Browsing Category

दिल्ली दरबार

२४ वर्षापुर्वीच्या या घटनेमुळे ममता बॅनर्जींनी कॉंग्रेस सोडली होती..

डिसेंबर १९९७. बंगालच्या राजकारणात वादळापुर्वीची शांतता जाणवत होती. ममता बॅनर्जी स्वतःच्या कॉंग्रेस पक्षावर एका वर्षापासून नाराज होत्या. अगदी पक्ष सोडण्याच्या मनस्थिती पर्यंत आल्या होत्या. कॉंग्रेस हायकमांड आणि ममता बॅनर्जी यांच्यात १९९६…
Read More...

काँग्रेस अध्यक्षपदासाठी पटेलांच्या ऐवजी नेहरूंना पाठिंबा देणे ही माझी सर्वात मोठी चूक ठरली.

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद. स्वातंत्र्य चळवळीतील एक मोठं नाव. हिंदू -मुस्लिम ऐक्य, त्यांचे शैक्षणिक कार्य यासाठी त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सोबतच अगदी कमी वयात काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते म्हणून मिळवलेली ओळख. वयाच्या…
Read More...

आणि महाराष्ट्राचे पंतप्रधानपद पुन्हा एकदा हुकले.

१ डिसेंबर १९८९, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जनता दलाचा नेता कोण असणार याची निवड सुरु होती. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या तब्बल २१७ जागा कमी झाल्या होत्या. ते पंतप्रधानपदावरून पायउतार झाले होते.…
Read More...

ही निवडणूक सध्या संघ आणि भाजपसाठी महत्वाचा मुद्दा बनला आहे.

भारतीय जनतेला निवडणूक म्हंटल की तो त्यांच्या इंटरेस्टचा विषय असतोय. भले मग ती आपल्यापासून कोसो दूर असलेल्या एखाद्या दुसऱ्या राज्यातील का असेना. म्हणजे महाराष्ट्रातील लोक पश्चिम बंगालच्या निवडणुकीत देखील तेवढाच इंटरेस्ट घेतात जेवढा आपल्या…
Read More...

गाडगीळांनी रुसून राजीनामा दिला, पंतप्रधानांनी आयडिया करून त्यांना परत आणलं.

नरहर विष्णू गाडगीळ उर्फ काकासाहेब गाडगीळ. पुण्याचा अनभिषिक्त सम्राट. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध राजकीय कार्यकर्ते, लेखक व प्रभावी वक्ते. दिल्लीच्या राजकारणात महत्वाचं स्थान निर्माण करणे ज्या मोजक्या मराठी नेत्यांना जमलं होतं त्यात सगळ्यात…
Read More...

संसदेच्या आवारात एका महिलेने थेट नेहरूंची कॉलर पकडून जाब विचारला होता, अन् आत्ता

काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टोकाची टीका करणारे ट्विट Go-air विमानकंपनीच्या एका पायलटने केले. दिवसभर मीडियामध्ये या संबंधीच्या बातम्या येत होत्या. "PM is an idiot. You can call me the same in return. It’s ok. I don’t…
Read More...

लोकसभा निवडणूकीच्या पराभवानंतर राहुल गांधी या १७ राज्यांकडे फिरकलेच नाहीत.

कॉंग्रेसचे नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी. सध्या इटलीमध्ये आहेत. लवकरच परत येतील. मध्यंतरी शिमलामध्ये सुट्टीवर गेले होते. या दोन्हीवरुन प्रचंड चर्चा झाली. शेतकरी आंदोलन चालू असताना ते अशा सुट्टीवर गेल्याने शेतकरी संघटनांनी यावर…
Read More...

शेतकरी धोरणांबाबत जगाच्या तुलनेत भारत कुठे आहे हे सांगणारा अहवाल

भारतीय शेतकरी गरीब आहे, कर्जबाजारी आहे, त्याचा उतपादन खर्च देखील निघत नाही, असं मत एकमेकांच्या चर्चेतून सामान्य लोकांमधून सहज मांडलं जात. शेतीतज्ञ, अर्थशास्त्रातील नावाजलेले तज्ञ देखील या अशा गोष्टी का घडतात याची अनेक कारण…
Read More...

अगदी हट्टाने लोकसभेच तिकीट मागुन घेतलं पण शेवटी इंदिरा गांधींची भिती खरी ठरली

भारतीय राजकारणाची नस ओळखणाऱ्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक नाव म्हणजे माजी राष्ट्रपती स्व. प्रणव मुखर्जी. अर्थात आपल्या सर्वांचे लाडके प्रणब दा. तब्बल ४८ वर्ष भारताच राजकारण कोळून पिणाऱ्या प्रणबदा यांना राजकारणाचा 'चालता फिरता'…
Read More...

बाळासाहेब विखे पाटलांना पहिल्याच निवडणुकीत पाडण्यासाठी मोठी सेटिंग लागली होती.

बाळासाहेब विखे पाटील म्हणजे राजकारणातील भीष्मपितामह. तब्बल ८ वेळचे खासदार, त्याही आधी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि सहकारच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात विकासाची गंगा आणणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं…
Read More...