Browsing Category
माहितीच्या अधिकारात
शिवरायांनी ३५० वर्षापूर्वी उभारलेला हा पूल त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत भक्कमपणे उभा आहे.
शिवकाळात जावळीला वाघाची जाळी म्हणून ओळखलं जायचं. सावित्री नदीच्या मुखापासून ते उगमापर्यत दूरवर पसरलेला हा प्रदेश. घाटावरून कोकणाला जोडणारा हा भाग कोयना नदी नीरानदीच्या खोऱ्यामुळे निबीड जंगलाचा बनला होता. या महाबिकट मुलुखावर इथल्या जंगलावर…
Read More...
Read More...
आईनस्टाईन यांच्या स्टडीरूमच्या भिंतीवर एका भारतीयाचा फोटो होता.
अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये प्रिंसटोन युनिव्हर्सिटी आहे. तिथे मुख्य रस्त्यावर म्हणजेच मर्कर स्ट्रीटवर इतिहासातल्या एका सुप्रसिध्द शास्त्रज्ञाचं एक दोन मजली घर आहे. या घराच्या वरच्या मजल्यावर एक अभ्यासिका होती. तिथे अनेक पुस्तके तर होतीचं पण…
Read More...
Read More...
इंग्लंडच्या बाईमुळं काश्मिरच्या राजाला मिशी काढावी लागली होती.
पोरांना पोरींनी गंडवलेले प्रकरणं आपल्याकडं काही कमी नाहीत. प्रेमात पाडून गंडवलेल्यांची संख्या तर ढीगभर उदाहरणं आपण रोज पाहतो. तेवढंच काय सध्याच्या जमान्यात रोज वापरत असलेल्या फेसबुकवर अनोळखी लोकांशी मैत्री करून अनेक तरूण तरूणींना गडवलं…
Read More...
Read More...
1989 आणि 2019 निवडणुकीतलं हे साम्य पाहिलं की आजच पंतप्रधान कोण होईल ते सांगता येईल ?
सध्या लोक आचारसंहितेची वाट बघायला लागले आहेत. जागा वाटपाचा घोळ चालूच आहे आणि रोज नव्या नव्या बातम्यांनी वातावरणात जोर वाढत आहे. यातलाच एक प्रकार म्हणजे राजकिय सर्व्हेचा. निवडणुकीपुर्व सर्व्हेचा कागद घेवून मतदारसंघ पालथे घालताना काही…
Read More...
Read More...
खरच १९७१ च्या युद्धावेळी राजीव गांधी इटलीला पळून गेले होते का ?
एक पोस्ट व्हायरल होतं आहे, सुरवातीला हिंदीमधून आलेली ही पोस्ट हळुहळु मराठीमध्ये देखील भाषांतर झाली. बऱ्याच जणांनी हि पोस्ट शेअर केली आहे. सुरवातीला या पोस्टमध्ये काय लिहण्यात आलं आहे ते आपण पाहू.
राजीव गांधी, सोनिया गांधी…
Read More...
Read More...
या दोन अग्रलेखामुळे लो.टिळक भारतातले पहिले राजद्रोही ठरले होते.
साल १८९७ चं त्याकाळी भारतात प्लेग या रोगाची साथ आली होती. मुंबई पाठोपाठ या साथीनं पुण्यात थैमान घातलं. पुण्यातील पेठात ही साथ मोठ्या प्रमाणात पसरली. ही प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी मुंबईच्या गव्हर्नरने डब्ल्यू. सी रँडची नेमणूक केली.…
Read More...
Read More...
भारताच्या त्या हल्ल्यानंतर कराची बंदर तब्बल सात दिवस जळत होतं.
भारत- पाकिस्तानाचा वाद आणि या दोन देशातील युद्धं आपल्यासाठी नवीन नाही. मात्र भारताने केलेल्या एका हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील कराची बंदर तब्बल सात दिवस जळत होतं. त्या आँपेरशन ट्राईडेंट बद्दल तुम्हाला आम्ही आज सांगणार आहोत.
१९४७, १९६५, १९७१…
Read More...
Read More...
तिरंगामधल्या या डायलॉगवर पाकिस्तानच्या थिएटरमध्ये जल्लोष झाला होता.
थिएटरमध्ये "तिरंगा" सिनेमा लागला होता. गेंडास्वामीला देशभक्ती शिकवणाऱ्या राजकुमारच्या डायलॉगला जोरात टाळ्या पडत होत्या. क्लायमॅक्सचा सीन सुरु झाला. कर्नल सूर्यदेवसिंग प्रलयनाथच्या मिसाईलचे फ्युज कंडक्टर पळवतो आणि जोरदार फायटिंगला सुरवात…
Read More...
Read More...
सौरभ कालिया यांचा छळ करण्यात आला, तर के.नचिकेता यांना सोडण्यात आलं, काय होत यामागच कारण.
सोशल मिडीयावर सध्या एका वेगळ्या युद्धाने रंग भरला आहे, कॅप्टन सौरभ कालिया यांना कशाप्रकारे पाकिस्तानी सैनिकांनी मारलं, त्यांचे हाल केले हे प्रश्न पुन्हा चर्चेत येत आहेत. तर दूसरीकडे पाकिस्तानकडून पायलट के.नचिकेता यांना मात्र सन्मानपुर्वक…
Read More...
Read More...
इंदिरा गांधीना पाकने पाठवलेल्या आंब्याच्या पेटीमुळे भारत-पाक मध्ये राडा झाला होता.
भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणावाच वातावरण आहे. म्हणजे हे वातावरण शांत होण्यास सुरवात झाली आहे अस सध्या म्हणायला हरकत नाही, पण भारत पाकिस्तान म्हणलं की कधीही काहीही होवू शकतं. आत्ता हा विषय देखील तसाच म्हणजे एक आंब्याची पेटी भारत…
Read More...
Read More...