मोदींना नडून नडून राहूल गांधीचं वय वाढलं मग केजरीवालांना कुठलं चेटूक सापडलय
आज पाच राज्यांच्या निवडणूकीचा निकाल लागतोय. तसं २०१४ नंतरच्या कोणत्याही निवडणूकीत अनपेक्षित अस काहीच घडत नाही. म्हणजे निकाल लागणार. कॉंग्रेस संपली, EVM मशीनमध्ये घोळ, कितीही आपटा येणार तर मोदीच वगैरे वगैरे चर्चा आत्ता कॉमन झाल्यात.…