Browsing Category

सिंहासन

RBI ला बँकाच्या तपासणीचा अहवाल गोपनीय ठेवण्याची इच्छा का आहे ?

२०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता कि, RBIने बँकांचे निरीक्षण अहवाल आणि थकबाकीदारांची यादी गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न करू नये. असे म्हणत, न्यायालयाने RBI च्या अशा अहवालांच्या सार्वजनिक प्रकटीकरणाचा मार्ग मोकळा केला होता.…
Read More...

राणेंच्या स्वप्नात नव्हतं तेव्हा कालनिर्णयवाल्या साळगावकरांनी भविष्यवाणी केली होती..

मुंबईत राहणारे जयंतराव साळगावकर दहावी पास होते. त्यांनी ज्योतिषशास्त्रीय ज्ञान आणि प्रिंटींगमधल्या आपल्या कौशल्यांचा वापर करुन २६०० रुपयांची गुंतवणूक केली आणि १९७३ मध्ये आपल्या दिनदर्शिकेच्या प्रती बनवल्या. एक वेगळा दृष्टिकोन आणि…
Read More...

ताज हॉटेल टाटांचे होते, पण राज्य करायचे अजित बाबुराव केरकर…!

मुंबईच भव्य दिव्य ताज हॉटेल. अखंड महाराष्ट्राची आणि भारताची शान. जमशेदजी टाटा यांच्या कष्टातून उभं राहिलेलं हॉटेल. याच हॉटेलमध्ये साधारण १९६१ साली केटरिंग मॅनेजर म्हणून एक एक तरुण दाखल झाला. मॅनेजर म्हणून दाखल झालेल्या याच तरुणाने पुढच्या…
Read More...

इतरांनी बाजार मांडण्यापूर्वी पुण्याच्या या गुरूंनी योगाला जगभरात पोहचवलं होतं…..

भारतात योगाचं महत्व प्राचीन काळापासून असलं तरी अलीकडच्या काही काळात योगाकडे अनेक लोकं वळत आहेत. ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो अनेक लोक सकाळी सकाळी योग करतात. हे योगाचं महत्व पसरवणारे एक गुरु होते त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया, त्यांनी एका…
Read More...

हे शरियत कायदे काय आहेत ?

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने १७ ऑगस्ट रोजी पहिली पत्रकार परिषद घेतली. यांमध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रकार परिषदेत तालिबान्यांना एका महिला पत्रकाराने प्रश्न केला, "महिलांच्या अधिकारांचं काय होणार"? या प्रश्नावर…
Read More...

लालबहादूर शास्त्रींच्या पंतप्रधानपदासाठी वसंतराव नाईकांनी महत्वाची भूमिका बजावली होती..

महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदी असणारे मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ सलग बारा वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री राहिले. यवतमाळ सारख्या मागासलेल्या जिल्ह्यातल्या गहुली या छोट्याश्या गावातील…
Read More...

गेटवर भेटलेल्या बीडच्या पोराला राज्यपालांनी राजभवनात राहण्यासाठी नेलं..

लोकनेते वसंतदादा पाटील. फक्त सातवी पर्यंत शिक्षण झालेलं पण पुस्तकं न वाचताही माणसं आणि माणसांचं मन वाचणारा नेता. सहकार क्षेत्राच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून त्यांना आलेलं व्यावहारिक शहाणपण हे एखाद्या विद्यापीठाच्या पीएचडी पेक्षाही जास्त…
Read More...

तालिबान कोण आहेत, त्यांचा इतिहास काय ?

आजच्या काळात सद्या अफगाणीस्तान मध्ये जो प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि गदारोळ माजतोय ते पाहता त्या देशाचे भविष्य काय असेल याची कल्पनाही करवत नाही. तालिबान्यांनी राजधानी काबूलसह संपूर्ण अफगाणिस्तान देशावर आपला कब्जा मिळवला आहे. त्यात…
Read More...

तब्बल २१ वर्षे एखाद्या ऋषीप्रमाणे जगून अप्पांनी ज्ञानप्रबोधिनीचा वटवृक्ष निर्माण केला

ज्ञान प्रबोधिनी म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं ? पुण्याच्या भरवस्तीत असणारा ज्ञानाचा अखंड तेवणारा दिवा. पुण्याच्या मध्यवस्तीतील वैशिष्ट्यपूर्ण इमारत आणि तिथे चालणारी नामवंत शाळाच चटकन डोळ्यासमोर येत असली तरी ही शाळा ज्यांच्या कष्टाचं…
Read More...

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या मदनलाल धिंग्रांना मायदेशात मरण्याचं भाग्य मिळालं नाही..

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात शौर्य गाजवणाऱ्या अनेक वीर गड्यांची नाव आपल्याला माहिती असतात.  पर्वा न करता या शूरवीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद या क्रांतिकारी मंडळींनी ब्रिटिश सैन्याला सळो…
Read More...