Browsing Category
थेटरातनं
भल्याभल्यांची विकेट काढणाऱ्या कपिल देवची विकेट अभिनेत्री सारिकाने काढली होती
आपल्या भारतीयांमध्ये क्रिकेट आणि बॉलीवूड याबद्दलचं विलक्षण प्रेम आहे. त्यांच्या प्रेमाचा तिसरा विषय आहे राजकारण. या तिन्ही गटातील व्यक्तींना देखील परस्परांविषयी खूप आकर्षण असते. त्यामुळेच यांच्यातील मधुर संबंधाची कायमच चर्चा होत असते.…
Read More...
Read More...
३० हजार रुपयांची लाच देवून ऋषी कपूरने फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतला होता
चित्रपटातील कलावंत ज्यावेळी आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचे आत्मचरित्र लिहितात; त्या प्रत्येक वेळी त्यांचे आत्मचरित्रा मध्ये सर्व कथन प्रामाणिकपणाने केलेले असतेच असे नाही. परंतु काही कलाकार मात्र आपल्याकडून कळत-नकळतपणे झालेल्या चुकांची…
Read More...
Read More...
हिंदू पौराणिक कथा आणि देवी देवतांवर आधारित असूनही ब्रम्हास्त्र बॉयकॉट का होतोय?
सर्वसाधारण हिंदू धर्माला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवायचा या हेतूने बॉयकॉट बॉलिवूडचा ट्रेण्ड सेट होतोय. मग यामध्ये कधी आमिर खान सापडतोय तर कधी ह्रत्विक रोशन. पण हिंदू कथा, परंपराचा गौरव करणारा आणि ब्रह्मास्त्र सारख्या मिथकाला समोर आणणारा…
Read More...
Read More...
नव्वदीत पदार्पण केलं असलं तरी आजही आशाच्या आवाजाची जादू कायम आहे
आज इतक्या वर्षानंतर आपण जेंव्हा आशा आणि आर डी बर्मन यांची गाणी ऐकतो, पहातो तेंव्हा काही बाबी अगदी स्पष्ट जाणवतात. सत्तरच्या दशकात आशाचा स्वर आर डी यांनी प्रमुख नायिकासाठी अभावानेच वापरला. पण आशाने याच नकारात्मक गोष्टीत मोठी बाजी मारली. क्लब…
Read More...
Read More...
बॉलिवूडमध्ये असाही पिक्चर होऊन गेलाय जिथं सेटवर हिरॉईन हिरोला अंकल म्हणायची…
पन्नासच्या दशकामध्ये अभिनेत्री आशा पारेख अनेक चित्रपटातून बालकलाकारांच्या भूमिका करत होती. १९५७ साली तिला वयाच्या पंधराव्या वर्षी विजय भट्ट यांनी ‘गुंज उठी शहनाई’ या चित्रपटासाठी साईन केले. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले पण आशा पारेख आणि विजय…
Read More...
Read More...
इथं बॉलिवूड पिक्चर बॉयकॉट होतायेत तिकडं चंद्रपूरच्या ‘पल्याड’ सिनेमाची दखल फोर्ब्सने…
मराठी फिल्म इंडस्ट्रीत समाजातील वास्तव दाखवणारे अनेक सिनेमे आहेत. हे सिनेमे सामाजिक मुद्द्यांना प्रेक्षकांच्या समोर मांडतांना आपल्या दमदार कन्टेन्टच्या बळावर त्यांची मनं जिंकून घेतात. मग त्यात देऊळ असो, रेडु असो, सैराट किंवा जोगवा असो. पण…
Read More...
Read More...
जावेद अख्तरांना स्टुडिओतून घरी जातांना एका सिनवरून ‘इक लडकी को देखा तो ऐसा लगा’ गाणं सुचलं
कलावंताची प्रतिभा कधी फुलेल आणि कधी कोमेजून जाईल ते त्यालाही ठाऊक नसते. हिंदी सिनेमाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत की अगदी काही क्षणात अप्रतिम गाणं तयार व्हायचं तर काही गाणे बनायला वर्ष वर्ष लागायचे!
विधू विनोद चोप्रा यांच्या ‘ १९४२ :…
Read More...
Read More...
अभिनेत्रीला सापासमोर नाचायला सांगणारा दिग्दर्शक सापाला बघून शूट सोडून पळाला होता
आर के नारायण यांच्या सुप्रसिद्ध आणि साहित्य अकादमी विजेत्या कादंबरीवर म्हणजेच ‘गाईड’ या साहित्यकृतीवर देव आनंद यांनी चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांना हा विषय प्रचंड आवडल्याने हा सिनेमा दोन भाषांमध्ये करायचे त्यांनी ठरवले. हिंदी…
Read More...
Read More...
खऱ्या जमीनदाराला जमीनदार म्हणून पिक्चरमध्ये घेण्याच्या आयडियामुळं सेटवर राडा झाला होता
सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेला कधी कधी अनपेक्षितपणे उद्भवलेल्या समस्यांना देखील मोठ्या चलाखीने तोंड द्यावे लागते. शिताफीने या समस्येतून बाहेर पडावे लागते नसता त्यातून पुढे मोठे प्रश्न निर्माण होत असतात. असाच काहीसा प्रकार गीतकार शैलेंद्र…
Read More...
Read More...
खरं वाटणार नाही पण अभिषेक बच्चनचे नाव दोन वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलंय
मोठ्या वृक्षांच्या खाली छोट्या झाडांची वाढ होत नाही हा निसर्ग नियम आहे. कलावंतांच्या बाबतीतही ही गोष्ट वारंवार सिद्ध होत असते. आपल्या आई वडिलां इतके यश क्वचितच एखाद्या कलावंताला मिळते. बऱ्याचदा पालकांशी तुलना केल्यामुळे त्याच्यात सुरुवाती…
Read More...
Read More...