मोदींना नडून नडून राहूल गांधीचं वय वाढलं मग केजरीवालांना कुठलं चेटूक सापडलय

आज पाच राज्यांच्या निवडणूकीचा निकाल लागतोय. तसं २०१४ नंतरच्या कोणत्याही निवडणूकीत अनपेक्षित अस काहीच घडत नाही. म्हणजे निकाल लागणार. कॉंग्रेस संपली, EVM मशीनमध्ये घोळ, कितीही आपटा येणार तर मोदीच वगैरे वगैरे चर्चा आत्ता कॉमन झाल्यात.…

युपीच्या राजकारणात “राजा भैय्या” प्लॅस्टिक आहेत प्लॅस्टिक….!!!

प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार सायेब.. पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकतं.. मग मी प्लॅस्टिक हाय समजा सायेब... मुळशी पॅटर्न सिनेमातला डायलॉग... कट टू युपीचा निकाल. योगी पुन्हा एकदा मुख्यमंत्री. अखिलेश यांचा पराभव. मायावती मैदानात सुद्धा…

हे आजचं नाही, १९८९ पासून सेनेचं बाहेरच्या राज्यात डिपॉझिट जप्त होत आलय..

२०२४ मध्ये आपण दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच  : आदित्य ठाकरे (२७ फेब्रुवारी २०२२) २०२४ पर्यंत शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यत पोहचली असेल आणि बरेच लोक बेरोजगार झाले असतील : संजय राउत (१६  फेब्रुवारी २०२२) यात खंत अशी होती की,…

कॉम्प्युटरमध्ये बाप गेम्स असूनही आपली दुनिया ‘MS Paint’च्या चौकटीतच अडकली होती…

साधारण २००७ नंतरची गोष्ट आहे. भारतात कॉम्प्युटर ही गोष्ट सामान्य झाली होती, म्हणजे अगदी घराघरात कॉम्प्युटर आले नसले, तरी शाळांमध्ये कॉम्प्युटरचा तास असायचा. पोरं शूज-बिज काढून इमानदारीत कॉम्प्युटर लॅबमध्ये जायची. कॉम्प्युटर उघडल्यावर…

भावकीच्या भांडणातून ‘आदिदास’ आणि ‘प्युमा’ ब्रँडचा जन्म झाला.

आदिदास’ आणि ‘प्युमा’ क्रीडा साहित्याच्या उत्पादनातील जगभरातील २ दादा ब्रँँड. क्रीडा साहित्याच्या जगभरातल्या मार्केटवर या दोन कंपन्यांनी आपला मोठ्या प्रमाणात ताबा मिळवलाय. पण तुम्हाला माहितेय का की या दोन्ही कंपन्यांचे संस्थापक एकमेकांचे…

रिलीज तोंडावर आला असला, तरी द काश्मीर फाईल्स भोवतीचे वाद काय संपलेले नाहीत

चित्रपट आणि त्यावरून सुरु झालेला वाद हा नेहमीचाच. त्यातसुद्धा चित्रपटाची स्टोरी ही सत्यघटनेवर आधारित असेल तर प्रकरण पार कोर्टापर्यंत जात. कारणं.. प्रत्येकाची वेगवगेळी. आता असाच काहीसा प्रकार 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाच्या बाबतील पाहायला…

प्लेगबाधित रुग्णांची सेवा करताना त्यांना प्लेगची बाधा झाली त्यातच त्या गेल्या.

जगभरात डॉक्टरांचा कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना मृत्यू झाला. काही वर्षांपुर्वी केरळमध्ये इबोलाग्रस्त रुग्णाची सेवा करत असताना एक पारिचारिकेचा मृत्यू झाला होता. कर्तव्य श्रेष्ठ समजणाऱ्या या व्यक्तिंनी आपल्या प्राणाची बाजी…

अधिवेशन कुठलंही असू द्या ते गाजवलं ते फक्त देवेंद्र फडणवीसांनीच

सद्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मालिकांच्या राजीनाम्यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचं पहिल्या दिवसापासून पाहायला मिळतंय. नवाब मालिकांवर आरोप झाले, चौकशी झाली, आणि अटकही झाली. सद्या नवाब…

राजीव गांधींच्या मारेकऱ्यानं तुरुंगातून परीक्षा देत टॉप केलं होतं

भारताच्या राजकारणातील ख्यातनाम व्यक्तींचं नाव विचारलं तर गांधी घराण्यातील दोन व्यक्तींचं नाव नक्कीच वरती येतं, ते म्हणजे इंदिरा गांधी आणि दुसरे राजीव गांधी. यांच्यातील अजून एक साम्य म्हणजे दोन्ही नेत्यांची हत्या करण्यात आली होती. इंदिरा…