Browsing Category

आपलं घरदार

ब्रिटीश सरकार जीव तोडून कवी कुसुमाग्रजांना शोधत राहिली..

कुसुमाग्रजांचा जन्म नाशिकचा. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. पण घरात सगळे त्यांना तात्या म्हणायचे. पुढे तात्याचं…
Read More...

मनात आणलं असतं तर या ठाकरेंनी बॉलिवूड संगीतावर राज्य केलं असतं.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ! यांच्या एका इशाऱ्यावर धावणारी मुंबई स्तब्ध होऊन जायची. अंडरवर्ल्डमधले डॉनदेखील त्यांच्या नावाने चळचळ कापायचे. मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणी करू शकत नव्हतं. बाळासाहेब ठाकरेंनी हा…
Read More...

१५ व्या वर्षी अतिरेक्यांच्या गोळ्या खाल्या, १७ व्या वर्षी नोबेल जिंकलं. ती सध्या काय करते?

आजच्याच दिवशी ६ वर्षांपूर्वी मलाला युसुफझाई हे नावं सगळ्या जगात एका वेळी चर्चेला आलं होत. ज्या वयात तुम्ही आम्ही शाळेतल्या भाषण स्पर्धेत पाहिलं, दुसरं आलोच्या अगरबत्त्या घेऊन मिरवत असतो त्या वयात म्हणजे १७ व्या वर्षी या मुलीला जगातील…
Read More...

बँकेचा साधा कॅशियर ६ वेळा निवडणूक जिंकू शकतो हे विष्णू सावरांनी दाखवून दिलं होतं

२०१४ ची विधानसभा निवडणूक जाहिर झाली होती. भाजप - शिवसेनेची युती तुटल्यामुळे निवडणूक कडवी होणार हे जगजाहिर होत. फक्त सगळ्यात अटीतटीची सामना कोणत्या मतदारसंघात होणार हे बघावं लागणार होतं. त्यातही दोन्ही पक्षांच समान प्राबल्य असणारे काहीच…
Read More...

दाभाडे संस्थानाच्या या दवाखान्याचा लौकिक जगभर होता…

कोरोनाकाळात तळेगावच्या डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाचं नाव अनेकदा वर्तमानपत्रांमध्ये झळकलं. या दवाखान्यात कोरोनाच्या परिस्थितीत अतिशय उत्तम सेवा पुरवल्या गेल्या होत्या. आज एवढ्या भरभराटीस आलेल्या रुग्णालयासाठी ज्या…
Read More...

तर संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेल्या हुतात्मांना देखील गुंड मवाल्यांचा शिक्का लागला असता

शिक्के मारण्याची परंपरा आजची नाही. बर या गोष्टीत न कॉंग्रेस मागे आहे न भाजप. म्हणजे कसय बघा, आज शेतकऱ्यांना खलिस्तानवाद्यांचा शिक्का मारला जातोय. इथे भाजप व कार्यकर्ते नंबर एकवर आहेत. कॉंग्रेस व इतर सहयोगी हे कस चुकीचं आहे ते सांगतायत. पण…
Read More...

बाळासाहेबांचा आदेश झुगारून भुजबळ शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सहभागी झाले.

गोष्ट आहे १९८५ सालची. पंतप्रधान राजीव गांधींनी कृत्रिम धाग्याच्या वस्त्रांना उत्तेजन देणारे केंद्रातून जाहीर केले आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन हादरली. फक्त कृत्रिम धाग्याला उत्तेजन नाही तर कापसावर निर्बंध लादून त्याच्या…
Read More...

शेतकऱ्यांचा नेता पंतप्रधान तर बनला पण शेतकऱ्यांसाठी काही करू शकला नाही.

गेले अनेक दिवस केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्या विरोधातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने दिल्ली हादरून गेली आहे. विशेषतः पंजाब व हरियाणा येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांचे आक्षेप APMC मार्केट आणि MSP वरून आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री…
Read More...

केंद्राचा कृषी कायदा राज्य नाकारू शकत असेल तर मग शेतकरी आंदोलन का करत आहेत ??

सप्टेंबर केंद्र संसदेने संमत केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी गेले ११ दिवस राजधानी दिल्लीला वेढा घातला आहे. मोदी सरकारने शेतकरी विरोधातील कायदे तात्काळ मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र सप्टेंबर -…
Read More...

फिल्मसिटी, वॅक्स म्यूझियम कोणीही उभारेल पण शेतकऱ्यांची ग्रामसंस्कृती देशभर यांनी उभारली

वर्षानुवर्षे शहरी भागात राहणाऱ्या अगदी थोडक्या लोकांना ग्रामीण संस्कृती म्हणजे काय? हे माहित असते किंवा पाहिलेले असते.  त्यामुळे मग ही जर संस्कृती पाहायची असेल, जाणून घ्यायची असेल तर मग ‘मॉडेल व्हिलेज’ ही संकल्पना पुढे आली. यात सिमेंटचे…
Read More...