Browsing Category
दिल्ली दरबार
गुजराल यांनी संजय गांधींना सुनावलं, “मी तुझ्या आईच्या मंत्रिमंडळात आहे, तुझ्या नाही.”
२६ जून १९७५, त्या दिवशी अनेक ठिकाणी भारतात वर्तमानपत्र पोहचले नाही. कारण त्या दिवशीच्या पेपरात देशाला हलवून सोडणारी ब्रेकिंग न्यूज हेडलाईनला होती.
इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी लागू केली होती.
आदल्या दिवशी मध्यरात्री इंदिरा गांधींनी ही…
Read More...
Read More...
अक्साई चीनप्रमाणे माझ्या टकलावर काही उगवत नाही मग ते ही चीनला देऊन टाकायचं का?
अगदी सुरवातीपासून भारताने चीनशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. चीनच्या प्रजासत्ताकला पहिली मान्यता देणारा भारत देशच होता.
दारिद्र्य व अविकसित अर्थव्यवस्था या दोन्ही देशांच्या समान समस्या होत्या. हे दोन्ही देश एकत्र आले तर…
Read More...
Read More...
एकेकाळी भारतीयांना आपल्याच देशातील काश्मीरमध्ये प्रवेशासाठी परमिट घ्यावं लागायचं
साल होत १९५३. भारताला स्वातंत्र्य मिळून ६ वर्षे झाली होती. मात्र जम्मू काश्मीरची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती.
विलीनीकरणावेळी दिलेल्या आश्वासनानुसार काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम ३७० घटनेमध्ये टाकण्यात आले होते.
या कलमामुळे…
Read More...
Read More...
ऐतिहासिक निकालाची ब्रेकिंग न्यूज पोहचवण्यासाठी पत्रकारांनी कोर्टाच्या छतावरून उडी मारली
१२जून १९७५, अलाहाबाद हाय कोर्ट
आजचा दिवस कोर्टाच्या इतिहासातील प्रचंड महत्वाचा होता. सकाळी १० च्या आधीच वरच्या मजल्यावरचा कोर्ट रूम नंबर 24 खचाखच भरलेला होता. कारण ही तसंच होत,
तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध केस सुरू…
Read More...
Read More...
या नेत्याच्या नियोजनबद्ध कारवायांमुळे पवारांना कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आलं
शरद पवारांनी कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. पवारांनी कॉंग्रेस का सोडली?
असा प्रश्न विचारला असता हमखास उत्तर मिळतं ते म्हणजे पवारांना सोनिया गांधी विदेशी असल्याने त्याचं नेतृत्त्व मान्य नव्हतं.
काही अंशी ही…
Read More...
Read More...
ममता २०० च्या पार पोहचल्यात पण तो ममतांना आमदार होण्यासाठी झुंजवतोय..
सुरवातीची आकडेवारी आलेली आहे त्या वेळी ममता क्लियर कट गोल करताना दिसून येतायत. एकूण २९२ जागांपैकी २०० पेक्षा जास्त जागांवर ममता दिदींचा पक्ष आघाडीवर आहे. पण ममता दिदी मात्र आमदार होण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहेत.
शुभेंदू अधिकारी…
Read More...
Read More...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगा माझे सहकारी मला सर म्हणतात.
गोष्ट आहे 1966 सालची. भारतीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं ताष्कंद करारावेळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. त्यांच्या रिकाम्या झालेल्या खुर्चीत इंदिरा गांधी स्थानापन्न झाल्या.
इंदिरा गांधी तरुण होत्या. राजकारणावर त्यांची…
Read More...
Read More...
मोरारजी देसाईंनी पाकिस्तानला मदत करुन आपल्याच RAW च्या अधिकाऱ्यांना मारलं होत ?
मोरारजी देसाई पाकधार्जिणे होते. ते पाकिस्तानला वारंवार मदत करायचे. त्यामुळेच त्यांना निशाण ए पाकिस्तान हा पाकिस्तानचा सर्वोच्च किताब देण्यात आला.
मोरारजी देसाई यांच्यावर आधारित एका लेखावर एका भिडूने वरील कमेंट केली. अनेकदा मोररजी देसाई…
Read More...
Read More...
दिल्लीवर देखील पकड ठेवणाऱ्या शिंदे घराण्याचा इतिहास बंडखोरीचा आहे.
ग्वाल्हेरचे शिंदे म्हणजे मराठेशाहीतील महत्वाच सरदार घराण. एकेकाळी दिल्लीची पातशाही यांच्या इशाऱ्यावर चालायची. ब्रिटीशांच्या राज्यातही शिंदेना २१ तोफांचा मान होता. स्वातंत्र्यानंतर ग्वाल्हेर संस्थान विलीन झालं मात्र तिथल्या जनतेच्या हृदयावर…
Read More...
Read More...
बिहार के लाला मनोज तिवारी दिल्लीचा मुख्यमंत्री बनेल काय?
देश की धडकन राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुका आल्या आहेत. सगळ्या देशाचं लक्ष लागलंय, प्रचाराच वातावरण तापलंय. सध्या तरी तिथली लढाई दुरंगीच दिसत आहे. एकेकाळी कॉंग्रेसचा हा बालेकिल्ला आता पूर्णपणे ढासळून गेलाय. त्यांचा प्रचार तरी सुरु आहे…
Read More...
Read More...