Browsing Category
दिल्ली दरबार
नेहरूंनी काय केलं विचारणारे शहा जिथे ॲडमीट होतात ते एम्स हॉस्पीटल नेहरूंमुळे उभारलं गेल
भिडूनों एम्स हे हॉस्पिटल आहे तब्बल ६४ वर्षांपुर्वीच. म्हणजे पंडीत जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना त्यांनी निर्माण केलेलं. आपण त्यांच्या डोकलाम, काश्मिरचा प्रश्न या घोळातील गोष्टींवर वाद घालून लोड घेण्यापेक्षा भारताच्या नवनिर्माण करण्यासाठी…
Read More...
Read More...
किडनॅप करायला आलेल्या अतिरेक्यांना कोल्हापूरच्या खासदारांनी साफ गंडवलं.
गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. ईशान्य भारतामध्ये प्रचंड असंतोष धुमसत होता. प्रत्येक राज्यात फुटीरतावादी वेगवेगळ्या मागण्या करत होते. अशातच केंद्रात इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यापासून तिथले वातावरण देखील अस्थिर बनले होते.
राजकारणात अननुभवी…
Read More...
Read More...
पटेलांनी विलीन केलेल्या काश्मीरला भारताशी जोडण्याचं काम या मराठी माणसाने केलं.
गोष्ट आहे १९४७ सालची. भारताला ब्रिटिशांच्या मगरमिठीतून स्वातंत्र्य मिळाले होते. पण धूर्त इंग्रजांनी हे स्वातंत्र्य देताना फाळणीची मेख मारून ठेवली. मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने मुसलमानांचा वेगळा पाकिस्तान बनवला.…
Read More...
Read More...
केसरींना धक्के मारून हाकललं आणि सोनिया गांधीनी काँग्रेस आपल्या हाती घेतली.
गोष्ट १९९८ सालची. भारतातला सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस मोडकळीस आलेला होता. बिहारचे अनुभवी नेते सीताराम केसरी यांनी नरसिंह राव यांच्या नंतर पक्षाचं नेतृत्व हाती आलं होतं .
सीताराम केसरी हे स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासूनचे काँग्रेसचे…
Read More...
Read More...
इंदिरा गांधींच्या हत्येप्रकरणी ‘शोभा डे’ वर देखील खटला दाखल झाला होता.
३१ ऑक्टोबर १९८४. भारताच्या राजकारणातला काळाकुट्ट दिवस.
देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या बॉडीगार्डनी गोळ्या घालून हत्या केली होती. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरमधल्या अतिरेक्यांवर ऑपरेशन ब्ल्यू स्टार या लष्करी कारवाईमुळे शीख…
Read More...
Read More...
सेव्हिंग खात्यावरचे पैसे दामदुप्पट झाले आणि मनमोहनसिंग यांना टेन्शन आलं
जर काही न करता तुमच्या अकाऊंटमधले पैसे डबल झाले तर? मग काय लॉटरीच की! आपण नवीन गाडी, नवीन मोबाईल, दोस्तांना पार्टी, गर्लफ्रेंडला गिफ्ट, आईला नवीन साडी काय आणि काय काय. लई प्लॅन असतात. अहो साधं पँटेच्या खिशात एखादी 100 ची नोट गावली तर खुश…
Read More...
Read More...
त्या दिवशी कॅस्ट्रोंनी फक्त इंदिराजींनाच नाही तर एका मराठी पत्रकारालासुद्धा मिठी मारली.
एक छोटासा देश जगातल्या सर्वोच्च महासत्तेच्या नाकावर टिच्चून उभा राहतो, भल्याभल्यांना गुडघ्यावर आणून एक क्रांतिकारक त्या देशावर जवळपास पन्नासवर्षे अनभिषिक्तपणे राज्य करतो, अखेरच्या श्वासापर्यंत युरोपपासून ते आफ्रिकेपर्यंत अनेक तरुणांना…
Read More...
Read More...
त्याकाळात चर्चा सुरु होती की वाजपेयी भाजप सोडणार आहेत ?
जून १९८९. हिमाचल प्रदेश येथील पालमपूर येथे भारतीय जनता पक्षाचे ऐतिहासिक अधिवेशन भरले होते. ऐतिहासिक याच्या साठी कारण याच अधिवेशनात भाजपचे भविष्य बदलणारे दोन महत्वाचे निर्णय घेतले जाणार होते. या दोन्ही निर्णयाच्या पाठी मागे होते प्रमोद…
Read More...
Read More...
मध्यरात्री फोन करुन त्यांना सांगण्यात आलं, उठा तुम्हाला पंतप्रधान व्हायचय..
विचार करण्यासारखी गोष्टय, जर अर्ध्या रात्री अंगावर काम आलं तर झोपेतून उठून त्या कामाला आलिंगन देण्याचं धाडस करणं अनेकांना शक्य होत नाही. पण भारतीय राजकारणात एक अशी घटना घडून गेलेली आहे की जी इतिहासाच्या पानावर अचानक झालेल्या निर्णयाने लिहून…
Read More...
Read More...
हिशोब चुकलेला सिंधी
सिंधी माणूस व्यापारात तरबेज असतो. शून्यातून विश्व ऊभं करण्याची त्याची हातोटी सगळ्यांना माहित आहे. पाकिस्तानात सगळा जमीन जुमला, मालमत्ता सोडून अंगावरच्या कपड्यानिशी कित्येक सिंधी बांधवांना यावं लागलं. भारतात सहजासहजी बस्तान बसणार नव्हतं. खुप…
Read More...
Read More...