Browsing Category

आपलं घरदार

नागपूरच्या या माणसाने आत्तापर्यन्त आत्महत्या करणाऱ्या १,००० माणसांचा जीव वाचवलाय.

साधारणतः २००८ सालची घटना असेल. नागपुरातील गांधीसागर तलावात सचिन मेश्राम नावाच्या ५० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने जी चिट्टी मागे सोडली होती, त्यात त्याने लिहिलं होतं, “प्रिय जगदीश, तलावातून माझा मृतदेह…
Read More...

कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या लहान पोराला संघाचे रामभाऊ म्हाळगी खेळवत बसलेले तेव्हाची ही गोष्ट.

भाजपचे द्रोणाचार्य म्हणून रामभाऊ म्हाळगी यांना ओळखले जाते. अभ्यासू, सुसंस्कृतपणा आणि साधेपणा हि रामभाऊ म्हाळगींची ओळख. रामभाऊ म्हाळगींची जडणघडण हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाली. ते भारत स्वातंत्र होण्याच्या पुर्वी केरळमध्ये संघाचे प्रचारक…
Read More...

इतका हूशार राजा छत्रपती घराण्यात होता पण दुर्दैव म्हणजे लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही.

कोणत्याही राजाचे अनेक गुण वर्णन केलेले आहेत. राजा फक्त युद्ध कलेत निपुण असणे हे त्याच्या राज्यकारभाराचे मानदंड असत नाही. खरा राजा प्रजेच्या कल्याणासाठी जे दूरदृष्टीचे निर्णय घेतो, आणि त्याचा फायदा पुढच्या अनेक पिढ्यांना भोगता येतो.…
Read More...

त्या काळात राजाराम कॉलेजमध्ये दोन हिरो होते. एक विश्वास नांगरे पाटील अन् दूसरा आर. माधवन.

राजाराम कॉलेज. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून कोल्हापूरच्या मातीत शिकायला येणारी मुलमुली याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. गरिबापासून ते उच्चश्रीमंतापर्यंत सगळ्या पद्धतीचे मूल इथ असतात. कोण फक्त उनाडक्या करण्यासाठी येतो तर कोण आपली स्वप्नं पूर्ण…
Read More...

ते गांधींना म्हणाले, “शाहू महाराजसे मैंने पैसा नहिं लिया, लेकिन उनकां बडा दिल लियां हैं”

कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची चळवळ सुरु केली. गोरगरीब बहुजन समाज, उपेक्षित पददलित समाजाच्या पोरांना शिकायला त्यांनी शाळा वसतीगृहं सुरु केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोरं…
Read More...

इस्रोने केलेल्या एका प्रयोगामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात दूरदर्शन दिसू लागले.

एक काळ होता टीव्हीवर फक्त एकच चॅनल असायचं ते म्हणजे दूरदर्शन.  प्रत्येकाच्या घरात टीव्ही होताच असे नाही. अख्ख्या गल्लीत कोणातरी एकाच्याच घरी टीव्ही असायचा. रामायण महाभारत बघायसाठी तिथे गाव गोळा व्हायचं. टीव्हीमुळे देशात माहितीची क्रांती…
Read More...

म्हणून चितळेकडं काम करणाऱ्या पोराला लग्नासाठी पोरगी मिळते. 

काय सांगता दुपारी १ ते ३ जे झोपा काढतात त्यांच पण आत्ता बोलभिडूवाले कौतुक करणार का? हे आठ म्हणजे आठलाच बंद करतात. इथून ते थेट ते कट्टर ब्राह्मण आहेत हो. कशाला कौतुक करयात त्यांच इथपर्यन्तच्या प्रतिक्रिया चितळे आडनाव ऐकताच येवू शकतात.  पण…
Read More...

मंत्रालयात शिवरायांचे चित्र लावण्याच काम एका मुस्लीम मुख्यमंत्र्याने केलं. 

मंत्रालयात प्रवेश केल्याबरोबर समोर छत्रपती शिवरायांचे भव्य चित्र दिसते. राज्याची स्थापना होवून वीस वर्ष झाली होती तरी मंत्रालयात शिवरायांचे चित्र असावे असे एकाही मुख्यमंत्र्याला वाटले नव्हते. अखेर त्यांनी निर्णय घेवून ते चित्र तिथे लावले.…
Read More...

शाहू महाराजांच्यामुळे त्यांच्या घराण्याला राजगुरू हे नाव मिळालं.

शिवराम हरी राजगुरू ! भगतसिंग आणि सुखदेव या आपल्या साथीदारांसह देशासाठी हसत हसत फासावर गेलेले हे क्रांतिकारक. राजगुरू हे महाराष्ट्रातील होते हे आपणा सर्वाना ठाऊक आहे पण त्यांच्या घराण्याचा इतिहास आपल्याला ठाऊक नसतो. एकदा स्वतः शिवराम हरी…
Read More...

नाना फडणविसांनी राजकारण केलं नसतं तर दिल्लीवर मराठ्यांचं राज्य असतं.

शिवकाळानंतर मराठ्यांच्या इतिहासाची ओळख म्हणजे "लढाईत जिंकले पण तहात हरले" अशीच आहे. आपल्या पराक्रमाच्या जोरावर मोठमोठी युद्धे जिंकली पण त्यानंतर करावा लागणारा धूर्तपणा नसल्यामुळे मराठी माणूस एकहाती अख्या भारतावर राज्य करू शकला नाही. पण…
Read More...