Browsing Category
सिंहासन
आदिलशाहला आपल्या पायांचे ‘चुंबन’ घेण्यास मजबूर करणारा हंपीचा सम्राट
दख्खनेचा इतिहास अनेक गोष्टींमुळे आपल्याला आश्चर्यचकित करतो. कितीतरी घटना काळाच्या पडद्याआड लपून गेल्या आहेत, ज्यांचे दक्षिणेच्या इतिहासातील महत्व प्रचंड आहे. अशीच घडून गेलेली एक ऐतिहासिक घटना म्हणजे रायचूरचे युद्ध.
या युद्धात जिंकलेल्या…
Read More...
Read More...
आज घराघरात दिसत असलेल्या एव्हरेस्टची सुरुवात २०० चौरस फुटांच्या दुकानातुन झाली आहे
साधारण १९६० च्या दशका दरम्यानचा काळ. मुंबईत कामाच्या शोधात रोज हजारो जण येत असतं. त्याकाळी पण इथं आलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळतं ही मुंबईची ओळख होती. अशाच हजारोंच्या गर्दीतुन गुजरातमधून २४-२५ वर्षांचे वाडीलाल शहा कामासाठी दाखलं…
Read More...
Read More...
पवारांच्या मदतीला फडणवीस धावून आल्या आणि एका पोलिसाचं निलंबन रोखलं..
१९९० सालचं हिवाळी नागपूर येथे अधिवेशन सुरु होतं. शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाची तिसरी टर्म सुरु होती. काँग्रेसमध्ये परतून त्यांना तीन वर्षे झाली होती. त्यावेळी तरी त्यांच्या वर कोणतेही आरोपांचे डाग नव्हते. ते लोकप्रियेतच्या शिखरावर…
Read More...
Read More...
पवारांविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा करणाऱ्या खैरनार यांच पुढं काय झालं ?
एक काळ होता तेव्हा शरद पवारांच्या विरोधाच ट्रकभर पुरावे गोळा केल्याचा दावा एका अधिकाऱ्यांनी केला होता. प्रत्यक्षात तो ट्रक गॅरेजमधून कधी बाहेर आलाच नाही.
त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या विरोधात बैलगाडी भरून पुरावे असल्याचा…
Read More...
Read More...
पोलीस प्रमुखांनी ५० नेत्यांचे फोन टॅप केले आणि मुख्यमंत्र्यांना आपली खुर्ची सोडावी लागली
राज्यात फोन टॅपिंगच प्रकरण चर्चेत आहे. महाराष्ट्र पोलीस दलात बदलीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारभाराबाबत आपल्याला टेलिफोन इंटरसेप्शनमधून माहिती मिळाल्याचा दावा परमबीर सिंग यांनी आपल्या सुप्रीम कोर्टातील याचिकेत केला होता.
ऑगस्ट…
Read More...
Read More...
मराठी माणसाला धंदा जमत नाही, अहो हॉवर्ड बिझनेस स्कुलचे डिन एक मराठी व्यक्ती आहेत..
बिझनेस हा शब्द जरी कोणी उच्चारला तरी मराठी माणसाला तो जमणार नाही अस शेलक्या भाषेत बोलणारा कोणतरी सापडतोच. एखादं दुसरं निवडक उदाहरण देवून ती व्यक्ती एखाद्याचं धंद्यात चुकलेलं गणित मांडून आपलं वाक्य पटवून देण्याचा प्रयत्न देखील करत असते. …
Read More...
Read More...
शेवटची रेल्वे चुकणार म्हणून शिंदेनी अटलजींना सायकलवर डबलशीट बसवून नेलं
साठच्या दशकातला काळ. तेव्हा जनसंघ अजून भाजप बनला नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे पालन करणारा हा पक्ष अजून देशभरात रुजायचा होता. संपूर्ण भारतातून त्यांचे फक्त चारच खासदार तेव्हा निवडून आले होती. स्वातंत्र्यलढचे…
Read More...
Read More...
खरंच मुंबई पोलीस हे स्कॉटलंड यार्ड पोलीसांनंतर दोन नंबरला येतात का..?
मुंबई पोलीस म्हणल्यावर आपल्या सर्वांच्या मनात एकच शब्द आठवतो तो म्हणजे अभिमान. लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे की मुंबई पोलीस ही स्कॉटलंड यार्ड पोलिसांपेक्षा खालोखाल दोन नंबरवर आहे. मध्यंतरी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने देखील एका…
Read More...
Read More...
संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या चरित्रग्रंथाची गोष्ट..
तो काळ फार वैभवशाली होता, जेव्हा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राजश्रयाखाली मराठी भाषेत अनेक ग्रंथांची निर्मिती होत होती. स्वतः सयाजीरावांनी जगप्रसिद्ध 12 ग्रंथांचे भाषांतर करायचे ठरवले. याकामी अनेक महान इतिहासकार, लेखक आणि…
Read More...
Read More...
आधी महिन्याला ९ हजार रुपये बील भरायचे; आज सरकारला लाईट विकतेत…
महाराष्ट्रात सध्या जास्तीचं आलेलं वीज बिल आणि ते न भरल्यामुळे महावितरण सुरु केलेली वीज तोडणी मोहिम यावरुन मोठा वाद सुरु आहे. अजूनही महावितरणाकडं तब्बल ७१ हजार ५०६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात घरगुती, व्यावसायिक, कृषी, औद्योगिक अशा सगळ्या…
Read More...
Read More...