Browsing Category
जय जय महाराष्ट्र माझा
मोहितेंनी फक्त २३ वर्षांच्या पोराला महामंडळावर घेतलं आणि त्याने गावोगावी एसटी पोहचवली..
महाराष्ट्र परिवहन महामंडळ म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी एसटी. ही लालपरी ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. गाव तिथे रस्ता ,रस्ता तिथे एसटी हे महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. पण तुम्हाला माहिती आहे का पण महाराष्ट्राच्या प्रत्येक…
Read More...
Read More...
तंजावरचं मराठा साम्राज्य कायम राखण्यात मानाजीराव जगतापांनी मोठा पराक्रम गाजवलेला
मराठेशाही साम्राज्य हे एकेकाळी प्रचंड पसरलेलं साम्राज्य होत. पण नंतर मुघलांचे आक्रमण, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता यामुळे हे साम्राज्य हळू- हळू कमी होत गेलं. या मराठेशाही साम्राज्यात अनेक संस्थान, अनेक प्रदेश सामील होते. त्यातलचं एक…
Read More...
Read More...
नौदलाचा कणा असलेल्या ‘INS शिवाजी’च नामकरण एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केलं आहे….
सुरक्षा दलाला सगळ्यात जास्त महत्वाचं काय गरजेचं असेल तर ते प्रशिक्षित अधिकारी. मग ते भारताचं सैन्य असो, हवाईदल असो कि नौदल असो. महाराष्ट्रामधील लोणावळ्यात असेच एक नौदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणारे नौसेनेचे 'INS शिवाजी'…
Read More...
Read More...
छ. शिवाजी महाराज किल्ल्यांवर अवाढव्य पैसे खर्च करतात असं त्यांच्या प्रधानांना वाटायचं
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दुर्गात झाला. महाराजांना वैभव प्राप्त झाले तेही सर्व दुर्गांच्यामुळे झाले व त्यांच्या ताब्यातील दुर्गांना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्यांच्याच प्रयत्नाने झाले. त्यांचे दुर्ग म्हणजे भारतातील त्यांच्या…
Read More...
Read More...
शिवाजी महाराज आग्र्यामधून निसटल्यानंतर औरंगजेब नमाज पढायला देखील घाबरू लागला होता
शिवाजी महाराजांना जादू येत होती, हे नक्की. औरंगजेबाचा भर दरबारात अपमान केल्यावर 'बेमुवर्तखोर वर्तन करणाऱ्या शिवाला मारा' अशी तुतारी सतत औरंगजेबाच्या कानात वाजवणारे बेगम जहानआरा, जाफरखान, मुहम्मद अमीन खान पुढच्या 20-22 दिवसांमध्येच…
Read More...
Read More...
गावातल्या पोरांना शाळेला जाता यावं म्हणून वनविभागाने उभा केला शिक्षणाचा सेतू
आपल्या आयुष्यात शिक्षण किती महत्वाचं आहे, हे काय वेगळं सांगायला नको. सध्या कोरोनाच्या काळातही शाळा जरी बंद असल्या तरी मुलांच्या शिक्षणात खंड पडता कामा नये म्हणून ऑनलाईन शिकवणी सुरु केलीये. आधी मोबाईल घेऊ नको म्हणून बोलणारे पालक, आज स्वतःहून…
Read More...
Read More...
तामिळनाडूतील हा फ्रेंच राजवाडा एका मराठी राजघराण्याच्या पराक्रमाची साक्ष आहे..
उत्तर तामिळनाडू मध्ये वेल्ल्लोर पासून ३५ किलोमीटर अंतर गेलं तर एक अर्णी नावाचं गाव लागतं. गाव तस छोटं आहे पण तिथे तीन चार राजवाडे आहेत. त्यातल्या एका राजवाड्याचे मालक तर म्हैसूरच वाडियार राजघराण आहे. मात्र या सगळ्यामध्ये एक राजवाडा वेगळा…
Read More...
Read More...
एकाच प्रश्नांवरून १०६ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं…
विधिमंडळाच्या २ दिवसीय पावसाळी अधिवेशनात आज पाहिल्याचं दिवशी चांगलाच गोंधळ बघायला मिळाला.
विधिमंडळात ओबीसी आरक्षणासंदर्भातला ठराव संमत करण्यात आला आहे. मात्र हा ठराव संमत करत असताना विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या अध्यक्षांना…
Read More...
Read More...
असाही एक शिवसैनिक आहे जो पर्यावरणासाठी राडा करू शकतो…
माणसांना वेगवेगळे नाद असतात. यातला एक नाद असतो समाजासाठी काहीतरी करण्याचा. आत्ता बरेच लोक अशा नादाला लष्कराच्या भाकऱ्या भाजायचा उद्योग म्हणून हिणवतात. पण मॅटर असाय की जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा अशाच माणसांनाच फोन केला जातो.…
Read More...
Read More...
छत्रपतींच्या तालमीत तयार झालेल्या धनाजी जाधवांनी मुघलांची झोप उडवली होती…..
छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना हाताशी घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं. स्वराज्याच रक्षण करण्यासाठी शर्थीची झुंज देणारे मावळे महाराजांनी घडवले. महाराजांच्या निधनानंतर शंभूराजांनी औरंगजेबाची झोप उडवली. तब्बल ९ वर्ष झुंज देत औरंगजेबाला…
Read More...
Read More...