Browsing Category

इलेक्शन

Election

सरकारचा १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यायला लावणारा माणूस निवडणुकीत उतरलाय.

दोन वर्षांपूर्वी कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावलेल्या साधारण तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. शिक्षणविभागाने राज्यभरातील जिल्हापरिषद शाळांचे सर्वेक्षण केल्यावर आढळून आले की जवळपास पाच हजार शाळांची पटसंख्या १०…
Read More...

राजकारणात महिलांच नाणं खणखणीत वाजवलं ते या चौघींनी.

शूरवीर महिलांची महाराष्ट्राला परंपरा आहे. शिवरायांच्या मनात स्वराज्याच स्फुल्लिंग जागृत करणाऱ्या जिजाऊपासून ते होळकरांच राज्यशकट हाकणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाईपर्यंत. औरंगजेबाच्या नाकी नाऊ आणणाऱ्या कोल्हापूरच्या ताराराणी सरकार यांच्या…
Read More...

विजयी आमदार पराभूत उमेदवाराच्या गळ्यात पडून रडला होता.

१९८० सालची विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून हणमंतराव पाटील उभे होते. पतंगराव कदम भिलवडी वांगी मतदारसंघातून उभे होते.हणमंतराव पाटील यांच्या विरोधात पारे गावाचे शहाजी पाटील होते.कदम यांच्याविरोधात संपतराव चव्हाण होते.…
Read More...

आमचं ठरलय आत्ता फक्त दक्षिण उरलय, कोल्हापूरात नेमकं काय चाललय..?

रामाधिरसिंगची माणसं वासेपुरमधून एका पोरगीचं अपहरण करतात. सरदार खान अर्थात मनोज वाजपेयी. रामाधिरसिंगच्या घरापुढे जीप घेवून जातो. हातात माईक आणि स्पिकर. तीन तासात मुलगीला सोडून द्यायला सांगतो. नाही सोडलं तर काय परिणाम असतील ते देखील सांगतो.…
Read More...

अन् पोस्टाने आलेल्या ८६ मतांनी पतंगराव कदमांचा पराभव झाला.

पलूस कडेगाव मतदारसंघास 2009 च्या अगोदर भिलवडी वांगी हे नाव होते. या मतदारसंघातून 1985 पासून 1995 आणि नंतर संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता 2014 च्या निवडणुकीपर्यंत पतंगराव कदम विजयी झाले. सहा वेळा विजयी…
Read More...

ते पण बाहेरून आले आणि पुण्याचे लाडके झाले..

सध्या पुण्यात एकच चर्चा आहे, भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरच्या चंद्रकांतदादा पाटलांना कोथरूड मधून तिकीट दिले हे योग्य की अयोग्य. काहीजण म्हणतात की, पुण्यामध्ये आम्हाला स्थानिक उमेदवार हवा. आता स्थानिक आणि बाहेरचा उमेदवार हे…
Read More...

आम्ही पुण्याचे ब्राह्मण अँग्री !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री कोल्हापूरचे चंद्रकांत दादा पाटील या विधानसभा निवडणुकीत उतरत आहेत. पण यासाठी त्यांनी कोल्हापूर नाही तर पुण्याच्या कोथरूडचा मतदारसंघ निवडला. मागच्या वेळी विक्रमी मतांनी निवडून आलेल्या मेधाताई…
Read More...

आघाडी सरकारने राज्य निवडणुक आयोगाच्या आयुक्तांना दोन दिवस जेलमध्ये डांबल होतं.

मार्च २००८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातली घटना. तेव्हा राज्याच्या निवडणुक आयोगाच्या आयुक्तपदी श्री. नंदलाल कार्यरत होते. नंदलाल यांची ख्याती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थामधील लोकप्रतिनिधींचा सहभाग असणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांची त्यांनी…
Read More...

आचारसंहिता लागली म्हणजे आजपासून काय करायचं आणि काय नाही?

गावातले सगळे बॅनर उतरवायचं काम चालू झालय. काढता येत नाही ते झाकायचं काम चालुय. इतक्यात गावतलं एक पोरग आलं आणि त्यान सांगितल हनुमानाच्या मंदिरातल्या भूमिपूजनाचा मुहूर्त रद्द झाला. तात्या लपून छपून वाटप कसा करायचा या विचारात होते?  चौकातल्या…
Read More...

११ मतांनी आमचा उमेदवार पडला अन् रात्री ११ वाजता हळुच गुलाल धुतला…

बोलभिडूने आव्हान केलं. तुमच्या निवडणुकीचे किस्से तुम्ही सांगा. त्याच कारण एकच सत्ताधारी असो कि विरोधक. निवडणुका हा एक उत्सव असतो. भांडण, कुरघोड्या हे कायमच. यात गमतीजमती, गाजलेली भाषण, एका क्षणात फिरलेलं वारं अशा खूप गोष्टी असतात. तुम्ही पण…
Read More...