Browsing Category
आपलं घरदार
धारावीच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळावे म्हणून हि तरुणी उपक्रम राबवतेय.
गेल्या वर्ष-दीड वर्षाच्या कोरोना काळातल्या परिस्थितीचा विचार करता शाळा बंद असल्यामुळे शिक्षण थांबता कामा नये म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती चालू केली. शासनानेच तशी सूचना केली.
आता सरकार काही तरी धोरणं आणतंय म्हणजे त्याच्या सोबतच त्याचे…
Read More...
Read More...
भारतीय लष्करात नाकारले गेलेले देशमुख थेट अमेरिकन लष्करात कर्नल झाले..
आपल्या पैकी अनेकांना शालेय जीवनापासूनच लष्करी युनिफॉर्मच आकर्षण असत. तो मिळवण्यासाठी मेहनत करण्याचीही तयारी असते पण प्रत्येकाच्या नशिबात भारतीय आर्मीचा युनिफॉर्म नसतो. कोणी फिजिकल लिमिटेशन मुळे तर कोणी आणखी काही कारणांमुळे लष्करात प्रवेश…
Read More...
Read More...
उलट्या काळजाच्या अब्दालीचा त्याच्याहून क्रूर असलेला गुरु..
ज्याच्या आक्रमणाला रोखण्यासाठी मराठ्यांची संपूर्ण एक पिढी देशरक्षणार्थ खर्ची पडली, त्या अहमदशाह अब्दालीचा गुरू, भारतावर स्वाऱ्या करून तीन लाखांपेक्षा जास्त निष्पाप लोकांची कत्तल करणारा अतिशय क्रूर शासक, इराण चा शाह आणि अफशारीद साम्राज्याचा…
Read More...
Read More...
कल्पना चावलांच्या अपघाती निधनासाठी आजही नासाला जबाबदार धरण्यात येते….
कल्पना चावला हे नाव काय आपल्याला नवीन नाही. शाळेच्या पाठयपुस्तकातून कल्पना चावला हे नाव परिचयाचं होतं गेलं. भारतात जन्म घेतलेल्या कल्पना चावलाने अवकाशात भरारी घेत अनेक विक्रम नोंदवले पण स्पेसशिपमध्ये गेलेली कल्पना चावला परत पृथ्वीवर परतू…
Read More...
Read More...
आणि बालेवाडीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं श्री शिवछत्रपती स्टेडियम उभं राहीलं..
दोन दिवसांपूर्वी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत क्रीडा विद्यापीठासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार यांच्यासह क्रीडा मंत्री सुनील केदार, इतर मंत्री आणि वरिष्ठ…
Read More...
Read More...
सी एन आर रावांचं योगदान हे सचिनच्या १०० शतकांच्या तोडीस तोड आहे…..
रोजच्या जीवनात विज्ञान आणि वैज्ञानिक हा मोठा फॅक्टर मानला जातो. वैज्ञानिक लोकांनी लावलेल्या शोधामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होतो. आज आपण जाणून घेणार आहोत भारतरत्न सी. एन. आर. राव यांच्याबद्दल. भारतातल्या सगळ्यात हुशार आणि महत्वाच्या…
Read More...
Read More...
मराठ्यांतर्फे इंग्रजांशी शेवटचा लढा यशवंतराव होळकरांच्या लेकीने दिला होता..
असं म्हणतात की मराठ्यांना हरवून इंग्रजांनी भारत ताब्यात घेतला. अनके इतिहासकार या दाव्याला खरे मानतात. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात उत्तरेत मुघल शीख राजपूत अशा सर्व राजांचा पाडाव झाल्यावर दक्षिण भारतात सर्वात प्रबळ सत्ता मराठ्यांचीच होती.…
Read More...
Read More...
आपल्या व्याख्यानातून १-१ रुपया गोळा करून विवेकानंदांच्या स्मारकाला ७० लाख जमा केले….
महाराष्ट्राला लाभलेल्या फर्ड्या वक्त्यांपैकी एक नाव म्हणजे
प्राचार्य शिवाजीराव भोसले.
छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, मराठी संत, भारतीय समाजसुधारक, साहित्य अशा विषयांवर व्याख्यानं देण्यात त्यांचा हातखंडा होता. वक्तृत्वाबरोबरच…
Read More...
Read More...
मोहीम कोणतीही असू दे पेशव्यांना पैशांचा पुरवठा बारामतीमधून व्हायचा…
१७०७ साली औरंगजेब मराठी मातीत गाडला गेला आणि एक एक पर्व संपले. या मुघली वादळात संभाजी महाराजांनी बलिदान दिलं, राजाराम महाराज, भद्रकाली महाराणी ताराराणी यांनी संताजी धनाजी यांच्या सारख्या शूर लढवय्या सेनानींच्या सोबत स्वराज्य टिकवलं.…
Read More...
Read More...
राज्याचे शिक्षणमंत्री ज्यांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्यांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणली
गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. एकदा काही शिक्षकांचं एक शिष्टमंडळ राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मुंबईला आले होते. मंत्रालयात त्यांची चर्चा झाली, शिक्षणमंत्र्यांनी निवेदन स्वीकारलं.
निघण्यापूर्वी त्या शिष्टमंडळातील एक…
Read More...
Read More...