Browsing Category

सिंहासन

बिहारच्या राजकारणात भाऊबंदकीची चर्चा पुन्हा सुरु झालीय.

भाऊबंदकीच राजकारण आपल्या देशाला तसं काही नवं नाही. म्हणजे राजकारणात सख्खा भाऊ पक्कावैरी असं असतयचं. आता याची प्रचिती बिहारच्या राजकारणात पण येऊ लागली आहे. म्हणजे त्याच झालाय असं कि, बिहारसहित भारतातले बरेच मीडियाकर्मी आता तेजस्वी यादव आणि…
Read More...

अवघ्या १० मिनिटात त्यांनी सर्वशक्तिशाली ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडलं..

संध्याकाळची वेळ. सर्वकाही शांततेत सुरू आहे असं वाटत असतानाच सेकंड क्लास डब्यातून कोणीतरी साखळी ओढली. काकोरी स्टेशन पासून मैल-दीड मैल लांब आलेली '8 Down ट्रेन' जागेवरच थांबली. तेवढ्यात तीन क्रांतिकारक डब्यातून उतरले आणि काकोरी स्टेशनवर आमचं…
Read More...

प्राणावर बेतलं, जखमी झाले तरीही त्यांनी अमरनाथ यात्रा थांबू दिली नाही

'जय जवान, जय किसान' हा नारा आपण मोठ्या अभिमानाने देतो. कारण देशातल्या प्रत्येक भारतीयाला आपल्या जवानांवर खूप अभिमान आहे, आणि का असू नये. आपल्या जिवाची बाजी लावत भारतीय सैन्य देशाच्या आणि देशाच्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी सीमेवर तैनात असतात.…
Read More...

प्रशांत किशोर यांची साथ सुटली पण कॅप्टनची निवडणूक रणनीती पक्षाच्या राजकारणात अडकलीये.

पंजाबमध्ये २०२२ च्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर पंजाबमधले राजकीय वातावरण दिवसेंदिवस वेगळे वळण घेत चाललंय. त्यात काँग्रेस पक्षातली आतलीच भांडण चव्हाट्यावर येत आहेत आणि त्यात भर म्हणून आता या निवडणुकीच्या काहीच…
Read More...

विलासराव देशमुखांनी १० आमदारांची भेट दिली म्हणूनच युतीचं सरकार स्थापन झालं होतं ?

नव्वदच्या दशकातला काळ. शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा अखेर विधानभवनावर फडकला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तर गोपीनाथ मुंडेंना उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं. कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच बिगर  काँग्रेसी सरकार स्थापन झालं होतं. मनोहर…
Read More...

घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार शिवरायांच्या आजोबांनी केला होता.

औरंगाबाद जिल्ह्याच्या कुशीत प्राचीन काळापासून स्थापन असलेले घृष्णेश्वर मंदिर सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. शंकराचे हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या दौलताबाद पासून हे मंदिर वेरूळ लेण्यांजवळच अगदी ११…
Read More...

देशाच्या राजकारणात नितीशकुमार पुन्हा एकदा पलटूराम ठरणार का?

देशाच्या संसदेत पेगाससच्या मुद्द्यावर एवढं घमासान माजलयं कि काही बोलू नका. भाजपच्या विरोधात असणाऱ्या सर्वच पक्षांनीच या मुद्द्यांवर कंबर कसलीय. आणि अक्षरशः सरकारला सळो की पळो करून सोडलंय. आता हे तर सगळ्यांनाच टीव्हीवर, पेपरमध्ये दिसतय. पण…
Read More...

पहिल्यांदा युती नेत्यांनी नाही तर कार्यकर्त्यांनी घडवून आणली होती..

शिवसेना आणि भाजप. खरे तर समविचारी पक्ष. जवळपास पंचवीस वर्षे त्यांची युती गाजली. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या युतीचा शेवट २०१९ साली झाला. एवढी वर्षे चाललेली त्यांची भावकी मुख्यमंत्रीपदावरून तुटली आणि आता एकदम…
Read More...

हे रोड मराठा आहेत तरी कोण ?

हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातल्या एका छोटाश्या गावात २३ वर्षांपूर्वी जन्मलेला पोरगा आज सगळ्या जगाला माहिती झाला..त्याच्या कर्तुत्वामुळे, त्याच्या कष्टामुळे, त्याच्या जिद्दीमुळे ! नीरज चोप्रा ! हे नाव आता येणारी प्रत्येक पिढी लक्षात ठेवेल…
Read More...

कलम ३७० काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले ‘ऑपरेशन ऑलआउट’ काय आहे ?

२०१९ मध्ये ५ ऑगस्ट रोजी जम्मू -काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले होते... आता त्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. ३७० हटवल्यानंतर या दोन वर्षांमध्ये भारतीय लष्कराने केंद्रशासित प्रदेशातील दहशतवादाविरोधातली पकड मजबूत करण्यासाठी 'ऑपरेशन ऑलआउट'…
Read More...