Browsing Category
दिल्ली दरबार
युपीची सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले नाव ऐकले की आपल्या समोर चित्र उभे राहते ते आपल्या सावित्रीबाई फुलेंचे. नऊवारी साडी डोक्यावर पदर असलेली.स्त्री शिक्षणाच्या जनक असलेली.
नंतर उत्तर प्रदेशमधून एक सावित्रीबाई फुले नावाच्या भगव्या कपड्यामधील सावित्रीबाई फुले…
Read More...
Read More...
एका भाषणामुळे अटल बिहारी वाजपेयी यांच मंदिर बांधण्यात आलं.
सत्ताधारी असोत की विरोधक, राजकारणात दिवसरात्र वाहून घेतलेले असोत की राजकारणाची चर्चा नको म्हणून पळून जाणारे असोत.... मग तो कोणत्याही विचारसरणीचा माणूस असो मात्र वाजपेयी यांच्या नावावर प्रत्येकाचं एकमत असतं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या…
Read More...
Read More...
शेक्सपियर म्हणाला होता, नावात काय आहे. “सज्जनकुमारांनी” ते सार्थकी लावलं..!
सज्जन कुमार नावाचे नेते दुर्जन आहेत याबद्दल आज हायकोर्टाने शिक्कामोर्तब केल आहे. आजच्या या निकालामुळे शिख दंगलीत झालेल्या अत्याचारांना पुन्हा वाचा फुटेल, मोदींच्या बाबतीत जसा गुजरात दंग्याचा विषय चर्चेत येतो तशाच प्रकारे कॉंग्रेसला कोंडींत…
Read More...
Read More...
चिडलेले सरदार पटेल नेहरूंना म्हणाले होते, “लोकशाहीमध्ये पंतप्रधान सर्वात मोठे नसतात, तर…”
पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर भारताच्या जडणघडणीत फार महत्वाचं योगदान असणारे व्यक्तिमत्व.
भारतीय स्वातंत्र्याची लढाई दोघांनी खांद्याला खांदा देऊन लढली आणि त्यानंतर…
Read More...
Read More...
वाजपेयी नाहीत, अडवाणी नाहीत मग कोण होते, भाजपचे पहिले दोन खासदार ?
लोकसभेतील संख्याबळाचा विचार करता भारतीय जनता पक्ष हा आजघडीला देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या संख्येनुसार भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा देखील भाजपकडून करण्यात येतो. मात्र भाजपचा इथपर्यंत हा!-->…
Read More...
Read More...
दिल्लीमधले सगळे पुरुष तिला बघितल्यावर थरथर कापायचे.
रुक्साना सुलतान, प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंगची ती आई. पण एके काळी अख्ख्या दिल्लीमध्ये तिचा टेरर होता.
अतिशय सुंदर पण तितकीच बेदरकर फटकळ अशा रुक्सानाचा शिविंदर सिंह या शीख जनरलशी घटस्फोट झाला होता. आपली मुलगी अमृता सिंगला घेऊन ती एकटीच…
Read More...
Read More...
मनमोहनसिंग यांची दोन लाखांची उधारी..!
१९९९ सालच्या लोकसभा निवडणुका. सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात होती. कारगिल युद्धातील विजय, वाजपेयींच सर्वसमावेशक नेतृत्व यामुळे भाजपच पारड जड होत.
दोन्ही पक्षाच्या राजकीय पंडिताकडून अनेक डाव…
Read More...
Read More...
दस का दम : संघाने केलेली ती 10 कामे ज्यांची प्रशंसा त्यांच्या विरोधकांनी पण केलेली आहे !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज भारतातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून कार्यरत आहे. भारताच्या स्वातंत्र्याआधीच्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात घडलेल्या अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडीत संघाचा सहभाग राहिला आहे.
एक सांस्कृतिक…
Read More...
Read More...
अन्याय कोणावर झाला ?
सरदार वल्लभ पटेल यांच्यावर अन्याय झाला याविषयी खूप लोक लिहिताहेत. नेहरूंच्या ऐवजी सरदार पंतप्रधान व्हायला पाहिजे होते हा एक भावनिक मुद्दा बनवला जातोय. अर्थात सरदार खूप मोठे नेते होते आणि खरोखर लोहपुरूष होते हे सगळ्यांना मान्य आहे. पण…
Read More...
Read More...
ते म्हणाले घरी भोजन आहे, पत्रकार जेवायला गेले तेव्हा कळालं भजन ऐकायला बोलवलं आहे
जेवणाचं आमंत्रण कोणाला आवडत नाही?
त्यातही आम्ही पत्रकार तर कधीच कोणाच्या जेवणाला नाही म्हणत नाही.
दिल्लीमध्ये लाडाने ज्यांना प्रणबदा म्हटलं जात असे प्रणव मुखर्जी म्हणजे एकदम कडक शिस्तीचा माणूस. राष्ट्रपती होण्याच्या आधी सुद्धा…
Read More...
Read More...