Browsing Category
आपलं घरदार
कृष्णेचा वाघ बापू बिरू जेव्हा अरूण गवळीला भेटला तेव्हा…
नुकताच उन्हाळा चालू झालेला. मार्च एप्रिलचा महिना असेल. कराडच्या इस्लामपूर दरम्यान हायवेवरच्या एका ऊसाच्या रसाच्या गाड्यावर गाडी थांबवली. साधारण पन्नाशीच्या पुढे झुकलेला एक म्हातारा. आम्ही पोरं बोलत होतो तेव्हा बापू बिरूचा विषय सुरू झाला.…
Read More...
Read More...
कॉंग्रेसच्या या मंत्र्याने खुद्द स्वतःचा अंतिमसंस्कार केला होता..
मार्च २००३. मध्यप्रदेशच्या सागर गावामध्ये धर्मसभा बोलवण्यात आली होती. या धर्मसभेचे संचालन करत होते रावतपुरा सरकार नावाचे एक संन्यासी महागुरू. धर्मसभेचे कारण देखील धक्कादायक होतं, एक व्यक्ती स्वतःचा अंतिमसंस्कार करत होती. ते होते मध्यप्रदेश…
Read More...
Read More...
पाचगणीमध्ये स्ट्रॉबेरी पिकते याचं श्रेय इंग्रजांना नाही तर जमशेदजी टाटांना जातं
पुण्या मुंबईचे चाकरमाने आठवडाभर राबतात ते शनिवार रविवारची वाट बघत. विकेंड आला की गाड्या सुटतात हिल स्टेशनच्या दिशेने. माथेरान, लोणावळा, पाचगणी ,महाबळेश्वर ही हक्काची ठिकाण. एकेकाळी भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटीश राज्यकर्त्यांनी आपल्या…
Read More...
Read More...
बाजीराव पेशव्यांच्या शौर्यामुळे पाकिस्तानातल्या शहराच नाव “पेशावर” ठेवण्यात आलं..?
मध्यंतरी आम्हाला पवन हुंडूरगे नावाच्या भिडूने सवाल केला की बाजीरावाच्या पराक्रमामुळे पाकिस्तानात पेशावर असं नाव देण्यात आलं ही माहिती खरी आहे का?
तसं बघायला गेलं तर पेशावर महाराष्ट्रापासून जवळपास दोन हजार किलोमीटर लांब आहे. बाजीराव पेशवे…
Read More...
Read More...
एका सायकल दुरुस्तीच्या दुकानापासून ‘हिरो’ चा प्रवास सुरु झाला होता.
हिरो सायकल. आपल्या पैकी अनेकांनी वेगाच्या लाटेवरचं पहिलं पडल याच हिरो सायकलवरून मारल. प्रत्येकाच्या घरात सायकली असायच्या. त्यात आजोबाच्या काळापासून असलेली २४ इंची सायकलसुद्धा असायची. अनेक उन्हाळे पावसाळे या सायकलीनी बघितले. तिच्यावरच्या…
Read More...
Read More...
उपकाराची परतफेड म्हणून पोलंडदेशाचे नागरिक कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत करणार.
कृष्णा-पंचगंगा नद्यांना आलेल्या महापुराने कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांची अपरिमित हानी झाली. अनेक गावं वाहून गेली, कित्येकांचे संसार उघड्यावर आले. असा अभूतपूर्व महापूर कित्येक पिढ्यांमध्ये पाहिला नव्हता. अनेक तरुणमंडळे मदतीला धावली.…
Read More...
Read More...
एका आज्जीबाईच्या हुशारीमुळे हरिहरगड मुघलांच्या तावडीतून सुटला होता.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या डोंगररांगेत अंजनेरी, ब्रह्मगिरी, हर्षगड, ब्रह्मा, बसगड, रांजणगिरी, भास्करगड असे अनेक गड-किल्ले वसलेले आहेत. यातला हर्षगड उर्फ हरिहर गड ट्रेकर मंडळींचा अत्यंत आवडता गड. त्याला कारण ही तसच आहे. ते म्हणजे…
Read More...
Read More...
इन्फोसिस स्थापन करताना टाटांनी सांगितलेलं ते वाक्य आजही मूर्ती विसरू शकत नाहीत.
साल होतं १९७९. मुंबई संध्याकाळची वेळ. अंधार पडत आला होता. एक तरुण इंजिनियर आपल्या नरीमन पॉईंटच्या ऑफिस मधून गडबडीत टॅक्सी शोधत होता. त्याला फोर्टला जायचं होतं. तिथ त्याच्या बायकोच ऑफिस होतं. आधीच उशीर झाला होतं त्यात लवकर टॅक्सी मिळत…
Read More...
Read More...
“अशा बाहेर चर्चायत”, आबांनी हे तीन शब्द लिहले आणि त्यांचं निलंबन वाचलं..!!!
आज आबा असते तर विरोधकांसाठी ते तोफ असते. सत्ताधारी पक्षात असताना आबांनी झालेल्या टिका खोडून काढण्यासाठी केलेली भाषण आजही नेत्याकडून चवीने चर्चेली जातात. लोकांच्या मते आज आबा असते तर आघाडीवर इतकी वाईट वेळ आली नसती.
असाच आबांचा एक किस्सा.…
Read More...
Read More...
तेव्हा कॉलेजकुमार विलासरावांच्या “जावा”वर बसायला पोरी तडफडायच्या…
आज मराठवाड्यातली पोरं शिकायला पुण्यात येतात. तशी ती पुर्वीपासून यायची. काहीतरी स्वप्न उराशी धरुन हजारों पोरं पुण्यात आहेत. विलासराव त्यातलेच एक होते. घरात देशमुखी आणि काळ १९६१ चा. तेव्हा विलासराव पुण्यात आलेले. कशाला तर शिक्षणाला.…
Read More...
Read More...