Browsing Category

आपलं घरदार

कोकणचा आंबा जगावर राज्य करतो याला एकमेव कारण म्हणजे फ्रामजी कावसजी बाबा

आज मुंबईमध्ये राहणाऱ्या आयटी पब्लिकची राजधानी कुठली विचारली तर पवई हिरानंदानी गार्डन हे उत्तर मिळेल. अतिशय पॉश एरिया. भल्या मोठ्या काचेच्या इमारती, मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपन्याच मुख्यालय. जवळच असलेल्या आयआयटी मुळे पवईची नॉलेज सिटी ही ओळख…
Read More...

IIT चा इंजिनियर नोकरी सोडून शेती करायला लागला; वर्षाला 20 कोटींची उलाढाल करतोय !!

सध्याच्या काळात आम्ही आरामाची नोकरी शोधतो. त्रास होऊ नये आरामात आमचं आयुष्य निघावं म्हणून प्लॅनिंग करत असतो. तसंही शेती हा तोट्याचा विषय आहे. त्यामुळे शेतीतून काय भेटत नाही हा आमचा गैरसमज झालेला आहे. मात्र बेंगलोरच्या श्रीराम चितलूर यांनी…
Read More...

शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या प्रेमात पडलेला बेल्जीयन अवलिया !!

"Life is too short to wake up at the same place everyday" या उक्तीवर जीवन जगत भल्यामोठ्या पगाराच्या नोकरीला लाथ मारली व उरला सुरला पैसा खिशात भरत निघाला हा 45 वर्षीय पट्ठ्या 'जगायला' ! परदेशात सिस्को कंपनीत मोठ्या पदावर असल्याने…
Read More...

महात्मा फुलेंना मारायला आलेला मारेकरी त्यांचा विद्यार्थी बनला.

मध्यरात्रीची वेळ होती. पुण्यामध्ये आपल्या वाड्यात जोतीबा आणि सावित्रीबाई हे फुले दाम्पत्य झोपले होते. सावित्रीबाईंना गाढ झोप लागली होती. जोतीबांची झोप सावध होती. अचानक त्यांना कुणाच्या तरी पाउलाची चाहूल लागल्यासारखं वाटलं. ते आपल्या…
Read More...

शरद पवार तुमची छाती किती इंच?

गोष्ट आहे १९६२ सालची. चीनच्या आक्रमणाच्यावेळची. हिंदी चीनी भाई भाई म्हणत चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता. आपल्या सैन्याची तयारी म्हणावी तेव्हढी झाली नव्हती. पाकिस्तानच्या लगतच्या सीमेला भक्कम करण्याच्या नादात पूर्वेकडील चीनला लागून…
Read More...

या उपमुख्यमंत्र्यामुळे पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला.

आणीबाणीनंतरचा काळ होता. इंदिरा गांधी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. संपूर्ण देशात जनता दलाचे वारे होते. कॉंग्रेसमधल्या देखील जुन्या नेत्यांचे इंदिराजींनी राजकारणात अनुनभवी असलेल्या संजय गांधी यांचा सल्ला ऐकून देशावर आणीबाणी लादली…
Read More...

अग्रलेखांच्या बादशाहला यशवंतराव म्हणाले, “आजोबांचा खरा नातू शोभतोस !!”

एकेकाळी केसरीचा अग्रलेख छापून आला की सगळीकडे चर्चा व्हायची. लोकमान्य टिळकांनी आपल्या तिखटजाळ शब्दात सरकारचा घेतलेला समाचार मराठी वाचक रोज सकाळी कौतुकाने वाचायचे. इंग्रज अधिकाऱ्यांची चिडचिड व्हायची. भारताचं स्वातंत्र्यलढ्याची दिशा…
Read More...

टिळकांनी जिच्यावर टीका केली होती ती रखमाबाई भारताची पहिली महिला डॉक्टर बनली.

भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणजे रखमाबाई राऊत. आज रखमाबाई राऊत यांची जयंती. मात्र रखमाबाई राऊतांची इतिहासानं उपेक्षा केली आहे असं म्हणावं लागेल. कारण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई,…
Read More...

कुस्तीच्या मैदानात हाकारी पेटली, “जिवा महाला आला !!”

रायगड जिल्ह्यातील छोटसं गाव उमरठ. हजारभर लोक रहात असतील. पण गावाची ओळख म्हणजे छ.शिवाजी महाराजांचे सुभेदार तानाजी मालुसरे यांच गाव. तानाजींचा मोठा चौसोपी वाडा होता. उमरठ गावाची यात्रा सुप्रसिद्ध होती. यात्रेत संध्याकाळी कुस्तीची दंगल भरवली…
Read More...

शिक्षण पुर्ण करण्यासाठी कोमल मागील एक वर्षांपासून कॅब चालवत आहे…

तुम्हाला आयुष्यामध्ये काही मिळवायचं असेल तर तुमच्याकडे जिद्द, चिकाटी आणि परिश्रम घेण्याची तयारी असायला हवी.  आम्ही छोट्या छोट्या गोष्टीमुळं चिडचिड करतो. एखाद्या पराभवानं खचून जातो. नशिबाला दोष देत बसतो. आमच्या हातात काहीच नाही म्हणत…
Read More...