Browsing Category
माहितीच्या अधिकारात
शरद पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसचं विलीनीकरण शिवसेनाच्या उभारीचं कारण ठरलं होतं.
३१ ऑक्टोंबर १९८४ ची सकाळ झाली ती इंदिरा गांधींवर जीवघेण्या हल्यातून. वाढत्या खलिस्तानवादी चळवळीमुळे सुवर्णमंदिर दहशतवाद्यांचा गड बनला होता. इंदिरा गांधींनी थेट सुवर्णमंदिरावर लष्करी कारवाई केली होती. त्याचा परिणाम म्हणजे इंदिरा गांधींची…
Read More...
Read More...
या पंतप्रधानांच्या मुलाला राजकारणात यायचं होतं, त्यांनी मुलाला घर सोडून जायला सांगितलं.
कुठला देश. हेडलाईन वाचल्यानंतर प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आला असेल. आपल्याकडे सरपंचसुद्धा आपली जागा पोरासाठीच फक्त सोडतो आणि इथे तर थेट पंतप्रधान. पण हि गोष्ट भारताच्या पंतप्रधानांचीच आहे. झालेलं अस की एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष,…
Read More...
Read More...
नेहरूंच्या विरोधानंतरही अशा प्रकारे सोमनाथ मंदिराचे पुर्ननिर्माण करण्यात आले होते.
ऑक्टोंबर १९४७ मध्ये जूनागढ संस्थान भारतात सामिल होताच सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या पुर्ननिर्माणाची घोषणा केली होती. सरदार पटेल यांच्या अकस्मित निधनानंतर त्यांच हे स्वप्न के.एम. मुन्शी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालं होतं.…
Read More...
Read More...
औवेसी हे नाव लातूरजवळच्या औसा गावावरून आले, काय आहे MIM ?
ओवेसी बंधू आणि M.I.M. यांचा संबंध नंतरचा. आज हा पक्ष A.I.M.I.M. आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुसलमीन. आधी ही संघटना फक्त मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन या नावाने होती. आधी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी. निझामाच्या राज्यात.…
Read More...
Read More...
टाटा कंपनीवर देशविरोधात कारवाया करणाऱ्यांची साथ देण्याचा आरोप झाला होता.
पाच ऑक्टोंबर १९९७ च्या सकाळी एका बातमीमुळे भारताच्या बिझनेस सेक्टरमध्ये भूकंप झाला होता. या भूकंपाच कारण होतं इंडियन एक्सप्रेसमध्ये छापून आलेली एक बातमी.
बातमी काय होती तर रतन टाटा, नसली वाडिया, फिल्ड मार्शल सॅम मानेकशा आणि खासदार जयंत…
Read More...
Read More...
सरदार पटेलांनी गोडसेचा उल्लेख “पागल” आणि “शैतान” असा केला होता.
नथुराम गोडसेच भूत पुन्हा एकदा वर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. साध्वी प्रज्ञासिंग यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर आत्ता कट्टर हिंदूत्वाचे राजकारण होणार यात कोणतीच शंका नव्हती. कट्टर हिंदूत्त्वाच्या लाईनमध्ये ज्याप्रमाणे राम मंदिरचा समावेश…
Read More...
Read More...
बाळासाहेब ठाकरेंवर झालेले दोन जीवघेणे हल्ले…
बाळासाहेब ठाकरेंचा दरारा पाहता त्यांच्यावर कोणी जीवघेणा हल्ला केला असेल यांची कल्पना देखील कोणी करु शकत नाही. पण राजकारणात आणि प्रत्यक्ष आयुष्यात देखील वाघाप्रमाणे जगलेल्या बाळासाहेबांवर देखील जीवघेणा हल्ला झाला होता.
तो देखील एकदा नाही…
Read More...
Read More...
काय आहे अप्पा बळवंत चौकाच्या नावामागची आख्यायिका?
पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर. विद्या नावाची मुलगी नाही तर विद्या म्हणजे शिक्षण. ख्याख्या ख्या..जोक हो. तर या विद्याप्राप्तीसाठी पूर्ण पुण्यात शेकडो शाळा कॉलेजेस आहेत. इंजिनियरिंग म्हणून नका, डॉक्टरकी म्हणू नका, शेती कॉलेज, डीयड बियड सगळ आहे…
Read More...
Read More...
आणि कॉंग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन सुभाषबाबूंनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
सुभाषचंद्र बोस यांना सुरवातीपासून कॉंग्रेस मध्ये आक्रमक नेता म्हणून ओळखलं जायचं. वयाच्या पंचविसाव्या वर्षी अखिल भारतीय युथ कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. तिथून अवघ्या तीन चार वर्षात ते देशपातळीवर लाडके नेते म्हणून…
Read More...
Read More...
नरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांनी सुद्धा देशाच्या न कळत सोन गहाण ठेवलं होतं.
निवडणुकीच्या काळात रोज नवे आरोपप्रत्यारोप बाहेर येत असतात. अशाच एका आरोपामुळे आज पूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. तो आरोप केला गेलाय आपल्या प्रधानमन्त्री नरेंद्र मोदींवर.
नवनीत चतुर्वेदी नावाचे एक शोध पत्रकार आहेत त्यांनी नरेंद्र मोदींवर…
Read More...
Read More...