Browsing Category

किताबखाना

ते म्हणाले होते, महाराष्ट्रीयन माणसाला पुस्तक विकत घेण्याची सवय नाही, ती भेट मिळालेली चालतात.

लेखक, नाटककार, समीक्षक, पटकथाकार, पत्रकार, शिक्षक व भारतात अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा द्विभाषिक लेखकांमध्ये ज्यांचा समावेश होतो, अगदी जर्मन भाषेत त्यांच्या साहित्याची भाषांतरं व तेथील उच्च नागरी सन्मान मिळाला आहे. 'स्प्लिट वाईड…
Read More...

ही दहा पुस्तके तुमच्याकडे असतील तर तुम्हाला जेलमध्ये जायला लागेल… 

पुस्तकांमध्ये काय आहे. साधा प्रश्न सुरवातीलाच पडू शकतो. पण भिडू लोकांनो दिसत तस नसत. पुस्तकांमध्ये डोकं बिघडवून जगाला हिंदोळे देण्याची ताकद असते. काही पुस्तक तर अशी आहेत जी लोकांची माथी भडकवायची कामे करतात. ज्यांमुळे देशातलं वातावरण बिघडू…
Read More...

कालचा कार्यक्रम कसा झाला??

शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या रंगनाथ पठारे सरांच्या 'सातपाटील कुलवृत्तांत' या कादंबरीनिमित्त गप्पांची मैफल 'बोल भिडू' या ऑनलाइन पोर्टलने काल पत्रकार भवनला आयोजित केली होती. या मैफिलीत सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे आणि अरविंद…
Read More...

UPSC वाला शेवटी तलाठी होतो इतक खरं “नेमाडे” सांगतात

भालचंद्र नेमाडे यांची शेवटची कादंबरी आली होती १९७९ साली. त्यानंतर हिंदू येणार येणार म्हणून नुसत्या चर्चा झडत. पण हिंदू काही येत नव्हती. नेमाडेंचं नक्की काय चाललय ते पण कळत नव्हतं. माणसं म्हणायची खूप मोठ्ठा पट मांडणारायत. आम्हा पोरांना…
Read More...

पंडित जी, यह मेरा पहला खत है जो आपको भेज रहा हू.

पंडित जी, अस्‍सलाम अलैकुम। यह मेरा पहला खत है जो मैं आपको भेज रहा हूँ। आप माशा अल्‍लाह अमरीकनों में बड़े हसीन माने जाते हैं। लेकिन मैं समझता हूँ कि मेरे नाक-नक्श भी कुछ ऐसे बुरे नहीं हैं। अगर मैं अमरीका जाऊँ तो शायद मुझे हुस्‍न का…
Read More...

फिराक गोरखपुरी यांच्या शिव्यांमध्येही शायरी असायची..

त्याचं खर नाव रघुपती सहाय. पण सार जग त्यांना फिराक गोरखपुरी या नावाने ओळखते. उर्दू शायरीच्या जगाचा बेताज बादशाह. असे म्हणतात आता पर्यंत उर्दू मध्ये तीन महान शायर होवून गेले. एक म्हणजे मीर तकी मीर, दुसरा गालिब आणि तिसरे फिराक गोरखपुरी.…
Read More...

नेहरू, वाजपेयी की मोदी सर्वात जास्त पुस्तके कुणी लिहली ?

राजकारण आणि साहित्यिक क्षेत्र यांचे ऋणानुबंध तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. ब्रिटीश व्यवस्थेमुळे भारतीय राजकारणाचा पायाच साहित्यिकांनी रचला अस म्हणलं तर ते चूक ठरत नाही. कदाचित याच गोष्टीमुळे साहित्यिक क्षेत्रातून न आलेले राजकारणी लोक…
Read More...

मोदींप्रमाणेच बेनझीर भुट्टो आणि बच्चनला देखील ‘करण थापर’ यांनी घाम फोडला होता.

इंग्रजी माध्यमातील आघाडीचे आक्रमक आणि निर्भीड पत्रकार म्हणून करण थापर यांचं नाव आपल्यापैकी बहुतेकांना माहितीच असेलच. करण थापर आपल्याकडे सर्वाधिक चर्चिले गेले ते २००७ सालच्या गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या त्यांनी
Read More...

अंदमानातील सेंटीनेली लोकांना भेटून जिवंत परतलेली महिला संशोधक !

अमेरिकन मिशनरी जॉन अॅलन चाउ यांची अंदमान निकोबार बेटावरील सेंटीनेली प्रजातीच्या आदिम संस्कृतीतील लोकांनी बाण मारून हत्या केल्याची घटना होऊन आता साधारणतः पंधरवाडा उलटलाय. असं असलं तरी स्थानिक पोलिसांना अजूनपर्यंत तरी त्यांचा मृतदेह जप्त करता…
Read More...

जॉर्ज फर्नांडीस यांनी देशभरात बॉम्बस्फोट घडविण्याची योजना आखली होती !

२५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी देशावर लादलेली आणीबाणी ही भारताच्या आजवरच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळीकुट्ट घटना. जून १९७५ ते मार्च १९७७ दरम्यानच्या २१ महिन्यांच्या काळात देशात आणीबाणी लागू होती. देशाची संपूर्ण सत्ता अनियंत्रितपणे…
Read More...