Browsing Category

News

राज्यपालांच अभिभाषण नेमकं कोण लिहून देतं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे सत्तांतरानंतरच पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या कामांचा…
Read More...

G-20 समीटसाठी रस्ते, भिंतींपासनं सगळं चकाचक करायचं चाललंय कारण…

जी- २० परिषदेचं अध्यक्षपद हे यंदा भारताकडे आहे. त्यामुळं, जी- २० च्या संबंधित ज्या बैठका होतायत त्या ज्या कोणत्या शहरात होतायत त्या शहरांमध्ये रस्ते सफाई, रस्त्यांचं बांधकाम, रंगरंगोटी इथपासनं ते शहरातल्या मुख्य भागांमध्ये सजावटीचं काम केलं…
Read More...

BYJUs फेल होत चाललंय का…?

एखादी कंपनी मार्केटमध्ये येते आणि अगदी कमी काळात प्रचंड हिट होते. त्याचं अगदी परफेक्ट उदा. आहे BYJUs.  लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळं काही ठप्प पडलं होतं, तेंव्हा शाळा/कॉलेजस कसे चालतील ? असा प्रश्न निर्माण झाला. तेंव्हा बायजुज, वेदांतू, अनअकॅडमी…
Read More...

औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव झालंय… ही होती प्रोसेस

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव आज आता केंद्रातूनही मंजूर करण्यात आला आहे. आता अधिकृतरीत्या ही नावं वापरात येणार असं बोललं जातंय. तशा बातम्याही आल्यात. पण ही  नावं बदलली त्यासाठी एक…
Read More...

निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग सरकारच्या म्हणण्यानुसार चालतात..?

''एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मी स्वतः बोललो. जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली, तिच भूमिका सरकारची देखील आहे. त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिले असून त्यांना कळवले आहे. निवडणूक आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. एमपीएससीच्या…
Read More...

पाकिस्तानात जाऊन त्यांनाच सुनवलेल्या जावेद अख्तर यांचा स्ट्रगल काही कमी नाही…

भारतातले प्रसिद्ध लेखक, स्क्रीनप्ले रायटर, गीतकार असलेले जावेद अख्तर हे तसं सारखं चर्चेत राहणारं व्यक्तिमत्व आहे. बऱ्याचदा ते वादाच्या भोवऱ्यात अडकलेलेही पाहायला मिळतात. त्याच जावेद अख्तर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.…
Read More...

वडिलांकडून मिळालेला पक्ष काही पोरांनी पुढं नेला, तर काहींच्या पुढं अस्तित्वाची लढाई आहे

घराणेशाही काही भारतीय राजकारणात नवीन नाही. घराणेशाहीचं नाव आलं का पाहिलं नाव काँग्रेसचंच काढलं जातं.पंडित नेहरू मग  इंदिरा गांधी पुढे  राजीव गांधी आणि आता  राहुल गांधी अशी चालत आलेली काँग्रेसमधली घराणेशाही आपल्याला माहित आहे. पण काँग्रेस…
Read More...

हिंदी भाषेवरून थेट महात्मा गांधींनाच नडणारे ते ‘निरालाच’ असू शकतात…

होय...थेट महात्मा गांधींना नडणारे थोर साहित्यिक होऊन गेले त्यांचं नाव 'निराला' सूर्यकांत त्रीपाठी. निरालाजी प्रख्यात हिंदी कवी.  वृत्तीने ते बंडखोर आणि विचाराने क्रांतिवादी असा माणूस त्यात कवी, साहित्यिक म्हणल्यावर त्यांचं व्यक्तिमत्व…
Read More...

अण्णाद्रमुक, लोकजनशक्ती पार्टी आणि अपना दलाच्या पक्षफुटींमध्ये भाजपची भूमिका राहिली आहे

काल शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात टीका, प्रतिटीका वगैरे सुरू झाल्यात. हे सगळं होत असताना आज शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव…
Read More...

अन् अशाप्रकारे शिवसेनेला धनुष्यबाणाचं चिन्ह मिळालं..!!!

आज निवडणूक आयोगाने शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची याबाबत सुरू असलेल्या प्रकरणाचा निकाल दिला. या निकालात शिवसेना हे नाव आणि सेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आलंय. आता ठाकरेंच्या हातून शिवसेनेसह…
Read More...