मिस युनिव्हर्स हरनाझ कौरला जो आजार झालाय त्यावर उपचार पण नाहीये

२०२१. मिस युनिव्हर्सचं स्टेज. एका शब्दाने सगळी धाकधुकीवाली शांतात भंग केली आणि एकच कल्ला झाला. शब्द होता 'इंडिया'. तब्बल २१ वर्षांनंतर भारताने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. आणि हा विजय भारताला मिळाला तो फक्त आणि फक्त एका व्यक्तीमुळे…

भारतातल्या या गावाचा पॅटर्नच वेगळाय, इथं गायीला बसायला गादी देतात

भारतीय लोकांचा गाई हा खूपच हळवा विषय आहे. म्हणूनच तर त्यांच्या कत्तली झाल्या तर मोठया दंगली झाल्याचे भारताच्या इतिहासाने बघितलं आहे आणि अजूनही बघत आहे. मात्र, मागच्या काही वर्षात राजसत्तेची मते बदलली असून त्यांच्या मार्फतही संगोपनाचे काम…

गुढीपाडवा, तमाशा आणि नारायणगाव यांचं रिलेशन लय खास आहे….

तुणतुण्याची निंदा करी तिला वीणा म्हणू नये नाही ऐकिली लावणी त्याला शहाणा म्हणू नये....! महाराष्ट्राची ओळख म्हणजे तमाशा आणि तमाशाची पंढरी म्हणजे नारायणगाव. इथला प्रत्येक माणूस कलाकार असल्याचं मानलं जातं. दगडांच्या देशा कणखर देशा म्हणून ज्या…

म्हणून शरद पवारांनी ११ च्या ऐवजी १२ बॉम्बस्फोट झाल्याची चुकीची माहिती दिली होती…

'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावर अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलले... त्याचं निमित्त ठरलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिल्ली येथे आयोजित अल्पसंख्याक संमेलन.  या संमेलनात शरद पवार बोलतांना म्हणाले, "देशात सांप्रदायिक शक्तींचा…

कोकणाचा आवाज बुलंद झाला अन् एन्रॉनचा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवला…!

सोमवारी रात्रीपासून कोकणातील बारसू येथे स्थानिकांनी रिफायनरीला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. रात्रीपासून हे आंदोलनकर्ते तिथेच बसून होतं. आज प्रकल्पस्थळाचं सर्वेक्षण केलं जाणार असून…

मोदींना दोन डझन धमक्या आल्या आहेत, पण केसाला धक्का लावण्याची हिंम्मत झाली नाही

केरळ दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आत्मघातकी बॉम्बनं हल्ला करण्यात येईल, अशी धमकी मोदींच्या केरळ दौऱ्याआधी देण्यात आली आहे. २४ एप्रिलला सुरु होणाऱ्या मोदींच्या दोन दिवसीय दौऱ्याआधी हे धमकीचं पत्र राज्य भाजपचे अध्यक्ष के. सुंदरन यांना…

IAS अधिकाऱ्याच्या मुलाला बाहुबली खासदाराच्या मुलानं जिवंत जाळलं कारण…

नितीश कटारा वय वर्ष २५. वडील IAS अधिकारी. कुटूंबातले अनेकजण UPSC तू अधिकारी पदावर गेलेले. कौटुंबिक पार्श्वभूमीचं अधिकाऱ्यांची. त्यामुळे घरात पहिल्यापासूनच शिस्तीचं वातावरण. नितीश कटाराची आई देखील नोकरी करायची. वेळात वेळ काढून मुलाचा अभ्यास…

चीन मध्ये मराठी “प्रपंच” सिनेमा बघायला रांगा लागल्या होत्या..!!! 

राज कपूरची रशियामध्ये हवा होती. किंवा सोनु सुदचा मोठ्ठा फॅनबेस चीनमध्ये आहे. चंकी पांडेचे सर्वाधिक सिनेमे बांग्लादेशात चालतात. बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं पण एखाद्या देशात एखादा सिनेमा किंवा एखादा हिरो हा बाप असतो.  पण यात मराठी सिनेमा…

छोट्या महागुरूंनी आपल्या डान्समधून भारत-चीन युद्धावेळी मदत केलेली..!!!

1962 साली भारत चीन युद्ध झालं. त्यापूर्वी म्हणजे 1961 साली शम्मी कपूर यांचा जंगली सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा तुफान चालला, पण त्याहून चाललं ते या सिनेमातलं याहू हे गाणं..  शम्मी कपूर याहू चाहे कोई मुझे जंगली कहैं म्हणत या सिनेमात…