Browsing Category

सिंहासन

नागालँडची राणी लक्ष्मीबाई जिला स्वातंत्र्याच्यानंतर देखील भूमिगत व्हावं लागलं होतं..

ते साल होतं १९३२ चं ....भारत आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. सगळे आपल्या आपल्या परीने लढत होते, देशाच्या काना-कोपऱ्यातून बंडखोरीचा आवाज निनादू लागला होता त्यातलाच खंबीर आणि निर्भीड आवाज म्हणजे मणिपूरच्या राणी गायदिनिल्यूचा आवाज, ज्यांना…
Read More...

नगरच्या जेलमधल्या नेहरु-पटेलांना सोडविण्यासाठी पिल्लेंनी ब्रिटीशांवर बॉम्ब फेकले होते.

साधारण ८० वर्षांपूर्वीची गोष्ट ! १९४२ च्या ऑगस्ट महिन्यात महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. जनतेने उत्स्फूर्तपणे गावागावात उत्स्फूर्तपणे सरकारच्या विरोधात आंदोलन केले. इतकेच…
Read More...

गडकरींनी श्रीनिवास पाटलांना ऑफर दिलेली, “भाजपकडून लढा, हमखास निवडून याल”

सातारचे खासदार श्रीनिवास पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील जायंट किलर. गेल्या वर्षी त्यांनी उदयनराजे भोसलेंच्या सारख्या दिग्गज नेत्याला त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन पाडलं. यापूर्वी देखील त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा कराडमध्ये पराभव…
Read More...

प्रमोद महाजनांनी खूप आकांडतांडव केला मात्र या मालिकेचं प्रक्षेपण काही थांबलं नाही.

तमस.... ८०-९० च्या दशकात गाजलेली सिरीयल. भारतीय इतिहासातील अगदी महत्वाचा मुद्दा राहिला तो भारताची फाळणीचा आणि याच फाळणीच्या वास्तवाबद्दल यात अगदी परखडपणे मांडलंय. थोडक्यात या सिरीयल मध्ये फाळणीच्या काळातील स्थलांतरित शीख आणि हिंदू…
Read More...

चौगुलेंची शॅंपेन बाळासाहेब ठाकरेंना देखील आवडायची..

दारू म्हणजे विष समजल्या जाणाऱ्या देशात खुलेआम हातात वाईनचा ग्लास घेऊन मुलाखत देणारा नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आजवर भारतात राजकारणी म्हणजे जो काही टिपिकल ठसा होता तो बाळासाहेबांनी आपल्या बिनधास्त वागण्याने खोडून टाकला. आपल्या चांगल्या…
Read More...

पवारांचे पटनाईक कुटुंबीयांवर उपकार आहेत, पण आता राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देणार का?

आज प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची भेट घेतली आणि शरद पवारांना राष्ट्रपती बनवण्याच्या हालचालींनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं. याआधी मागच्या महिन्यात प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट घेतली होती तेव्हा देखील तिसरी आघाडी आणि शरद पवारांना…
Read More...

इंग्रजांनी भारतात नोटा छापण्यासाठी नाशिकचीच निवड का केली?

गेल्या काही दिवसांपासून नाशिकची करन्सी नोट प्रेस चर्चेत आली आहे. कडेकोट बंदोबस्त असताना ही दोन आठवड्यांपूर्वी इथून पाच लाख रुपयांच्या नोटा चोरीला गेल्या. पाचशे रुपयांच्या नोटांची दहा बंडले गायब झाल्यामुळे संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेमध्ये खळबळ…
Read More...

फडणवीसांनी पतंगरावांना सांगितलेलं , “बोलणं खरं केलं तर नागपुरात तुमचा पुतळा बसवू.”

नागपूरचा अभिमान म्हणून ओळखलं जाणारं गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय. काही महिन्यांपूर्वी त्याच उदघाटन करण्यात आलं. याप्रसंगी प्राणिसंग्रहालयाला शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं. शेकडो हेक्टर पसरलेल्या या…
Read More...

गोपीनाथ मुंडे म्हणाले, भाजप आता मुंडे -फडणवीस यांचा नाही तर पाटलांचा देखील पक्ष झाला आहे

आधीचा जनसंघ आणि आताचा भारतीय जनता पक्ष... तशी या पक्षांची १९७०-८० च्या दशकातील ओळख म्हणजे 'शेटजी-भटजीं'चा पक्ष अशीच होती. म्हणजे, ब्राह्मण आणि मारवाडी समाज भाजपसोबत असायचा. एक प्रकारे त्यांचा हक्काचा मतदारचं होता. पुढे ८० च्या दशकात वसंतराव…
Read More...