Browsing Category

माहितीच्या अधिकारात

राजीव गांधींवर थेट राष्ट्रपतींचा फोन टॅपिंग केल्याचे आरोप झाले होते .

वॉशिंग्टन पोस्टसह जगभरातील १६ माध्यमांनी पेगासस प्रोजेक्ट रिपोर्ट अंतर्गत या स्पायवेअरचा वापर पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि काही अधिकाऱ्यांची हेरगिरी करण्यासाठी केला जात असल्याचा दावा केला आहे. पत्रकारांवर पाळत ठेवल्याचे मुद्यावरून…
Read More...

राष्ट्रीय खाद्यतेल मिशनमुळे खाद्यतेलाचे दर कमी होणार का?

पेट्रोलच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडतायत. इतक्या पटापट तेलाचे भाव वाढतायत की, लोकांना वाटायला लागलंय की आता गाड्या विकाव्यात. आता या तेलांच्या किंमतीवर पेपरात रकानेच्या रकाने भरून लिहिलं जातंय. पण गोडेतेलाचं, पामतेलाच म्हणजेच खाद्यतेलाच…
Read More...

साबरमती रिव्हरफ्रंटप्रमाणे पुण्याच्या मुळा-मुठेत सिमेंटच्या भिंती उभारल्या जाणार आहेत .

हल्ली थोडा जास्तीचा पाऊस आला की, नद्यांना  महापूर येतोय. तसा महापूर येण्याची कारण खूप आहेत. आणि एकंदरीत पाहायला गेली तर ही सगळी कारण मानवनिर्मित आहेत. मग हा नद्यांना येणारा पूर कसा थांबवावा, यासाठी महाराष्ट्र सरकार म्हंटल होत, नद्यांच्या…
Read More...

म्हणून आरक्षणाचे अधिकार राज्यांना मिळाले तरी त्याचा फायदा होणार नाही?

संसदेमध्ये काल १२७ वे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं आहे. हे विधेयक संमत झाल्यानंतर एसईबीसीसारखे नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार पुन्हा राज्यांना मिळणार आहेत. २०१७-१८ मधील १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर आरक्षणासाठीचे नवे प्रवर्ग निर्माण…
Read More...

जगभरात पसरलेले अफगाणिस्तानबद्दलचे हे ५ गैरसमज आपल्या मनातून काढले पाहिजे.

भारत आणि आपले परराष्ट्र धोरण विश्लेषक भारताच्या सीमापार हिंदुकुश पर्वतरांगांवर अफगाणिस्तानात काय घडत आहे याबद्दल चिंतित असल्याचे दिसून येतात. बरं असंही काही नाहीये कि तिथे होणाऱ्या सर्व घटना अनपेक्षित घडत आहेत. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन…
Read More...

घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार शिवरायांच्या आजोबांनी केला होता.

औरंगाबाद जिल्ह्याच्या कुशीत प्राचीन काळापासून स्थापन असलेले घृष्णेश्वर मंदिर सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. शंकराचे हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या दौलताबाद पासून हे मंदिर वेरूळ लेण्यांजवळच अगदी ११…
Read More...

हे रोड मराठा आहेत तरी कोण ?

हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातल्या एका छोटाश्या गावात २३ वर्षांपूर्वी जन्मलेला पोरगा आज सगळ्या जगाला माहिती झाला..त्याच्या कर्तुत्वामुळे, त्याच्या कष्टामुळे, त्याच्या जिद्दीमुळे ! नीरज चोप्रा ! हे नाव आता येणारी प्रत्येक पिढी लक्षात ठेवेल…
Read More...

कलम ३७० काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले ‘ऑपरेशन ऑलआउट’ काय आहे ?

२०१९ मध्ये ५ ऑगस्ट रोजी जम्मू -काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले होते... आता त्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. ३७० हटवल्यानंतर या दोन वर्षांमध्ये भारतीय लष्कराने केंद्रशासित प्रदेशातील दहशतवादाविरोधातली पकड मजबूत करण्यासाठी 'ऑपरेशन ऑलआउट'…
Read More...

महाराष्ट्रातील पहिला कोरोनमुक्त जिल्हा होण्याचा बहुमान भंडाऱ्यानं मिळवलाय.

महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूच्या व्हायरसचे नवीन प्रकार सापडत आहेत. अशातच देशभरात तिसऱ्या लाटेचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावत असतानाच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे.…
Read More...

अटीतटीच्या लढाईत जेफ बेझोस जिंकले, रिलायन्स हरलं..

सगळ्या जगाचं लक्ष लागलेल्या एका महत्त्वाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. गेले कित्येक दिवस झालं ज्यावर चर्चा चालू होत्या त्याच रिलायन्स-फ्युचर ग्रुप डीलविरोधातल्या अमेझॉनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या…
Read More...