Browsing Category
फोर्थ अंपायर
क्लूजनरने सेमीफायनलला माती खाल्ली आणि आफ्रिकेचे चोकर हे नाव फायनल झाले.
साल होत १९९९. तेव्हाचा वर्ल्ड कप इंग्लंड मध्ये खेळला जात होता. तेव्हा स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखालची ऑस्ट्रेलिया जगात नंबर वनला होती. गिलख्रिस्ट, मार्क वॉ , पोंटिंग, बेव्हन मग स्टीव्ह वॉ, टॉम मुडी, लेहमन अशी त्यांची तगडी बॅटिंग लाईनअप होती…
Read More...
Read More...
वडिलांच्या मृत्यूचं दुख: बाजूला सारून तो देशासाठी परत आला होता.
१९९९ सालचा क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंड मध्ये खेळला जात होता. सोळा वर्षापूर्वी याच ठिकाणी कपिल देवच्या टीमने विश्वकप उचलला होता. तीच जादू परत करून दाखवण्याची जबाबदारी अझरूद्दीनच्या टीमवर होती. आणि या टीमची पूर्ण मदार होती मास्टर ब्लास्टर सचिन…
Read More...
Read More...
आणि शांत सज्जन प्रसादने पाकिस्तान्यांना आयुष्यभर लक्षात राहिल असा धडा शिकवला.
१९९६चा वर्ल्ड कप भारतीय उपखंडात होत होता. होम ग्राउंड वर दक्षिण आशियाई टीमची कामगिरी जबरदस्त होत होती. त्याकाळात भारताचा सचिन ,पाकिस्तानचा सईद अन्वर, श्रीलंकेचा सनथ जयसूर्या अफाट फॉर्म मध्ये होते. त्यांच्याच कामगिरी या तिन्ही टीम क्वार्टर…
Read More...
Read More...
रोहित शर्माची मुंबई इंडियन्स धोनीच्या चेन्नईवर कायम भारी का पडते?
दोन मोठ्या टीममध्ये रायव्हलरी नसेल तर खेळात गंमत नाही. फुटबॉल जगात या गोष्टी लई फेमस आहेत. स्पेनमध्ये रियाल माद्रिद-बार्सिलोना, इंग्लिश लीगमध्ये लिव्हरपूल-मँचेस्टर युनायटेड, कोल्हापुरात पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा वगैरे वगैरे डर्बी…
Read More...
Read More...
सचिन आणि लारा मध्ये कोण भारी होता ?
साल होत २००५. ऑस्ट्रेलिया मधल्या मेलबर्न क्रिकेट क्लबवर त्सुनामीच्या निम्मितानं एक चॅरीटी सामना सुरु होता. वर्ल्ड इलेव्हन विरुद्ध आशियाई इलेव्हन. रिकी पाँटिंग कॅप्टन असलेल्या वर्ल्ड इलेव्हन टीममध्ये ख्रिस गेल, लारा, गिलख्रिस्ट असे खेळाडू…
Read More...
Read More...
बिस्किटात ‘पार्लेजी’ आणि क्रिकेटमध्ये ‘नेहराजी’ म्हणजे फुल्ल टू रिस्पेक्ट.
मास्टर ब्लास्टर, द वॉल, दादा....
जगासाठी हि टोपणनावे असतील पण सच्च्या क्रिकेटप्रेमींसाठी हि नावे कोणत्याही सुपर हिरोपेक्षा मोठी आहेत. तसच एक टोपननाव मुल्तान का सुल्तान असणाऱ्या सेहवागने भारतीय प्लेअरला दिलं, ते म्हणजे नेहराजी. …
Read More...
Read More...
कपिल देव का रडला होता, पडद्यामागची गोष्ट करण थापर यांच्याच शब्दात.
बीबीसी चा फेस टू फेस कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी बीबीसीने क्रिकेटपटूंच्या मुलाखती करण्यासाठी सांगितलं होतं. या कार्यक्रमात मुलाखत घेण्याची जबाबदारी होती जेष्ठ पत्रकार करण थापर यांच्याकडे. त्यांनी कपिल देवची मुलाखत घेतली. लोकांनी कपिल देवला…
Read More...
Read More...
मराठी माणसाच्या अपमानाचा बदला म्हणून मुंबईत वानखडे स्टेडियम उभं राहिलं.
सत्तरच्या दशकातील गोष्ट. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक आणि विधानसभेचे अध्यक्ष होते नागपूरचे शेषराव वानखेडे.
विदर्भातून येऊन मुंबईमध्ये आपला दबदबा निर्माण करणारे बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे कॉंग्रेसचे जुने आणि जाणते…
Read More...
Read More...
२०११ च्या वर्ल्ड कपमध्ये धोनीने खरोखर युवराज आणि गंभीरचं क्रेडीट मारलेलं काय?
२ एप्रिल २०११, वानखेडे स्टेडियम मुंबई
भारत आणि श्रीलंका मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल सुरु होती. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग निवडली आणि भारतापुढे २७५ धावांचे आव्हान ठेवले. अख्खा देश तेव्हा टीव्हीसमोर होता. मुंबईच्या वानखेडे…
Read More...
Read More...
सचिन आणि विनोद कांबळीने त्यांना बड्डेच्या दिवशी एप्रिल फुल बनवलेलं.
१९९४ साली भारतिय क्रिकेट टीम न्युजीलंडच्या दौऱ्यावर गेली होती. एक टेस्ट आणि ४ वनडे खेळले जाणार होते. अझरूद्दीन भारताचा कॅप्टन होता. भारताचा महान ऑल राउंडर कपिल देवची रिटायरमेंट जवळ आली होती. तर सचिन, कांबळी, अजय जडेजा, श्रीनाथ या नव्या…
Read More...
Read More...