Browsing Category

सिंहासन

ब्रिटीश सरकार जीव तोडून कवी कुसुमाग्रजांना शोधत राहिली..

कुसुमाग्रजांचा जन्म नाशिकचा. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. पण घरात सगळे त्यांना तात्या म्हणायचे. पुढे तात्याचं…
Read More...

नाईक व चव्हाण या जोडीने महाराष्ट्राच्या शेतीला “महाबीज” दिलं…

महाराष्ट्र म्हणजे देशातील कृषी प्रधान राज्य अशी ओळख. अमाप शेती आणि सोबतच ऊसापासून कापसापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची पीक घेण्यात अग्रेसर राज्य. यासाठी लागणार हवामान देखील पोषक. ऊन, वारा, पाऊस, पाणी, जमिनीची पोषकता हे घटक देखील मुबलक प्रमाणात.…
Read More...

टाटा बिर्लांसारख्या उद्योगपतींनी भारत सरकारपुढे सहकारी शेतीची संकल्पना मांडली होती

सध्या दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पेट घेतलय. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांबद्दल हे आक्षेप घेतले जात आहे. यातला शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020 हा कायदा कंत्राटी शेतीबद्दल बोलतो.…
Read More...

राजमुद्रेवरील सिंहांच्या वादापेक्षाही नवीन संसदेमुळे होणारा उत्तर व दक्षिण भारतीय वाद मोठा असणार आहे

राजमुद्रेवरील सिंहांच्या वादापेक्षाही नवीन संसदेमुळे होणार उत्तर व दक्षिण भारतीय वाद मोठा असणार आहे नवीन संसदेसोबत उत्तर व दक्षिण भारताच्या वादाची देखील पायाभरणी झालेय..?
Read More...

मनात आणलं असतं तर या ठाकरेंनी बॉलिवूड संगीतावर राज्य केलं असतं.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ! यांच्या एका इशाऱ्यावर धावणारी मुंबई स्तब्ध होऊन जायची. अंडरवर्ल्डमधले डॉनदेखील त्यांच्या नावाने चळचळ कापायचे. मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणी करू शकत नव्हतं. बाळासाहेब ठाकरेंनी हा…
Read More...

१५ व्या वर्षी अतिरेक्यांच्या गोळ्या खाल्या, १७ व्या वर्षी नोबेल जिंकलं. ती सध्या काय करते?

आजच्याच दिवशी ६ वर्षांपूर्वी मलाला युसुफझाई हे नावं सगळ्या जगात एका वेळी चर्चेला आलं होत. ज्या वयात तुम्ही आम्ही शाळेतल्या भाषण स्पर्धेत पाहिलं, दुसरं आलोच्या अगरबत्त्या घेऊन मिरवत असतो त्या वयात म्हणजे १७ व्या वर्षी या मुलीला जगातील…
Read More...

बँकेचा साधा कॅशियर ६ वेळा निवडणूक जिंकू शकतो हे विष्णू सावरांनी दाखवून दिलं होतं

२०१४ ची विधानसभा निवडणूक जाहिर झाली होती. भाजप - शिवसेनेची युती तुटल्यामुळे निवडणूक कडवी होणार हे जगजाहिर होत. फक्त सगळ्यात अटीतटीची सामना कोणत्या मतदारसंघात होणार हे बघावं लागणार होतं. त्यातही दोन्ही पक्षांच समान प्राबल्य असणारे काहीच…
Read More...

सोनिया गांधींनी सुवर्ण मंदिरात जाऊन शीख दंगलीबद्दल माफी मागितली होती.

१९८४ या वर्षात भिंद्रनवाले आणि त्याच्या साथीदारांनी घातलेल्या धार्मिक उन्मादाने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. त्याला संपवण्यासाठी ६ जून १९८४ पवित्र शिखांच्या धार्मिक भावनांना छेद देत भारतीय सुरक्षा एजन्सीने ऑपरेशन 'ब्लू स्टार' पुर्ण केले.…
Read More...

“आगरकर-भांडारकर-रानडे” यांनी वि.रा. शिदेंना स्कॉलरशिप नाकारली होती…

आपली पोरं शिकायला कितीही शिकतील, पण त्यात मोठं दिव्य असतं ते पैशाचं... 'उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळत नाही' हे आजच्या पोरांचं रडगाणं असतं. जिथं तिथं स्कॉलरशिप मिळवायला जावं तिथून नकार येतात. पण आजपासून १०० वर्षांपूर्वीही अशीच…
Read More...

दाभाडे संस्थानाच्या या दवाखान्याचा लौकिक जगभर होता…

कोरोनाकाळात तळेगावच्या डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाचं नाव अनेकदा वर्तमानपत्रांमध्ये झळकलं. या दवाखान्यात कोरोनाच्या परिस्थितीत अतिशय उत्तम सेवा पुरवल्या गेल्या होत्या. आज एवढ्या भरभराटीस आलेल्या रुग्णालयासाठी ज्या…
Read More...