच समीर वानखेडे यांना देखील कुणीच विसरू शकणार नाही. या प्रकरणी आर्यन खानला एनसीबीने गेल्या वर्षी ३…
Read More...

संभाजीराजेंवर माघार घेण्याची वेळ कुणामुळे आली ? शिवसेना, राष्ट्रवादी की भाजप ?

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. मात्र घोषणा करतांना संभाजीराजे म्हणाले, "ही माझी माघार नसून स्वाभिमान आहे. कोणापुढे झुकून खासदारकी घेणार नाही, माझी ताकद मला बघायचीय्, मावळ्यांना संघटीत…
Read More...

महाभारतात ऐकू येणारा ‘मैं समय हुं’ हा आवाज या माणसाचा होता..

मैं समय हुं, मेरा जन्म सृष्टी के निर्माण के साथ हुआ था, मैं पिछले युगो में था, हुं ओर् आने वाले यूगो में रहुंगा, अनंत काल से पृथ्वी पर राज करने की लडाई जारी है.... आता जर तुम्ही महाभारत पाहिलेलं असेल तर या ओळी वाचताना तुमच्या मनात थेट…
Read More...

शिवसेना-मनसेच्या आधी “घाटी विरूद्ध भय्या” या वादाची सुरवात अरुण गवळीने केली होती…

मुंबई ही सर्वसमावेशक मानली जाते. अनेक जाती, धर्म, संस्कृती या शहरात नांदतात. मुंबई काढून घेण्याचे प्रयत्न तेव्हा अफाट झाले पण मराठी माणसाने लढून तिला आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवलं. पण मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड जसं फोफावल तितकंच ते भीषण होत…
Read More...

ताजमहाल : कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले, तुम्ही जनहित याचिकेचा इतिहास जाणुन घ्या

देशात अनेक मुद्दे आहेत. या मुद्यांवरून अनेक बातम्या आहेत. तरिही लोकांना अनेक गोष्टींचे मुद्दे करायचे असतात. समजा एखादा बिनबुडाचा मुद्दा चांगलाच तापवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्या सोय करुन देण्यात आलेली आहे. ती सोय आहे जनहित…
Read More...

जगात ऑल टाईम श्रीमंत असणारा मनसा मुसा १०० उंटावर सोनं लादून मक्केला गेला तेव्हा

जेफ बेझॉस. बिल गेटस. वॉरेन बफे. एलन मस्क. मार्क झकरबर्ग. आपल्या भारताचे मुकेश अंबानी, गौतम अदानी. या सगळ्यामध्ये काय कॉमन आहे? जगातली सध्याची सर्वात श्रीमंत माणसं. पण इतिहासात असा एक माणूस होऊन गेला ज्याची संपत्ती तुमच्या आमच्या…
Read More...