Browsing Category
कट्टा
ब्रह्मास्त्र : अणुबॉम्बचा शोध लावणाऱ्याने भगवद्गीतेतून प्रेरणा घेतली होती ?
ब्रह्मास्त्र सिनेमा नुकताच रिलीझ झाला. बॉयकॉट बॉलिवूडचा ट्रेंड सुरु असताना, ब्रह्मास्त्र हिट ठरणार की फ्लॉप याच्या चर्चा सुरु आहेत. हा सिनेमा भारतीय पौराणिक कथांवर आधारित असल्याचंही सांगण्यात येतंय. थोडक्यात ब्रह्मास्त्र म्हणजे महाभारत आणि…
Read More...
Read More...
सदगुरू अचानक महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या भेटी का घेवू लागलेत..?
१२ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या भेटीचे फोटो आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना देखील जग्गी वासुदेव भेटले.
Read More...
Read More...
पुणेकरांना मध्यरात्री पोहे खाण्याची सवय लावली ती नळस्टॉपच्या अमृतेश्वर हॉटेलने.
पोहे...
महाराष्ट्राचा नाष्टा...मुलगी बघायला गेल्यावर, पाहुणे घरी आल्यावर, सासरवाडीला गेल्यावर, माहेरला गेल्यावर सर्वात पहिला काय खायला मिळतं तर पोहे. मात्र पोह्यांच्या बाबतीत पुणे शहराची थोडी वेगळी ओळख आहे. इथं मध्यरात्री भूक लागल्यानंतर…
Read More...
Read More...
गोष्ट “पत्नी पीडित पुरुष आश्रम” उभारण्याची…
आज वटपोर्णिमा. आजच्या दिवशी साता जन्माच्या गोष्टी केल्या जातात. सकाळी वडाच्या झाडाची पुजा केली जाते आणि असे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले जातात.
पण थांबा आज तुम्हाला फक्त वडाचेच पुजन करणाऱ्या महिलांचे फोटो दिसणार नाहीत तर पुरूषांचे पण…
Read More...
Read More...
नोकरी लाथाडून तमासगीर झालेल्या दादू इंदुरिकरांनी गाढवाचं लग्न महाराष्ट्रात कायमचं हिट केलं….
तमाशा म्हणलं की आपल्याला सगळयात आधी आठवते ती लावणी आणि संगीतबारीची दुनिया. एकदा का ढोलकीवर थाप पडली की मग विचारूच नका. तसं तमाशात हलगी ढोलकी जुगलबंदी, गण, गवळण, बतावणी, वग असं सगळं असतं पण तमाशा म्हणल्यावर जनरली आपण लावणीच गृहीत धरतो
पण…
Read More...
Read More...
दाऊदच्या सगळ्या कामांना प्रत्यक्षात उतरवणारा व्यक्ती म्हणजे, “अनीस इब्राहिम”
देशातच्या इंटेलिजन्स एजन्सीपासून ते गल्लीतल्या पिंटुकल्या पोरांना पण माहित असलेलं हे नाव म्हणजे, दाऊद...
प्रत्येकाला माहित आहे दाऊद पाकीस्तानच्या कराचीत आहे. पण जगाला पाहीजे असतो तो पुरावा. असा पुरावा भारताला मिळाला तो मागच्या महिन्यात.…
Read More...
Read More...
पाऊस आल्यावर लाईट का जाते ? MSEB वाले म्हणतात…
भाव अत्तराचे आज, पार कोसळले,
पहिल्या पावसाचे थेंब, जेव्हा मातीवर पडले...
हे आमच्या एका नवीन लग्न झालेल्या मित्राचं पहिल्या पावसानंतरचं स्टेटस होतं. पाऊस आल्यावर रेनकोट विकणाऱ्यांना जेवढा आनंद होत नाही, तेवढा या नवीन लग्न झालेल्या…
Read More...
Read More...
मोठमोठी आलिशान हॉटेल सोडून सचिन-सलमानही लोणावळ्यात फासे मम्मींकडे जेवायला जातात
लोणावळा,महाराष्ट्रातील महत्वाचे पर्यटन स्थळ. पावसाळ्यात तर देशभरातून इथं पर्यटक येत असतात. इथल्या निसर्गाची भुरळ जशी सर्वसामान्य नागरिकांना तशीच नेते, अभिनेत्यांना सुद्धा आहे. हे नेते अभिनेते कार्यक्रम, शूटिंगसाठी लोणावळ्यात नेहमी येत…
Read More...
Read More...
त्यानं खून फक्त दोनच केले, पण खरा टेरर पसरवला तो मृतदेहांपासून दागिने तयार करुन
एखाद-दोन वर्षांपूर्वीची गोष्टय, मास्क हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. पाच रुपयाच्या मास्कपासून पाचशे रुपयाच्या मास्कपर्यंत आपण लय दुनियादारी केली. आजकाल फारसं कुणी मास्क वापरत नाय, पण त्यातल्या व्हरायटीनं कित्येक महिने गाजवले.…
Read More...
Read More...
नरेंद्र मोदी हे देहू संस्थानला भेट देणारे पहिले पंतप्रधान असणार आहेत..
पंढरपूर यात्रेचे वेध अक्ख्या महाराष्ट्राला लागलेत. दरम्यान नरेंद्र मोदी श्री क्षेत्र देहूला भेट देतायेत. पण शिळा मंदिराचं उदघाटन हेच एक कारण आहे का?
Read More...
Read More...