Browsing Category

दिल्ली दरबार

या एका अटीवर वाजपेयी चक्क काँग्रेसला पाठिंबा द्यायला तयार झाले होते

२०१४ साली भाजप संपूर्ण बहुमतात सत्तेत आली, काँग्रेस या बलाढ्य पक्षाला २ आकड्यात गुंडाळत देशातील विरोधी पक्षाचा सुपडा साफ केला. पुढच्या ५ वर्षात काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली. त्यानंतरच्या झालेल्या २०१९ च्या निवडणुकीत तर काँग्रेसची…
Read More...

सासऱ्याने कारसेवकांवर गोळीबार केला, आता सुनेनं राममंदिराला ११ लाखांची देणगी दिली आहे.

आयोध्येच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर १९९२ पर्यंतचे ३ महत्वाचे टप्पे सांगितले जातात. पहिला तर जेव्हा १९४९ साली वादग्रस्त जागेवर मूर्ती ठेवली, दुसरा टप्पा म्हणजे १९८६ साली वादग्रस्त जागेच कुलूप काढलं गेलं, आणि तिसरा म्हणजे १९९२ ला बाबरी…
Read More...

अहो चंद्रकांत दादा, अब्दुल कलाम मोदींमुळे नव्हे तर प्रमोद महाजनांमुळे राष्ट्रपती झाले होते

आज भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी एक वक्तव्य केलं की नरेंद्र मोदी यांच्या मुले अब्दुल कलाम राष्ट्रपती बनले. यात खरे खोटे करण्यापेक्षा कलामांना राष्ट्रपती करण्याआधीच्या काय काय घटना घडलेल्या त्या बघू. तारीख…
Read More...

चीनच्या युद्धात वेळेत तेल पुरवठा न झाल्याने नेहरूंनी इंडियन ऑईलचा पाया रचला

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात आपली इंडियन ऑईल. भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीय तेल कंपनी. भारतातील एकूण पेट्रोलियम उत्पादन आणि विक्रीत तब्ब्ल ४७ टक्के तर तेल शोधनात ४० टक्के वाटा असलेली सर्वात जुनी कंपनी. २०१६-१७ या एका आर्थिक…
Read More...

काँग्रेस अध्यक्षपदाचा वाद सुरु होता, शास्त्रीजींनी फक्त अर्ध्या तासात निकाल लावला…

एक काळ होता काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष देशाच्या राजकारणात पंतप्रधानांच्या खालोखाल ताकद राखून असायचा. त्याची निवड लोकशाही पद्धतीने व्हायची. देशभरातील छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांचा कल समजून घेऊन हे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जायचे. एकदा तर…
Read More...

अंबानींना नडणाऱ्या पेट्रोलियम मंत्र्याला काँग्रेसने रातोरात पदावरून हटवलं होतं…

डिसेंबर २०११. भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिलायन्सच्या तेलाचा कारभार पाहणारे पी.एम.एस.प्रसाद दिल्लीला आले होते. नेहमी प्रमाणे तिथल्या शास्त्री भवनमध्ये असणाऱ्या पेट्रोलियम मिनिस्ट्रीमध्ये चक्कर मारण्यासाठी म्हणून ते…
Read More...

सात वर्षाच्या प्रणबने जेव्हा ब्रिटीश पोलीसांची झडती घेतली होती

भारताच्या स्वातंत्र्यसंग्राम चा तो काळ होता. महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशभरातले कॉंग्रेसी नेते व कार्यकर्ते ब्रिटीशांना पळवून लावण्याची अंतीम योजना करत होते.  याच काळात बंगालच्या वीरभूम जिल्ह्याची जबाबदारी होती ती…
Read More...

त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय निवडणुकीच्या फंद्यात कधीच पडले नाहीत.

देशाचे पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्ष हे ज्या कोणत्या मोठ्या व्यक्तींना आपले आदर्श मानतात त्यापैकी अग्रस्थानी असलेलं नावं म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय. पंतप्रधान मोदी आपल्या अनेक भाषणांमध्ये त्यांच्या कार्याचा उल्लेख करत असतात. आज भाजपचा…
Read More...

त्या दिवशी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवत राहिले आणि राजेश पायलट यांचा जीव वाचला..

राजेश पायलट. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री. त्यांची दुसरी ओळख करून द्यायची झाली तर अगदी आडनावात ते कोण होते हे कळून येते. दिल्लीत दूध वाटण्यापासून सुरु झालेला प्रवास, त्यांना अभ्यास आणि मेहनतीने एअरफोर्समध्ये घेऊन गेला.…
Read More...

शिवसेनेच्या खासदाराचं पोट बिघडलं आणि नरसिंहरावांचं सरकार थोडक्यात वाचलं

एखाद्या शिवसैनिकाची खरी ओळख काय असेल तर तो पक्षादेश शिरसावन्द्य मनानं. आपल्या नेतृत्वाने वरून आदेश दिला की तो बरोबरच असणार हे गृहीत धरायचे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी थेट रस्त्यावर उतरायचे. यात तळागाळातील कार्यकर्त्यापासून ते पक्षाच्या…
Read More...