Browsing Category

माहितीच्या अधिकारात

देशभरातील एटीएममध्ये ठणठणाट का आहे..?  

गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील अनेक ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे नसल्याच्या बातम्या येताहेत. त्यामुळे तेथील लोक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. आता तर महाराष्ट्र, गुजरात,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश आणि बिहारमधील अनेक…
Read More...

दुर्दैवी आसिफाचा बकरवाल समाज कायमच आलायं भारतीय सैन्याच्या मदतीला…!!!

आसिफा सामुहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आलं आणि देशात एकाच खळबळ माजली. प्रकरणाची इत्यंभूत माहिती क्राइम ब्रॅचने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये आहे. प्रकरण समोर आल्यानंतर माध्यमांनी ती देशभरात पोहचवली. समाज म्हणून आपला क्रूर चेहरा या प्रकरणातून…
Read More...

मार्क झुकरबर्ग- माफीचा साक्षीदार

“सॉरी, माझं चुकलं. मी फेसबूकची स्थापना केली आणि मीच फेसबुक चालवतो. त्यामुळे फेसबुकवर घडणाऱ्या ज्या कुठल्या बऱ्या-वाईट गोष्टी आहेत, त्याची सर्वस्वी जबाबदारी माझीच” फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग बोलत होता. केंब्रिज अॅनालिटिका डेटा लिक…
Read More...

मध्यरात्री ३ वाजता आलेला फोन पृथ्वीराज चव्हाणांचं आयुष्य बदलून गेला.

“कॉंग्रेस हायकमांडचा निर्णय” हे मागील पाच पन्नास वर्षातलं भारतीय लोकशाहीवर सर्वाधिक प्रभाव टाकणार वाक्य असावं. जसं हे वाक्य महत्वाचं आहे तसच या वाक्याचं टायमिंग देखील खूप महत्वाचं आहे. हायकमांडचा निर्णय कधी येईल याची वाट पाहत एकनिष्ठतेचा…
Read More...

भारत नेपाळ संबध : भाकरी फिरवण्याची गरज

नुकताच नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान के.पी.ओली यांनी भारताचा दौरा केला. २०१५  नंतर भारत-नेपाळ यांच्यातील संबंधात बरीचशी कटुता आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या दृष्टीकोनातून या दौऱ्याला वेगळं महत्व होतं.  ‘बुढि गंडकी’ या  वादग्रस्त…
Read More...

राष्ट्रपतींच्या निवडणुकीत असणारी मतपेटी ‘भारताची नागरिक’ असते !

राष्ट्रपती पद हे देशाचं सर्वाच्च घटनात्मक पद. या पदासाठी नेमकं कोण मतदान करतं हा आपल्यासाठी राज्यशास्त्रातला सर्वात अवघड टप्पा होता. लोकसंख्येला आमदारांनी भागायच की खासदारांनी. त्यानंतर कशाने कशाला गुणायचं हे राज्यशास्त्रातलं एकमेवं गणित…
Read More...

कौल, नेहरू, गांधी की घांडी : राहूल गांधींच गोत्र नेमकं कोणत ?

सध्याचा राष्ट्रीय मुद्दा म्हणजे राहूल गांधींच गोत्र. आपल्या देशाचा राजकारण पहिला जातीपातींच मग विकासाचं. आपण कितीही पुरोगामीपणाची नौका रेटायचा प्रयत्न केला तरी यातून सुटका नाही. तुम्ही नेमके कुठले? अच्छा त्या गावचे. आडनाव काय म्हणायचं…
Read More...

दुर्गा – जिने नेहरूंना प्रवेश नाकारला होता…!!!

वर्ष १९२३. आंध्र प्रदेशातील काकिनाडा येथे भरलेलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन. अधिवेशनाच्या ठिकाणीच एक खादी प्रदर्शन देखील भरलेलं. प्रदर्शनाच्या गेटवर स्वयंसेवक म्हणून एक १४ वर्षीय मुलगी थांबलेली. तिकिटाशिवाय कुणालाही प्रदर्शनात  …
Read More...

‘ओपन बुक चॅलेंज’ आहे तरी काय..?

‘फेसबुक-केम्ब्रिज अॅनालिटीका’ वादाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक युजर्सच्या माहितीची सुरक्षितता हा मुद्दा प्रथमच जगभरात चर्चिला जातोय. आपल्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेच्या चिंतेने अनेकजणांना ग्रासलंय. जगभरात फेसबुक विरोधात #DeleteFacebook…
Read More...

भगतसिंगांनी खरंच “रंग दे बसंती” गायलं होतं का ?

१९२७ सालचा वसंत ऋतू. लखनौ स्टेंट्रल जेलची हवा मात्र यावेळी वेगळीच होती. पळसाच्या पानांचा गडद केसरी रंग आकाशात उधळत होता आणि या झाड्याच्या खालीच गप्पा मारत होते ते काकोरी कटात सहभागी घेतलेले क्रांन्तीकारकं… वसंताचं रितेपण या…
Read More...