Browsing Category
फोर्थ अंपायर
अंपायर आउट देऊ नये म्हणून सेहवाग आधीच त्याच्याजवळ आपली सेटिंग लावायचा.
भिडू वीरेंद्र सेहवाग म्हणजे भारतीय क्रिकेटने पाहिलेला आत्ता पर्यन्तचा सर्वात बिनधास्त प्राणी. मस्त कलंदर माणूस. आयुष्यभर सगळे कप्टन कोच सिनियर खेळाडू त्याला सांगून सांगून थकले ,
"विरू थोडा देख के खेल, पेहले सेट हो जा और फिर धुलाई कर."
पण…
Read More...
Read More...
क्रिकेटमध्ये फक्त बॅटवरून पण खूप भांडण झाली आहेत.
आपण लहानपणी क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली तेव्हा आपल्याला पहिल्यांदा प्लास्टिकची बॅट आणि बॉल इतकच काय ते हातात आलेलं. थोडं मोठ झाल्यावर मग लाकडाची फळी, शाळेतली पॅड आली. मग कधी तर एखादा दोस्त बॅट घेऊन यायचा आणि रबरच्या बॉलने खेळणे व्हायचे.…
Read More...
Read More...
वाघा बॉर्डरवर शड्डू ठोकण्याचे माकड चाळे करणाऱ्या पाक बॉलरला भारतीय टीमने चांगलंच रडवलं.
गेल्या वर्षीची वाघा बोर्डर वरील हि गोष्ट आहे. वाघा बोर्डर म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या सीमा संपतात ते ठिकाण. आपण त्याला अट्टारी सीमा म्हणतो तर पाकिस्तानमध्ये वाघा सीमा म्हणतात.
दोन्ही देशातून हजारो नागरिक दररोज इथे सैनिकी परेड बघण्यासाठी…
Read More...
Read More...
कालच्या भारत-पाकिस्तान वर्ल्डकप मॅचमध्ये हे ५ नवे विक्रम बनले आहेत.
भारत पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी मेजवानी असते. त्यात वर्ल्ड कप असेल तर बोलायला नको. क्रिकेट जगातली सर्वात मोठी रायव्हलरी म्हणून या मचला बघितलं जात. या मॅच प्रमाणे बॉल आणि बॅटचा सामना कुठेच पाहायला मिळत नाही. काल मात्र…
Read More...
Read More...
पाक अंपायरने मुद्दाम आउट दिलं पण त्यातूनही गावस्करने ब्रॅडमनचा विक्रम मोडला.
पाकिस्तान देशाच्या निर्मितीपासूनच भारत पाक संबंध कायम ताणले गेलेले.काश्मीर चा प्रश्न असो का कारगिल चा आणि त्यात क्रिकेट चा सामना म्हणल कि त्यालाही युद्ध असल्याप्रमाणे लोक पाहत असतात. आणि क्रिकेट प्लेअर म्हणजे सैनिक अस सामन्याच स्वरूप असत.…
Read More...
Read More...
हरभजनसिंगच पाक खेळाडू बरोबर भांडण झालं तरी सचिन ते सोडवायला गेला नाही.
१ मार्च २००३. वर्ल्ड कप भारत पाकिस्तान मॅच.
मॅच दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरीयन मध्ये होणार होती पण भारतीय उपखंडात रस्त्यावर एक ही चिटपाखरू दिसत नव्हतं. करोडो लोक टीव्हीसमोर बसले होते. भारतात दूरदर्शनवर फोर्थ अम्पायरच्यानंतर एक गाण लागलं.…
Read More...
Read More...
त्यानंतर भारताला शिवीगाळ करण्याची हिंमत मिंयादादला झाली नाही.
भारत पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटला कि त्यात स्पर्धा आलीच. प्रेशर आलं. जिंकण्याची कधी सम्पणारी भूक आली.
फक्त खेळाडूच नाही तर अख्खा देश एखाद्या महायुद्धाला सामोरे जात असल्याप्रमाणे सज्ज होतो. कधी खेळाडूंची आपापसात भांडणे होतात तर कधी…
Read More...
Read More...
युरोपमध्ये भल्याभल्या राजकारण्यांना जमलं नाही ते या फुटबॉलरने करून दाखवलं !!
" If he scores another few then I'll be Muslim too ."
ऐकायला थोडं फिल्मी वाटतं असली, तरी सध्या सगळ्या युरोपात गाजत असलेली घोषणा आहे ही . फिल्मी यासाठी म्हणलं कारण एखाद्या खेळाडूने मॅच मध्ये गोल केला तर लोक चक्क आपला धर्म देखील बदलायला…
Read More...
Read More...
हे आहेत गणिताचे दोन मास्तर एकाच नाव “डकवर्थ” आणि दूसऱ्याचं “लुईस”
क्रिकेट आणि पावसाचा ३६ चा आकडाच म्हणावा लागेल. कारण फुटबॉल, हॉकी, टेनिस या खेळासारखा क्रिकेट पावसात खेळता येत नाही. क्रिकेट सामना सुरु असताना पाउस सुरु झाला तर मध्येच खेळ थांबवावा लागतो.
ठरवलेल्या वेळेत पाऊस थांबल्यास खेळ पुन्हा सुरु होतो.…
Read More...
Read More...
मॅचच्या दरम्यान पाऊस मदतीला आला आणि पाकिस्तानने १९९२ चा वर्ल्डकप जिंकला
पाकिस्तान सेमी फाइनलमध्ये जाईल की नाही हे अजून नक्की नाहीये. पण, १९९२ मध्ये याच टीमने वर्ल्डकप जिंकत सगळ्यांना धक्का दिला होता. नेमका काय घडलं त्या वर्ल्डकपमध्ये ?
दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी चाहत्यांची एक वेगळी थेअरी होती, ती म्हणजे 'कुदरत…
Read More...
Read More...