Browsing Category

कट्टा

रिषभ स्टार आहे हे माहिती नसतानाही ड्रायव्हर-कंडक्टरच्या जोडीने केली मदत.

भारतीय क्रिकेट टीममधला स्टार खेळाडू रिषभ पंतचा काल सकाळी दिल्ली-देहराडून हायवे वर अपघात झाला. हा अपघात अतिशय भीषण होता. म्हणजे अक्षरश: त्याची ती महागडी आणि सेफ्टी फीचर्सने भरलेली गाडी थेट जळून खाक झाली. पण, रिषभ मात्र सुदैवानं आणि दोन…
Read More...

अंबानींची धाकटी सून म्हणून राधिकाच्या नावाची चर्चा २०१८ पासूनच!

अंबानी कुटूंबातलं लग्न म्हणजे राजेशाही थाट! अगदी मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी हिच्या लग्नातला थाट तर तुमच्या लक्षात असेलच की. म्हणजे, तो थाट इतका होता की, तुम्ही किंवा मीच काय पण कुणीच ते विसरू शकत नाही. अगदी बॉलिवूडमधले मोठ मोठे…
Read More...

संजय राऊत, अनिल देशमुख यांची कारागृहातून सुटका झाली नवाब मलिक यांची कधी ?

१०० कोटींच्या वसुली प्रकरणी ईडी आणि सीबीआयने माजी गृहमंत्री देशमुख यांना अटक केली होती. बुधवारी १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी देशमुख तुरुंगाबाहेर आले. महाविकास आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक झाली होती. तसेच या…
Read More...

पुण्यातील काँग्रेस भवन कोणाचं…? हा वाद थेट उच्च न्यायालयात गेला होता…

राष्ट्रवादी हा पक्ष निवडणूक आयोगाने अजित पवार यांना चिन्हासहित दिला आहे, चिन्ह गेलं पक्षही गेला आत्ता राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयांचं काय होणार हा प्रश्न चर्चेत आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळेलच पण असाच वाद पुण्यातल्या कॉंग्रेस भवनाबद्दलही…
Read More...

२०२२ मधल्या ६ घटना ज्या भविष्यात ऐतिहासिक घटना म्हणून सांगितल्या जातील.

२०२२ हे वर्ष आता संपत आलंय. २०२२ मध्ये बरंच काही घडलंय. म्हणजे अगदी जागतिक पातळीवर बऱ्याच घटना घडल्या. आता अनेक घटना तर, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पण घडल्या असतीलच. पण, तुमच्या-माझ्या आयुष्यातल्या घटनांना विचारतं तरी कोण? म्हणून बघुया,…
Read More...

नाकातून देण्यात येणाऱ्या iNCOVACC लसी बद्दलच्या ७ महत्वाच्या गोष्टी

कोरोनाने चीन मध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दिवसाला लाखो लोक कोरोना बाधित होत आहेत. यामुळे हॉस्पिटल मध्ये रुग्णांना जागा मिळणे अवघड झाले आहे. याच कारण कोरोनाचा नवीन व्हेरियंट. भारताने सुद्धा काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. आज देशभरात मॉक…
Read More...

मेट्रो कुठल्याही शहरातील असुद्या त्यातील आवाज हा शम्मी नारंग यांचाच असतो

देशभरातील सगळ्या मोठ्या शहरांमध्ये वाहतूककोंडीला तोंड द्यावं लागत आहे. यामुळे मोदी सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याकडे विशेष लक्ष देत आहे. यासाठी दिल्ली, कोलकत्या, हैद्रराबाद शहरांबरोबर नागपूर, पुणे सारख्या शहरात मेट्रोचे जाळं उभं…
Read More...

स्टॅलिन, केसीआर ते चंद्राबाबू यांनी त्यांची पुढच्या पिढीची राजकारणात अशी सोय केली आहे

साऊथच्या आणि नॉर्थकय राजकारणात आपल्याला अनेक फरक दिसतील मात्र भारताच्या संपूर्ण राजकारणात पळायला एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे घराणेशाही. एक केरळचा थोडा अपवाद सोडलं  तर साऊथची प्रत्येक पार्टी एका घराण्यानेच चालवली आहे. आता हा मुद्दा…
Read More...

गड किल्ले, मंदिरं, स्मारकं यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंना प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागतो का ?

मुघलांनी बांधलेलं आलिशान स्मारक कोणतं? असा प्रश्न जर कोणी विचारला तर पहिलं उत्तर असतं..  ताजमहल!  काय आलिशान आणि भव्य वास्तू आहे. जगभरातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या मानवजातीच्या कुतूहलाचा विषय असलेली ही वास्तू, जगातील सर्व आश्चर्यांनाच…
Read More...