Browsing Category

सिंहासन

एका नेत्याचं एन्काऊंटर झालं तर मुख्यमंत्र्यावर जीवघेणा हल्ला, मेघालयात चाललंय काय ?

मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्यावर रविवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्ब ने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आलीय. संगमा यांच्या घरावर काही अज्ञात लोकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला आणि पळून…
Read More...

भाजप जाऊ दे ममता दीदींनी काँग्रेसला देखील सुरुंग लावलाय.

काँग्रेस मधून सध्या इतर पक्षात आऊटगोईंग जोरदार सुरुय. आणि पक्ष सोडण्यामध्ये वयस्क नेत्यांपेक्षा तरुण नेते आघाडीवर आहेत. आजच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महिला काँग्रेसमधील सर्वात मोठा चेहरा सुष्मिता देव यांनी पक्षाच्या प्राथमिक…
Read More...

राज तिलक की करो तयारी आ रहे है अटलबिहारी

साल होतं एकोणीसशे ऐंशी. आणिबाणीच्या आठवणी धूसर झाल्या होत्या. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आरोळी ठोकत सत्तेत आलेल्या जनता पक्षाचे आपापसात भांडून अनेक तुकडे झाले होते. बॅकफूटला गेलेल्या इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदी झोकात परतल्या…
Read More...

पंतप्रधान होणार का विचारल्यावर हा नेता चक्क नकार देऊन घरातून पळून गेला…

ग्रामपंचायत सदस्याची इच्छा काय असते? तर सरपंच व्हायचं. नगरसेवकाची इच्छा काय असते. तर नगराध्यक्ष व्हायचं. जिल्हा परिषद सदस्याची इच्छा काय असते? तालुक्याचा आमदार व्हायच. आमदार झाल्यावर इच्छा असते मंत्री व्हायची. आता समाधान इथंच होतं का? तर…
Read More...

भारताची पहिली महिला जज, ज्यांच्यामुळे महिला आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला

भारताच्या न्यायव्यवस्थेत महिला न्यायाधीशांची भूमिका कायमचं महत्वाची राहिलेय. सर्वोच्च न्यायालयापासून ते खालच्या न्यायालयांपर्यंत आतापर्यंत अनेक महिला न्यायाधीशांची नेमणूक झालीये. यातल्या कित्येक महिला न्यायाधीशांनी अनेक ऐतिहासिक निकाल…
Read More...

तब्बल 56 वर्षांनंतर इंडोनेशियाने लेडी ऑफिसर्ससाठी असणारी व्हर्जिनिटी टेस्टची परंपरा थांबवली.

समाजात आजही महिलांना अनेक संकुचित आणि अघोऱ्या प्रथा- परंपराना सामोरे जावे लागते. त्यातीलच एक प्रथा म्हणजे व्हर्जिनिटी टेस्ट होय. भारत असो वा अन्य कोणताही देश, महिलांच्या वरील असणाऱ्या बंधनांना समाज अजून स्वीकारत आला आहे.  या कुजक्या समाजाला…
Read More...

१५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र भारतात सामील होण्यास या संस्थानांनी नकार दिला होता…

आज स्वतंत्र भारत ७५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. थोडक्यात भारताने स्वातंत्र्याची ७४ वर्षे पूर्ण केली केली आहेत. पण तुम्हाला हे माहीत आहे का की आजच्या भारताचे चित्र १५ ऑगस्ट १९४७ च्या चित्रापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. अगोदर अनेक अशी राज्य…
Read More...

भारत-पाकिस्तानच्या फाळणीवेळी या अवलियाने तब्ब्ल १५ हजार पुस्तकांची वाटणी केली होती…

आज आपला देश ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. पण आपण ज्या स्वातंत्र्य दिनाचं आज सेलिब्रेशन करत आहोत ते आपल्याला प्रचंड संघर्ष आणि बलिदानानंतर मिळालं आहे. हे कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्टला असतो. तर…
Read More...

केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणतायत, ‘टाटा सन्स देशहितासाठी काम करत नाहीत.’

गुरुवारी संध्याकाळी भारतीय उद्योग महासंघाची वार्षिक सभा भरली होती. ‘भारत@75: आत्मनिर्भर भारत के लिए सरकार और व्यवसाय एक साथ’  हा सभेचा विषय होता. ही सभा ऑनलाईन होती. या सभेला उद्योग क्षेत्रातले दिग्गज, मंत्री वैगरे उपस्थित होते. या सभेत…
Read More...

२ हजारात सुरु झालेला मशरूम फार्मिंगचा उद्योग आज कोटींच्या घरात पोहोचलाय…

२०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेला महापूर हि एक समस्त भारतीयांच्या मनात असलेली एक दुःखद आठवण आहे. या आपत्तीमध्ये अनेक वाईट घटना घडल्या, मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. पण याच संकटातून प्रेरणा घेत एका महिलेने आज कोट्यवधींची कमाई…
Read More...