Browsing Category

दिल्ली दरबार

तेलंगनात दलित बंधू योजनेवरून का गोंधळ उडाला आहे?

एखाद्या सरकारने नवीन योजना आखली आणि त्यावर वाद झाला नाही असे शक्य नाही. तेलंगाना राज्यात दलित सशक्तीकरणासाठी एक विशेष योजना सुरु करण्यात येणार आहे. यात गरिबी रेषेखाली प्रत्येक दलित कुटुंबाला प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात…
Read More...

दिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२ कोटी जाहीर केलेत.

दिल्ली सरकारने शहरभर ५०० ठिकाणी भारतीय ध्वज म्हणजेच तिरंगा स्थापित करण्यासाठी ८४ कोटीचे बजेट बाजूला काढले आहे. आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने २०२१ ते २०२२ च्या  मार्च महिन्यात हा “देशभक्ती अर्थसंकल्प” जाहीर केला होता.…
Read More...

शहीद अब्दुल हमीदच्या विधवा पत्नीला हेलिकॉप्टरमधून त्यांच्या समाधीवर नेण्यात आलं..

२४ सप्टेंबर १९९५. सकाळची वेळ होती. देशाचे पंतप्रधान वर्तमानपत्रे चाळत होते. सहज वाचता वाचता त्यांची नजर एका बातमीवर पडली.  ‘शहीद हमीद की विधवा पत्नी पती की मजार पर जाने को तरस रही है. तीस साल बाद भी उनकी विधवा पत्नी के लिए यह एक सपना बना…
Read More...

बोम्मई यांचे वडीलसुद्धा मुख्यमंत्री होते, आजही अनेक राज्य सरकारे त्यांना धन्यवाद देतात

कर्नाटकात प्रथमच १९८३ मध्ये गैर -कॉंग्रेसी सरकार स्थापन झाले होते. रामकृष्ण हेगडे हे जनता पार्टी सरकारचे मुख्यमंत्री आणि एसआर बोम्माई उद्योगमंत्री होते. तेव्हा जनता पक्षाच्या सरकारला भाजप आणि डाव्या पक्षांसह अन्य लहान पक्षांनी पाठिंबा…
Read More...

काँग्रेसच्या काळात सुद्धा दोन राज्याचे पोलीस लढले होते अन् १०० जण मेले होते.

अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आसाम-मिझोराम सीमासंघर्ष कालपासून पुन्हा एकदा उफाळून आलाय. दोन्ही राज्याच्या वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतला, आणि मग तिथं हिंसाचाराला सुरुवात झाली.…
Read More...

पाणीप्रश्नातून महाराष्ट्राविरुद्ध आंदोलन करणाऱ्या चंद्राबाबूंना पोलिसांनी जेलमध्ये टाकलं होतं..

सीमा, पाणी प्रश्नांवरून दोन राज्यात वाद काही नवीन नाही. मात्र पाणी प्रश्नावरून थेट विरोधी पक्ष नेत्याने दुसऱ्या राज्यात येऊन आंदोलन केल्याचे हे एकमेव उदारहण असेल. या आंदोलनात विरोधी पक्षनेत्या सोबत ५० आमदार देखील सहभागी झाले होते.…
Read More...

फक्त योगीजी नाही तर सपा-बसपा देखील ब्राम्हण मतदारांना आकर्षित करण्याच्या मागे लागले आहेत..

बहुजन समाजवादी पक्षाच्या वतीने शनिवारी आयोध्येत ब्राह्मण संमेलन घेतले. त्याला दोन दिवस उलटले नाही तर सोमवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सुद्धा ब्राह्मण समाजाचे संमेलन घेणार असल्याची घोषणा केली. हेच नाही तर उत्तरप्रदेश मधील…
Read More...

झारखंड मधलं काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातनं हालचाली सुरु आहेत.

''एक बार, उन्होंने मुझे 1 करोड़ रुपये से ज्यादा कैश की पेशकश की. उन्होंने मुझसे यह कहते हुए संपर्क किया था कि पैसे के अलावा, मुझे अल्पसंख्यक और आदिवासी मामलों से जुड़ा मंत्री पद मिलेगा.' हे म्हणणारे दुसरे तिसरे कोण नसून झारखंडमधील…
Read More...

सायकलवर फिरत कर्नाटकात पक्ष रुजवला, त्याच येडीयुरप्पांची कमी भाजपला जाणवली…

भाजप कर्नाटकमध्ये हरलं, निकालाचं आत्मचिंतन करु अशी घोषणा झाली, काँग्रेसचं अभिनंदन झालं आणि या सगळ्यात भाजपच्या पराभवाचं विश्लेषण करताना एक कारण सगळ्यांकडून सांगण्यात आलं, ते म्हणजे.. येडीयुरप्पांना साईडलाईन करणं. मुख्यमंत्रीपदाचा…
Read More...

मालेगावची दंगल शांत करण्यासाठी स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या …

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव. मोसम नदीच्या काठावर वसलेलं हे सुंदर आणि आटोपशीर शहर. महाराष्ट्रातील मँचेस्टर सिटींपैकी एक अशी या शहराची महत्वाची ओळख. त्यासोबतच राज्यातील इतर शहरांप्रमाणे या शहराला पण स्वतःचा असा इतिहास आहे भूगोल आहे. पण या…
Read More...