Browsing Category

सिंहासन

कृष्णेच्या ऊसपट्ट्यात वसलंय बासमती तांदळाचं गाव : रेठरे बुद्रुक

संथ वाहणारी कृष्णा नदी म्हणजे पश्चिम महाराष्ट्राची जीवनदायनी. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये उगम पावून सांगली कोल्हापूरची शेती समृद्ध करत ती कर्नाटकात निघून जाते. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर तेव्हाच्या नेत्यांनी अनेक…
Read More...

अर्धांगवायूचा झटका आला तरी ते पुण्यात शेतकऱ्यांच मार्केट उभारण्यात झटत राहिले

शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी किल्ले बांधले. काळ बदलला, पुढे शाहू महाराजांनी विद्यार्थांसाठी होस्टेल बांधले, कर्मवीरांनी रयत बांधली तसेच महात्मा फुल्यांनी पुण्यातलं भाजी मार्केट बांधलं. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी बांधल्या.…
Read More...

दिल्लीत दूध वाटणाऱ्या पोराने राजकारणात राजेश पायलट होवून दाखवलं

राजाबाबू पिक्चरमधला ओपनिंग सीन. गोविंदाच्या एन्ट्री पूर्वी कादरखान बंगल्याच्या हॉलमध्ये बसलाय. तिथेच वरती गोविंदाचे वेगवेगळे फोटो लटकवलेत. एका फोटोत गोविंदा डॉक्टर झालाय तर दूसऱ्या फोटोत गोविंदा वकिल झालाय. तिसऱ्या फोटोत गोविंदा नेता झालाय.…
Read More...

टाटा मोटर्सची सुरूवात ट्रक बनवण्यापासून नाही तर स्वदेशी रणगाडे बनवण्यातून झाली.

टाटा उद्योगसमूह म्हणजे भारताचा अभिमान. अगदी मिठापासून ते अत्याधुनिक सॉफ्टवेअर पर्यंत प्रत्येक गोष्ट सचोटीने आणि विश्वासाच्या भक्कम पायावर त्यांनी बनवली. भारताची आत्मनिर्भर होण्याची स्वदेशी गाथा म्हणजे टाटा ! अशा या टाटांचा फ्लॅगशिप उद्योग…
Read More...

मी युरोपमध्ये गुलाब विकत घेतलं तेव्हा समजलं ते महाराष्ट्रातल्या या ठिकाणाहून आलय

डब्लिनमध्ये रहाणारा मित्र महाराष्ट्राचं कौतुक करत होता. तिथले किस्से सांगता सांगता तो म्हणाला, अरे इथे कोल्हापूरवरून फुलं येतात. मी जेव्हा इथे गुलाब घ्यायला गेला तेव्हा मला समजलं की कोल्हापूरच्या शिरोळमधून इथं फुले आलेली. आत्ता बऱ्याच…
Read More...

‘गोरसपाक’ : परदेशातूनही मागणी असणारं वर्ध्याचं बिस्कीट

वर्ध्याची सर्वात प्रमुख ओळख म्हणजे इथलं सेवाग्राम आश्रम. गांधीजी अखेर पर्यंतचं निवासस्थान. १९३० मध्ये 'मिठाचा सत्याग्रह' करण्यासाठी साबरमती आश्रमातून आपल्या साथीदारासोबत गांधींजीनी 'दांडी यात्रा' काढली होती. स्वातंत्र्य मिळविल्याशिवाय…
Read More...

आणि सॅम माणेकशॉ यांनी भारतातली सर्वात मोठी दंगल रोखून दाखवली.

भारताचे पहिले फिल्ड मार्शल म्हणून जनरल सॅम माणेकशॉ यांना आपण सगळे ओळखतो. ते निडर सेनानी टर होतेच पण त्यांची आणखी एक ओळख हजरजबाबी स्पष्टवक्ता अशी देखील होती. खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी यांना बांगलादेश युद्धावेळी आपली कठोर मत सुनवायला ते…
Read More...

शहरं ओव्हरफ्लो झाल्यामुळे रिव्हर्स मायग्रेशन होईल..यावरचा प्लॅन ६० वर्षांपूर्वी त्यांनी दिला

१९९०-९१ साली ते भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. ते नगरसेवक राहिले. ते खासदार राहिले. ते देशाच्या कॅबिनेटमध्ये मंत्री राहिले. राजकारणातील खूर्ची टिकवून बेरजेचं राजकारण केलं असतं तर ते राष्ट्रपती नाहीतर पंतप्रधानदेखील झाले असते, पण…
Read More...

तब्बल ३५ वर्षे पाकिस्तानच्या काळ कोठडीत काढून जिवंत परतणारा सुपरस्पाय

पाकिस्तान हा भारताच्या कुंडलीला लागलेलं ग्रहण आहे यात शंका नाही. प्रत्येक देशाचे शेजारच्या देशाशी वाद असतात पण भारत आणि पाकिस्तान यातील सीमावाद गेली सत्तर वर्षे तसाच आहे. पाकिस्तानला यात कोणताही तोडगा काढायचा नाही तर त्याला वाद चिघळत…
Read More...

चिवड्याचादेखील ब्रँड असू शकतो हे पहिल्यांदा लक्ष्मीनारायण यांनी सिद्ध केलं.

पुणे तिथे काय उणे अस म्हणतात. पुणेकरांना प्रत्येक गोष्टीचा जाज्वल्य अभिमान असतो. इथल्या गल्लीबोळात इतिहास दडला आहे अस म्हणतात. प्रत्येक खाद्यपदार्थ ऐतिहासिक वारसा असलेला असतो. काही गोष्टी खरोखर अशा आहेत ज्यांनी पुण्याला जगाच्या नकाशावर ओळख…
Read More...