Browsing Category

फोर्थ अंपायर

कोचने सेहवागला कानफटात मारली आणि गांगुली भडकला.

गोष्ट आहे २००२ सालची. इंग्लंड मध्ये नटवेस्ट सिरीज सुरु होती. गांगुलीच्या अग्रेसिव्ह कॅप्टनसी खाली नव्याने भारतीय टीम उभी राहिली होती. त्यात सचिन, द्रविड सारख्या सिनियर खेळाडूंच्या सोबतीला सेहवाग युवराज, कैफ, झहीर असे नव्या दमाचे प्लेअर्स…
Read More...

आता फुटबॉलप्रमाणे क्रिकेटमध्ये खेळाडू जखमी झाला तर सबस्टीट्युट खेळवता येणार.

यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप नुकताच संपला. क्रिकेट इतिहासात ४४ वर्षानंतर यंदाच्या वर्ल्डकपने नवा चॅम्पियन्स दिला हे खरं पण सोबतच इतिहासातील सर्वात वादग्रस्त वर्ल्डकप म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याला कारण ठरलं ते अँपायर्सची गचाळ कामगिरी. एकतर…
Read More...

१९७५ सालच्या काळात मैदानात धावत जाऊन क्रिकेटरची पप्पी घेणारी ती डेरिंगबाज साडीगर्ल !!

सध्या ट्विटरवर #SareeTwitter नावाचा ट्रेंड तुफान चालला आहे. भारतीय संस्कृती आणि साडीत स्त्री किती सुंदर दिसते हे दाखवणे त्यामागचा उद्देश आहे. यात सामान्य स्त्रियांपासून ते सोनम कपूर, प्रियंका गांधी पर्यंत अनेक स्त्रियांनी आपले साडी नेसून…
Read More...

धनराज पिल्लेला राजकारणानं संपवलं, नाही तर भारतीय हॉकीचा तो सचिन होता

आपल्याला लहानपणी हॉकी म्हटल की एकच चित्र डोळ्यासमोर राहत. गळ्यात सोन्याची साखळी घातलेला लांब केसाचा सावळा मुलगा हॉकी स्टिकला बॉल चिकटलेला घेऊन तुफान स्पीडने धावतोय आणि त्याच्या मागे विरोधी टीमचे जवळपास अर्धे प्लेअर्स धावतायत पण तो कोणालाच…
Read More...

नदालला हरवून फेडररने अकरा वर्षापूर्वीचा हिशोब चुकता केला आहे.

६ जुलै २००८ विम्बल्डन ग्रँडस्लॅम फायनल. जगातला नंबर वनचा टेनिस प्लेअर रॉजर फेडरर आणि नंबर दोनचा प्लेअर राफेल नदाल टायटलसाठी अमोरासमोर होते. प्रचंड गर्दी झाली होती. दोन्ही साईडचे फॅन्स एखाद्या युद्धाच्या तयारीने आले होते. साधसुधं नाही तर…
Read More...

अझरला शिक्षा होऊ नये म्हणून चंद्राबाबू वाजपेयी सरकार पाडणार होते?

साल होतं २०००. भारतीय क्रिकेट एका वेगळ्याच वादळाला सामोर जात होतं, मॅच फिक्सिंग. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हॅॅॅन्सी क्रोनिए सापडला तिथून ही गटार उघडली गेली. त्याने यात अनेक जणांची नावे समोर आली यात सगळ्यात मुख्य नाव होते मोहम्मद अझरूद्दीन.…
Read More...

त्यादिवशी इंग्लंडमध्ये एका भूरट्याने सिद्धू आणि गांगुलीच्या डोक्यावर बंदुक रोखली होती.

क्रिकेटचे अनेक किस्से मैदाना इतकेच मैदानच्या बाहेर देखील गाजलेले आहेत. असाच मैदानाबाहेरचा एक किस्सा सौरव गांगुली आणि नवजोत सिंग सिद्धूच्या जीवावर बेतणारा होता. झाले असे होते की, १९९६ मध्ये भारतीय क्रिकेट टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली…
Read More...

द. कोरियाचा हा प्लेयर भारताकडून क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे.

ब्रिटिशानी शोधलेला खेळ क्रिकेट आपल्या देशात धर्म बनला आहे. बाकी कुठे नाही पण क्रिकेटमध्ये तरी आपण महासत्ता आहे. एक काळ होता या खेळावर फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशाचं वर्चस्व असायचं आणि क्रिकेट खेळणारे देश फक्त आठ दहा असायचे.…
Read More...

१९९६ वर्ल्डकप सेमीफायनल मधून भारत बाहेर पडला होता तेव्हा काय झालं होतं..

१३ मार्च १९९६. भारत Vs श्रीलंका. वर्ल्ड कपची सेमी-फायनल. १ लाखांपेक्षा अधिक प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता असणारं, कोलकात्याच्या ईडन-गार्डन्सचं मैदान. भारत अर्थातच फेवरीट. टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यासाठी भारताचा…
Read More...

१७ वर ५ आउट असताना कपिल देव मैदानात आला आणि वर्ल्डकपचं स्वप्न पूर्ण झालं.

भारताचा महान बॅटसमन सुनील गावस्कर याला एकदा एका मुलाखतीमध्ये त्याने पाहिलेली वर्ल्डकप मधली सर्वोत्तम बॅटिंग कोणती विचारण्यात आलं होतं तेव्हा त्याने एका क्षणात उत्तर दिल, "कपिल देवने १९८३च्या वर्ल्ड कप वेळी काढलेल्या १७५ धावा. " त्या…
Read More...