Browsing Category
आपलं घरदार
अब्दाली हात चोळत पहात राहिला, अटकेच्या किल्ल्यावर मराठ्यांचा झेंडा फडकत होता !!
लहानपणापासून आपण कथा ऐकली असते की मराठ्यांनी अटकेपार झेंडा गाडला. मराठा साम्राज्याच्या उत्कर्षाचा कळस मानला जातो. वेगवेगळ्या बखरीमध्ये अटक ते रामेश्वर पसरलेल्या मराठा साम्राज्याच्या कथा लिहिलेल्या आहेत. मग प्रश्न पडतो अटकेपार म्हणजे काय?…
Read More...
Read More...
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी चालत्या रेल्वेतून उडी मारली होती काय?
ज्यादिवशी काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांनी,'माफी मागायला मी सावरकर नाही,गांधी नाही."असे विधान केल्यानंतर वि दा सावरकर यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. सावरकर यांचे विरोधक आणि समर्थक समोरासमोर आले.याच काळात सावरकर यांनी समुद्रात मारलेली…
Read More...
Read More...
कोल्हापूरचं तावडे हॉटेल गेलं तरी कुठं..?
कोल्हापुरात प्रवेश करताना प्रवाशांच्या कानी वाहकाचा आवाज हमखास पडायचा,
‘चला तावडे हॉटेल.’
मग या स्टॉपवर काही जण उतरायचे. तावडे हॉटेल या स्टॉपची (थांब्याची) केवळ महाराष्ट्रीय नव्हे, तर विविध राज्यातील प्रवाशांना, वाहक-चालकांनाही ओळख होती.…
Read More...
Read More...
शेतात राबणाऱ्या कार्यकर्त्याला उचलून नेलं आणि थेट आमदार बनवलं !
ही गोष्ट तेव्हाची जेव्हा राजकारणात पैशापेक्षा शब्द महत्वाचा होता. कोल्हापूरचे उदयसिंहराव गायकवाड हे तेव्हा जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये दोन गट होते. एक श्रेष्ठी गट आणि दुसरा रत्नाप्पा कुंभार गट. इतर…
Read More...
Read More...
हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांमुळे प्रतिसरकारच्या नागनाथअण्णांना अटक झाली होती.
१९४२ च्या ८ ऑगस्ट ला गांधीजींनी मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानावर एक मंत्र दिला ' करा किंवा मरा'! सरकारने दुसऱ्याच दिवशी गांधी-नेहरू-पटेल-आझाद अशा बड्या काँग्रेस नेत्यांना अटक करून त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला पण संपूर्ण देश मात्र आता पेटला…
Read More...
Read More...
दुर्दैवाने स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव पाटलांनी ३५ फुटांवरून मारलेली उडी आपणाला माहित नाही
एव्हाना प्रतिसरकारचा पसारा प्रचंड वाढला होता. ब्रिटीश सरकारला पर्यायी सरकार चालवायचे म्हणजे प्रशासन यंत्रणा,न्यायव्यवस्था, पोलीस अशा सर्वच अंगाची गरज होती आणि या सगळ्यासाठी खूप सारा पैसा गरजेचा होता. श्रीमंत जमीनदार आणि सावकारांना लुटून…
Read More...
Read More...
बाळासाहेब देसाई म्हणाले, राज्य गहाण पडले तरी चालेल पण राज्यातील पोरं शिकली पाहीजेत
आज शाळेची फी लाखोंच्या घरात आहे. खाजगी शाळांचा प्रस्थ खेड्यापाड्यात रुजलं आहे. आपल्या पोराला शाळेत घेवून जाण्यासाठी स्कूलबस येथे इथपासून ते आपला मुलगा पोपटाला पॅरोट म्हणतो याचं कौतुक वाटणारी आईबापांची नवी पिढी खाजगी शाळांनी गावखेड्यात…
Read More...
Read More...
म्यानमारच्या राजाचे वंशज चंद्रकांत पवार रत्नागिरीमध्ये गाड्या सर्व्हिसिंग करतात.
एका प्रचंड मोठ्या देशाचा एक राजा असतो, तो त्याची राणी त्याच्या चार सुंदर राजकन्या एका भल्यामोठ्या राजवाड्यात राहात असतात. त्या राजवाड्यात राजाच्या सेवेला बरेच दासदासी असतात. यातील एका तरुण नोकरावर त्या राजाच्या थोरल्या राजकन्येचा जीव जडतो.…
Read More...
Read More...
सांगली जिल्ह्यास “द्राक्षभूमी” बनवणारा अधिकारी काळाच्या पडद्याआड गेला..
द्राक्ष म्हणंटल की देशात फक्त सांगली आणि नाशिकचचं नाव येतं. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना आज आर्थिकदृट्या प्रगत बनवलं ते याच नगदी पिकांन,
पण याच द्राक्षे पिकावर संशोधन करून कमी पाण्यात जास्त उत्पादन येणारं हे पिक आपल्या देशात…
Read More...
Read More...
शाहरुख खान आणि अंजना ओम कश्यप शिकले आहेत ते जामिया विद्यापीठ का जळत आहे?
कालपासून सगळीकडे टीव्ही, वर्तमानपत्र, सोशल मिडिया सगळीकड एकच नाव ऐकायला मिळतंय, जामिया मिलीया विद्यापीठ. तिथल्या विद्यार्थ्यांनी सुरु केलेला नागरिकता सुधारणा विधेयकाचा विरोध दिल्ली पोलिसांनी दडपशाही करून मोडून काढण्याचा प्रयत्न केला.…
Read More...
Read More...