Browsing Category

मुंबई दरबार

पत्नीचं नाव घेऊन टीका करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याची मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली होती..

बापूसाहेब काळदाते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील गाजलेलं नाव. कट्टर समाजवादी कार्यकर्ता असलेल्या बापूसाहेब काळदाते यांच मुळगाव बीड. मात्र बापूंचे शालेय शिक्षण पंढरपुरात, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांच्याजवळ जन्मजात…
Read More...

गृहराज्यमंत्री असलेल्या श्रीकांत जिचकरांना काँग्रेसच्याच आमदारांनी मारहाण केली होती…

राजकारणातील चढाओढ भारताला नवीन नाही. पार्लमेंट मध्ये नेतेमंडळी एकमेकांच्या उरावर बसून भांडताना आपण टीव्हीवर लाईव्ह पाहत आलोय. पण पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात ही मात्र अपवादानेच अशा घटना घडताना दिसतात. एकदा मात्र खुद्द…
Read More...

बाळासाहेब म्हणाले, “उज्वल निकम हा पवारांचा माणूस आहे…”

गोपीनाथ मुंडे. आजवर महाराष्ट्राला लाभलेल्या सर्वात कार्यक्षम गृहमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. आजही अनेक अधिकारी त्यांनी मुंबईमधून अंडरवर्ल्डच विश्व कस खणून काढलं याबद्दलच्या आठवणी अभिमानाने सांगतात. मुंडे आपल्या अधिकाऱ्यांच्या…
Read More...

शालिनीताई पाटलांनी पंढरपुरच्या विठोबाला नवस बोललेला की..

महाराष्ट्राच्या आजवरील राजकारणात ज्या महिला वरच्या वरच्या फळीत पोहचल्या व मुख्यमंत्रीपदावर आपला अधिकार सांगितला यात प्रमुख नाव येतं शालिनीताई पाटील यांचं. पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार उद्योगावर जबरदस्त पकड असणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या…
Read More...

उद्धव ठाकरेंवर नाराज होऊन पक्ष सोडलेले पहिले शिवसैनिक म्हणजे भास्कर जाधव

पक्ष आला तर फुटाफुटी होणार, सत्तेत गेल्यावर नाराजी रुसवे फुगवे हे असणार, राजकारणात सहसा हे गृहीतच धरले जाते. पण इतर पक्षांची गोष्ट वेगळी आणि शिवसेनेची गोष्ट वेगळी. इथे पक्षांतर खपवून घेतली जात नाही. छगन भुजबळ यांच्यावेळी गद्दारी केली म्हणून…
Read More...

राज्यमंत्री आता मंत्रिमंडळाचा भाग राहिलाच नाही ! खरंच काय?

राज्यमंत्री आता मंत्री मंडळाचा भाग राहिलाच नाही. आम्हाला सूचना येतच नाहीत. फाईल येत नाहीत. कधीकधी तर आम्हाला निर्णय झाल्यावर कळत की, हा निर्णय झालाय. शालेय राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत राज्यमंत्री पदाची…
Read More...

अखेरच्या काळात दि.बा.पाटील शिवसेनेत गेले होते, निवडणूक देखील लढवली होती..

गेले काही दिवस दि.बा.पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आलं आहे. कारण ठरलं आहे नवी मुंबई येथील विमानतळ. उद्धव ठाकरे यांच्या राज्य सरकारने या विमानतळाला स्व.बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा घाट घातला आहे तर रायगड जिल्हयातील जनतेची मागणी आहे कि या…
Read More...

राज्यात मंत्री झाले तरी पंतप्रधानांनी अजित पवारांना खासदारकीचा राजीनामा देऊ दिला नाही

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रकारचे नेते आहेत. एक पुण्यामुंबईसारख्या शहरातले नेते आणि दुसरे खेडोपाड्यातून वर आलेले ग्रामीण नेते. सहसा गावाकडचे नेते मुंबईत आले की दबून असतात. आपल्या रांगडी भाषेतले एखादे वक्तव्य कधी आपलं राजकारण संपवेल…
Read More...

आणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..

रामराजे नाईक निंबाळकर म्हणजे सध्याचे महाराष्ट्राचे विधानपरिषदेचे सभापती. त्यांचा मतदारसंघ असलेला सातारा जिल्ह्यातील फलटण म्हणजे दुष्काळी रखरखी भाग. मात्र रामराजेंची ओळख पश्चिम महाराष्ट्राचे जलदूत अशी आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळासाठी आपली…
Read More...

त्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली

नारायण राणे उद्धव ठाकरे संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. फडणवीसांवरील उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युतर देण्यासाठी नारायण राणे पुढे आले आहते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करण्यास सुरवात केली आहे. मात्र हा दिसणारा संघर्ष केवळ…
Read More...