Browsing Category

तात्काळ

तावडे सर एकदा म्हणाले होते, झेपत नसेल तर सोडून द्या.. 

जगातले आदरणीय, माननीय, सन्मानीय इतिहास रचणारे नेते आपल्या फॉलोअर्सना एकतरी नारा देत असतात. म्हणजे आपणाला काहीच देता आलं नाही तर नारा देवून का होईना फॉलोअर्स टिकवता येतो हे आदरणीय नेत्यांना माहित असतं.  असा एक नारा आपणा सर्व विद्यार्थी…
Read More...

आज कोणता मुहूर्त होता, पंचांग काय सांगत ऐका..! 

आज अनेकांनी फॉर्म भरले. पहिल्यांदा तुम्हाला नाव सांगणार होतो पण लिस्ट काढताना चार वेळा दम लागला. टक्केवारीत मोजायच झालं तर आज ५० टक्यापेक्षा जास्त उमेदवारांनी फॉर्म भरून टाकले. पितृपक्ष असल्यामुळे कोणीच फॉर्म भरायला उत्सुक नव्हतं. त्यानंतर…
Read More...

गाड्यांच्या गर्दीत सायकल दिसली आणि लयभारी वाटलं.

आज मुहूर्त आहे. आम्ही ज्योतिष्याकडं चौकशी केली तेव्हा तो म्हणाला आजचा दिवस चांगला आहे म्हणून सगळे नेते आज फॉर्म भरायला लागलेत. आत्ता आपण घरात गाडी घेवू नायतर मोबाईल घेवू प्रत्येक गोष्ट मुहूर्तावर करतो. एखादा म्हणू शकतो पुरोगामी…
Read More...

गोपीचंद पडळकरांनी खरच मंगळसूत्र चोरल होतं का..? 

मंगळसुत्र चोरल्याचा आरोप आपल्यावर झाला होता तेव्हा जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. ते कसं चाललं. आता मात्र माणसं जरा नोटीस आली की रडतात.  गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर टिका करताना जून्या घटनेचा संदर्भ दिला. पडळकरांवर मंगळसुत्र चोरीचा आरोप…
Read More...

अंजना ओम मोदी.. सॉरी अंजना ओम कश्यप !!

अंजना ओम मोदी सॉरी अंजना ओम कश्यप परवा परत चर्चेत आल्या. विषय असा होता की त्यांच्या आज तक चॅनलवर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरेची बाईट सुरु होती. ते निवडणुकीत लढवायची की नाही यावर to be or not to be असं चाललंय हे सांगत होते. इकडे अँकर…
Read More...

ई सिगरेट काय भानगड असते, सरकार त्यावर बंदी का आणतय..?

एखाद्या गोष्टीवर बंदी आणली की ती गोष्ट आपणाला कळती. कोणतरी मोठ्ठा माणूस म्हणून गेला आहे संधीअभावी माणसं चारित्र्यवान राहतात. व्यसन न करणारे आपण देखील तसेच चारित्र्यवान असाल. नसाल तरी गायछाप पासून ते जॉईन्ट पर्यन्त आपला प्रवास सुखाचा झाला…
Read More...

खताळ नसते तर आज देशभरातल्या शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स भरावा लागला असता. 

संपुर्ण देशभरातील मुख्यमंत्र्यांची एक परिषद दिल्ली येथे बोलवण्यात आली होती. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित राहू शकत नसल्याने तत्कालीन मंत्री बी.जे.खताळ या परिषदेसाठी उपस्थित होते. याठिकाणी शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स लागू करावा का…
Read More...

संतोष मानेची “खूनी बस” जी चालवायला ड्रायव्हर घाबरतात…! 

तारिख होती २५ जानेवारी २०१२. सकाळची वेळ होती. स्वारगेटवर नेहमीसारखी गर्दी होती. स्वारगेटवर पुणे-सातारा-पुणे बस लागली होती. स्वारगेट आगाराची हि बस. सकाळची वेळ असल्याने पुण्यात तशी तुर्रळक गर्दी होती. अशाच रिकाम्या असणाऱ्या त्या बसमध्ये…
Read More...

महाराष्ट्रातील २५ किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेल, लग्नस्थळामध्ये रुपांतर करण्यात येणार.

महाराष्ट्रातील गडकोट म्हणजे मराठा दौलतीची शान. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. इथेच अनेक शूरवीर मावळ्यांनी आपलं स्वराज्यासाठी रक्त सांडल. अतिशय दुर्गम असलेल्या या किल्ल्यांच्या जीवावरच दिल्लीच्या सुलतानी संकटाला लढा देण्याचं…
Read More...

गोष्ट महाराष्ट्रातल्या पहिल्या इलेक्शन कॅम्पेनिंगची : किस्से इलेक्शनचे.

महाराष्ट्रात इलेक्शनच बिगुल वाजल आहे. अगदी दहा पंधरा दिवसात आचारसंहिता लागू होतील अस सांगण्यात येतय. बोलभिडूचा रिच डाऊन झाला की ओळखावं आचारसंहिता लागणार अस आमच आपलं गृहितक आहे. असो तर निवडणूकांच्या निमित्ताने आम्ही आपणाला इलेक्शनचे किस्से…
Read More...