Browsing Category
News
आयुक्ताला मारहाण, कुटुंबाला संपवण्याची धमकी..अंडरवर्ल्ड कनेक्शन नेमकं चाललंय काय ?
गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड आणि ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यामध्ये चालू असलेल्या वाद बातम्यांमधून समोर येतच होता पण हा वाद टोकाला गेला जेंव्हा काल बुधवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एक ऑडिओ क्लिप व्हायरल…
Read More...
Read More...
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं ही उद्धव ठाकरेंची सगळ्यात मोठी चूक होती हे आत्ता कळतंय
''मी शिवसैनिकांना सांगतोय त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला सत्तेवरून खेचलं याचे पेढे त्यांना वाटू द्या. त्यांचा गोडवा त्यांना लखलाभ...मला मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत अजिबात नाही. आम्ही अजिबात हपापत नाही. आम्ही सगळं…
Read More...
Read More...
माता वैष्णो देवी क्षेत्र आता लिथियम कॅपिटल बनतंय का ?
देशातल्या सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असणारं क्षेत्र म्हणजे माता वैष्णोदेवी. जिथे वर्षाला ५०० कोटींची देणगी येत असते इथे होणाऱ्या उलाढालीमुळे स्थानिक गावातल्या लोकांचा उदरनिर्वाह ठीकठाक चालतो. पण याच श्रीमंती मध्ये आणखी एका संपत्तीची भर…
Read More...
Read More...
निवृत्त न्या. अब्दुल नाझीर आंध्रचे राज्यपाल झाले पण त्यांनी दिलेले निकाल एकदा पहाच…
देशात मोठ्या फेरबदल झाले. देशातील १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवे राज्यपाल पाठवले आहेत. त्यापैकी सात राज्यपालांची बदली करण्यात आली असून, सहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल नेमण्यात आले आहेत. रमेश बैस…
Read More...
Read More...
मोबाईलवर व्हिडीओ शूट केल्यामुळे खासदार रजनी पाटलांचं निलंबन…नियम काय सांगतात ?
राज्यसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज खासदार रजनी पाटील यांना राज्यसभा यांना निलंबित केल्याची बातमी आली आहे. अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजासाठी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी काँग्रेस खासदार रजनी पाटील यांना निलंबित केले आहे. …
Read More...
Read More...
एका सीनमुळे तिचं घर जाळलं, तिला शहर सोडावं लागलं… आज गूगलला तिची आठवण आली
एका सीनमुळे तिचं घर जाळलं, तिला शहर सोडावं लागलं... आज गूगलने तिला श्रद्धांजली दिली
गवत कापणारी स्त्री ते हिरॉईन आणि मग ट्रक ड्रायव्हरशी लग्न करून ती सामान्य आयुष्य जगली
Read More...
Read More...
ठाकरे गट म्हणतोय तसं नाना पटोलेंमुळेच महाविकास आघाडी सरकार पडलं का ?
नाना पटोलेंचा राजीनामा कि उद्धव ठाकरेंचा राजीनामा..महाविकास आघाडीचं सरकार कशामुळे पडलं ?
Read More...
Read More...
आरोपीची अंधश्रद्धा अन् पोलिसांच्या डोक्यालिटीमुळे दिवे आगारचा चोरीला गेलेला गणपती सापडला
डिसेंबर महिन्याच्या शेवटाला कुटुंबासोबत दिवेआगारला गेलो होतो. दोन दिवस राहिल्यावर परत येताना दिवेआगारच्या सोन्याच्या गणपती मंदिरात दर्शनाला गेलो होतो. तिथे गेल्यावर माहिती फलकांवर नजर गेली आणि झटकन सात आठ वर्ष मागे आठवणीत गेलो. पुण्यात…
Read More...
Read More...
एखादी व्यक्ती मेल्यानंतर त्या व्यक्तीच्या पॅन, आधार कार्डचं काय करायचं माहितीये का?
माणूस गेला... म्हणजे, पृथ्वीलोकातून परलोकात गेला... म्हणजे अगदी सरळ सरळ शब्दात सांगायचं तर मेला की त्याचं काय होत असेल? त्याचा आत्मा जीवंत राहत असेल का? फक्त शरिराचा विनाश होतो का? माणसाचा आत्मा पुन्हा जन्माला येत असेल का? असे अनेक प्रश्न…
Read More...
Read More...
नितीआयोग, अर्थमंत्रालयाचा आक्षेप होता तरीही देशातली ६ विमानतळं अदानी समुहाकडे दिले गेले
आज लोकसभेत झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार ठरावावर भाषण करताना काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी अग्निवीर योजना, अदानी मुद्यांवर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान…
Read More...
Read More...