Browsing Category

मुंबई दरबार

शहीद पोलिसाच्या विधवेला मदत मिळत नाही तो पर्यंत मी अन्नाचा घास देखील खाणार नाही

आर.आर. आबांच्या पूर्वी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्रीपद देखील राखीव गोष्ट असायची. मंत्र्यांना देखील शिक्षा देण्यासारखा हा प्रकार होता. इथे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण करण्यासाठी देखील पालकमंत्र्यांचे पाय लागत नसत. मात्र आपण…
Read More...

मुख्यमंत्री राहिलेला माणूस राज्याच्या जलसंधारणासाठी छोटं पद स्वीकारायला देखील तयार झाला.

महाराष्ट्र राज्याचे १३ वे मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असणारे सुधाकरराव नाईक यांची जनमानसात ओळख हि बाणेदार आणि पाणीदार नेता अशी होती. अगदी सरपंचापासून ते थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनण्याचा त्यांचा राजकीय प्रवास अतिशय…
Read More...

अर्थमंत्र्यांकडून मध्यरात्री सही आणली आणि प्रत्येक तालुक्यात ITI उभारण्याचा निर्णय पास केला

देशाच्या राजकारणात दोन प्रकारचे नेते आहेत. एक म्हणजे मंत्रालयाच्या इमारतीमध्ये बंद ऑफिसच्या आड बसून मोठमोठ्या चर्चा करणारे, बघू नियमात बसत का ? फाईल द्या, सचिवांकडे निरोप द्या म्हणणारे ड्रॉईंग रूम पॉलिटिशन  आणि दुसरे म्हणजे शेतकऱ्याच्या…
Read More...

प्रणबदांपुढे महाराष्ट्राच्या नेत्यांची अवस्था अंदाज अपना अपनामधल्या अमर-प्रेम सारखी झाली..

गोष्ट आहे २००३ सालची. महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. युतीच्या शासनाला हरवून सत्तेत आलेल्या या आघाडी सरकारला चालवणे बरंच कसरतीचा काम होतं. विरोधी पक्षाचे नारायण राणे, गोपीनाथ…
Read More...

या घटनेचा राजकीय फायदा उठवता आला असता पण मुंडे म्हणाले, “ही महाराष्ट्राची संस्कृती…

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. स्व.गोपीनाथ मुंडे तेव्हा राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. विधिमंडळाच्या सभागृहात आणि सभागृहाबाहेर त्यांची तोफ नेहमी धडधडत असायची. खरतरं गोपीनाथ मुंडेकडे योगायोगानेच विरोधी पक्ष नेतेपद आलं होतं. १९९० च्या…
Read More...

काँग्रेसी असून पाटलांनी प्रतिज्ञा केलेली, “नेहरूंच्या चाणक्याला राजकारणातून कायमच…

सदाशिव कान्होजी पाटील म्हणजेच मुंबईचा सम्राट स.का.पाटील. आपणाला माहित असतात ते म्हणजे, जोपर्यन्त चंद्र सुर्य आहेत तोपर्यन्त मुंबई महाराष्ट्राला मिळून देणार नाही या त्यांच्या गर्जनेसाठी. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील सर्वात मोठ्ठा…
Read More...

कोणालाच विश्वास नव्हता, तेव्हा प्रमोद महाजनांनी चॅलेंज देऊन भाजपची सत्ता आणली..

भाजपची आज देशभर घोडदौड सुरु आहे. कधी नव्हे ते पक्षाचे लोकसभेत ३०० हुन अधिक खासदार आहेत. सलग दुसरी टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. त्यांची लोकप्रियता पाहता अजून बराच काळ ते देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतील हे निश्चित आहे,…
Read More...

एका सत्यनारायण पूजेने मुंबईच्या कामगार चळवळीचा इतिहास बदलून टाकला…

९ ऑगस्ट १९६८ रोजी 'भारतीय कामगार सेना' अधिकृतरीत्या स्थापन झाली. शिवसेनेची स्थापना होऊन दोन वर्षाचा कालावधी उलटला होता. ठाकरे यांनी मराठी माणसांच्या मनामध्ये फुलवलेला अस्मितेचा निखारा धगधगत होता. लालबाग-परळ-सात रस्ता-ना. म. जोशी मार्ग या…
Read More...

सत्ताधारी आमदार विरोध करत होते आणि विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावून आले…

राजकारणाचा आजवरचा नियम आहे. सर्वसाधारण पणे विरोधी पक्षाचे नेते आंदोलने करतात आणि सत्ताधारी पक्षाचे नेते त्याच्या विरोधात आपल्या मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावून येतात. आजवरच्या शेकडो अधिवेशनात आपण हेच बघत आलोय. पण एक अधिवेशन असं झालं होतं…
Read More...

मिरजेच्या काँग्रेस आमदाराचं तिकीट दिलीप कुमारनी फायनल केलं होतं…

गोष्ट आहे १९९९ सालची. सोनिया गांधींच्या विदेशपणाचा मुद्दा उचलून धरत शरद पवारांनी बंड केलं होतं. त्यांना व त्यांचे सहकारी पी.ए.संगमा, तारिक अन्वर यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती.…
Read More...