Browsing Category

सिंहासन

जगदाळे आडनावाचा माणूस देखील जगातली टॉपची व्हिस्की तयार करू शकतो.

निळकंठ राव जगदाळे गेले तेव्हा मित्राने विचारलं, जगदाळे कोण होते ?  तेव्हा दूसऱ्यानं उत्तर दिलं त्यांची कुठलीतरी दारूची कंपनी होती त्यांची. दारूचे ब्रॅण्ड माहित असणे यात नक्कीच मोठ्ठेपणा नाही, पण भारतात एखादा व्हिस्कीचा ब्रॅण्ड उभा रहात…
Read More...

बालभारतीची चूक झालीच पण मुस्लीम धर्माचे म्हणून कुर्बान हुसेन यांचा अपमान करू नका

आठवीच्या पुस्तकात सुखदेव यांच्या जागी कुर्बान हूसेन फासावर गेल्याचा उल्लेख करण्यात आला आणि एकच राडा सुरू झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी हौतात्म पत्करलं हे आपणाला माहित आहे. पण बालभारतीकडून या तीन…
Read More...

वसंतदादा पाटील आणि एका स्वातंत्र्यसैनिकाची आत्महत्या !

नुकतीच वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. लोकमत या दैनिकाच्या वर्धापनदिनानिमित्त जवाहरलाल दर्डा यांनी त्यांचा नागपूरात सत्कार समारंभ ठेवला होता. स्वागत,प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचं भाषण झालं. आता लोकमतसमुहातल्या काही…
Read More...

म्हणून तयारी असूनही पी.व्ही. नरसिंह राव यांनी अणुचाचणी घेतली नाही.

राजीव गांधींच्या हत्येनंतर कॉंग्रेसची सूत्र पी.व्ही.नरसिंह राव यांच्याकडे आली. ते पंतप्रधान बनले. तस बघायला गेलं तर हे अल्पमतातील सरकार होतं. कॉंग्रेसमधले अनेक दिग्गज नेते कुरघोडी करण्यासाठी तयार होते पण नरसिंहराव यांनी चतुराईने सगळ्यांची…
Read More...

वाजपेयी ABVP ला म्हणाले, तुमची चूक मान्य करा आणि कॉंग्रेसची माफी मागा

होय होय होय. एखादा किस्सा टाकलाच की लगेच बघा बघा कशी कॉंग्रेसची बाजू रेटत्यात म्हणून तूम्ही सूरु करणार हे माहिताय. पण भावांनो कधी तरी लेख वाचा की. वाचून शिव्या घाला चालतय. पण न वाचताच कशाला चालू करता. असो हा ही हेडलाईन वाचून आत आलेल्यांच…
Read More...

निवडणूक आयुक्त असताना थेट उपमुख्यमंत्र्यांना आचारसंहिताभंग केल्याची नोटीस पाठवली होती.

गोष्ट आहे २०१२ सालची. महाराष्ट्रात महापालिका निवडणुका जाहीर झाल्या होत्या. दुपारी ३.३० वाजता ही घोषणा झाली आणि राज्यात आचारसंहिता लागू झाली. साधारण ५ च्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार एका…
Read More...

औरंगाबादच्या भोगलेंनी भारतीय किचनला दिलेलं वरदान म्हणजे ‘निर्लेप तवा’

जर आपल्या आईला जगात लागलेला सर्वोत्तम शोध कुठला अस विचारलं तर ती सांगेल निर्लेप तवा. खरंच या निर्लेप तव्याने किती कष्ट वाचले, किचनमधलं जगण सुखकर झालं हे स्वयंपाक करणाऱ्यालाच माहित. अशा या किचनचा वरदान समजल्या जाणाऱ्या निर्लेपचा शोध लावला…
Read More...

गहलोत असा माणूस आहे, ज्याला दूध दिलं तरी तो पहिला ते मांजराला प्यायला देतो 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या भारत जोडो यात्रा मध्यप्रदेश मध्ये आहे. पुढच्या काही दिवसात ही यात्रा राजस्थान मध्ये जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच राजस्थान मधील दोन काँग्रेस नेत्यांमध्ये…
Read More...

एकेकाळी बैलगाड्यांच शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला ‘बेस्ट’ने वेगवान बनवलं.

मुंबई म्हणजे धावत शहर. प्रत्येकक्षणाला कोणाला कुठे ना कुठे पोहचायची घाई असते. या वेगवान शहरात लोकांना आपल्या इच्छित ठिकाणी नेणारी वाहतूक व्यवस्था सुद्धा तितकीच वेगवान व तत्पर हवी. आज मेट्रोसारखा अत्याधुनिक पर्याय उपलब्ध होत आहे. पण गेली…
Read More...