Browsing Category
मुंबई दरबार
महाराष्ट्राशी आयुष्यभर भांडले पण आपल्या ऑफिस बाहेर उभारणाऱ्या पट्टेवाल्याला अंतर दिले नाही
महाराष्ट्राच्या राजकारणात जर कोणी व्हिलन म्हणून ओळखला जात असेल तर ते होते मोरारजीभाई देसाई. संयुक्त महाराष्ट्राला त्यांचा विरोध, सूर्य चंद्र असे पर्यंत वेगळा महाराष्ट्र होऊ देणार नाही अशा वलग्ना, आंदोलकांवर केलेला गोळीबार अशी अनेक पापं…
Read More...
Read More...
“फिटलं म्हणा.. !” या घोषणेने क्रांतिसिंहांनी बीडच्या शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी मिळवून…
बीडचं राजकारण भल्या भल्यांना कळत नाही असं म्हणतात. इथं लहान बाळ सुद्धा पाळण्यातच कार्यकर्ता बनून राजकारणात येतो असं म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्र एकीकडं आणि बीडच्या निवडणुका एकीकडं. इतरांनी ऐकले देखील नसेल अशा गोष्टी या निवडणुकामध्ये होत…
Read More...
Read More...
मराठवाड्याला नेमका काय शाप आहे?
कॉंग्रेस पक्षाचे तरुण आणि अभ्यासू नेते राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाड्यासह महाराष्ट्राला हादरवून टाकले. राजीव सातव यांचे दिल्लीतही वजन असल्याने देशभर त्यांच्या निधनाने ह्ळहळ व्यक्त होतेय.
मराठवाडा पोरका झाला असा सगळ्याच लोकांचा सूर…
Read More...
Read More...
त्याच बंडोबांमुळे मुख्यमंत्र्यांना विधानसभेत चप्पल सोडून पळून जावं लागलं
निवडणूक झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा दरवेळी उत्सुकतेचा विषय असतो. पण नेहमी शर्यतीत असलेल्या नावापैकी एक नाव निवडले जाते. फार मोठा धक्का बसत नाही. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त…
Read More...
Read More...
कामगारांचा सर्वात मोठा संप घडवणारा जॉर्ज एकेकाळी पाद्री बनणार होता…
१९६१ सालची घटना.
मुंबईच्या दादर स्टेशनवर अचानक घोषणेचे आवाज यायला लागले, त्यातला एक बुलंद आवाज सर्वांनाच आकर्षित करत होता. डोक्यावर दाट व विखुरलेले केस, शरीरावर खादीचे कपडे, पायात चप्पल व डोळ्यांवर जाड्या फ्रेमचा चष्मा असलेल्या त्या…
Read More...
Read More...
विलासराव देशमुखांनी आपले शब्द खरे करून दाखवले आणि इंदापूरकरांचं ओझं व्याजासकट फेडून टाकलं…
राजकारणाची गणित कधी बदलतील सांगता येत नाही याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील. एकेकाळचे कट्टर काँग्रेस नेते, माजी मंत्री. एवढंच काय तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचं नाव घेतलं जायचं.
पण मागच्या…
Read More...
Read More...
हजरजबाबी विलासराव पुजाऱ्याला म्हणाले, “यंदा पांडुरंगाकडे एकच साकडं घाला….”
भूलोकीचे वैकुंठ समजले जाणारे पंढरपूर. दरवर्षी आषाडी एकादशीला इथल्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या साथीने शेकडो मैलांचं अंतर पायी तुडवत येतात. या दिंडीच्या परंपरेला आठशे वर्षांचा इतिहास आहे.
जाईन ग माये तया…
Read More...
Read More...
मंत्रिपद मिळत नाही म्हणून सुशीलकुमार शिंदे एका बाबाकडे गेले आणि..
सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे यांच्या घरची परिस्थिती गरीबीची होती. न्यायालयात पट्टेवांल्याची नोकरी करून त्यांनी आपल शिक्षण पूर्ण केलं. पोलीस उपनिरीक्षक झाले. सीआयडी मध्ये नोकरी करताना सुशीलकुमारांचा वेगवेगळ्या नेत्यांशी संपर्क यायचा. यातूनच…
Read More...
Read More...
मुख्यमंत्र्यांचं एक विधान शिवसेनेच्या पुनर्जन्मास कारणीभूत ठरलं….
वर्ष होत १९८५. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या होत्या. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी विक्रमी बहुमत मिळवत निवडून आले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आलेली सहानुभूतीची…
Read More...
Read More...
मुस्लिम ओबीसींना सवलती देण्याचा निर्णय १९९४ साली शरद पवार यांनी प्रथम घेतला…
समाजातल्या उपेक्षित व मागासलेल्या लोकांना प्रवाहात आणण्यासाठी मंडल आयोगाच्या शिफारसी व्ही.पी.सिंग यांच्या सरकारने मान्य केल्या होत्या. मात्र ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून देशात वेगवगेळे मतप्रवाह निर्माण झाले आणि गुजरात सारख्या राज्यात दंगली…
Read More...
Read More...