Browsing Category

मुंबई दरबार

जेटली, महाजन, मुंडे, फडणवीस, चंद्रकांत पाटील अशा अनेक नेत्यांना या एका व्यक्तीने घडवलंय..

अरुण जेटली, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, विनोद तावडे या सगळ्या नावांमध्ये काय कॉमन आहे? तुम्ही म्हणाल कि हे सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते तर आहेच हो पण अजून एक साम्य आहे. ते…
Read More...

आपल्याच पक्षाच्या विरुद्ध दुसऱ्यांदा बंड केल पण यावेळी कौतुकाची थाप पडली..

सुशीलकुमार शिंदे. काँग्रेसच्या आणि गांधी घराण्याच्या निष्ठावंतांमध्ये येणारं प्रमुख नाव. एकेकाळी सीआयडी इन्स्पेक्टर म्हणून काम केलेले सुशीलकुमार शिंदे हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी प्रेरित होऊन  काँग्रेस मध्ये आले. मधला पवारांच्या…
Read More...

भुजबळांनी बॉलिवूडवाल्यांना वचन दिलेलं , “मला फक्त सहा महिन्याचा वेळ द्या”

दोन हजार साल उजाडलं तेच 2K चं टेन्शन घेऊन. "देखो २००० जमाना आ गया" गाण म्हणत आमीर खानचा 'मेला ' जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात रिलीज झाला. स्वतःच्या धाकट्या भावाला लॉंच करण्यासाठी आमीरने काढलेला पिक्चर म्हणून त्याच्याकडे सगळ्यांचे डोळे…
Read More...

आपल्या फॅमिली डॉक्टरला बाळासाहेबांनी मुंबईचा महापौर बनवलं होतं…

१९६६ मध्ये मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी बेरोजगार तरुणांना एकत्र करून मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. मुंबईत वाढलेल्या कम्युनिस्ट कामगार चळवळीवर वचक राहावा यासाठी शिवसेना वाढेल याकडेच त्यांचे प्रयत्न असायचे. त्यामुळे…
Read More...

हे युद्ध अंबाजी इंगळे हरले नसते तर आजही उत्तर भारतात मराठ्यांचं वर्चस्व असतं..

अहद तंजावर तहद पेशावर पसरलेलं मराठा साम्राज्य. एकेकाळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर देखील मराठ्यांचा जरीपटका फडकायचा. मुघल बादशाहला प्रत्येक गोष्टीत साताऱ्याला बसलेल्या छत्रपतींची परवानगी घ्यावी लागायची. मुघलच नाहीत तर अफगाणिस्तानचे पठाण,…
Read More...

फक्त १३ दिवसांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत देखील महाजनांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले.

प्रमोद महाजन. भारतीय जनता पक्षातील एक वादळी व्यक्तीमत्व. महाराष्ट्राचे जे काही मोजके पंतप्रधान पदाला धडक देऊ शकत होते असं म्हणतात यात प्रमुख नाव येत प्रमोद महाजनांचं. संघाच्या मुशीत तळागाळातून तयार झालेलं त्यांचं नेतृत्व होतं. आपलं अफाट…
Read More...

एअरवेजच्या मालकाला सायकलवर डबलशीट बसून फिरणाऱ्या नेत्याने निवडणुकीत पाडलं होतं…

वर्ष १९९६. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. राज्यात शिवसेना भाजप युतीची सत्ता आली होती. बाळासाहेब ठाकरे नावाचं भगवं वादळ संपूर्ण राज्यावर घोंगावत होतं. आपल्या जहाल आणि रोखठोक भाषणांनी त्यांनी महाराष्ट्राला जिंकून घेतल होतं. मनोहर जोशी…
Read More...

वसंतदादा नसते तर तटकरेंच राजकीय करियर सुरु होण्या आधीच संपून गेलं असतं..

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वात गाजलेला वाद म्हणजे माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील. दोघेही दिग्गज नेते. एक होता अत्यंत हुशार बॅरिस्टर, गांधी घराण्याचा विश्वासू, आपल्या तडफदार निर्णयासाठी फेमस…
Read More...

ते म्हणाले, “फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करणे ही मोहिते पाटलांची परंपरा नाही..”

राजकारणातील एकमेव सत्य म्हणजे ते दरदिवशी बदलत असतं. सत्तेची खुर्ची आपलं रंग बदलत असते.  आज तुम्ही प्रगतीच्या शिखरावर असता तर काही वेळातच तुम्हाला जमिनीवर आदळून कोणी तरी तुमची जागा घेतलेला असतो हा अनुभव प्रत्येक नेत्याने घेतला असतो. या…
Read More...