Browsing Category

तात्काळ

वर्ल्ड ट्रेड सेंटरवरुन शेवटच्या सेकंदाला उडी मारणारा, तो कोण होता ? 

११ सप्टेंबर २००१. तारिख लक्षात असेलच. या दिवशी अमेरिकेवर सर्वात मोठ्ठा दहशतवादी हल्ला झाला. आकाशातून विमानं आली आणि एक एक करत वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये घुसली. जगाच्या पाठीवर सर्वात उंच गणल्या जाणाऱ्या न्युयार्कमधील बिल्डींग पत्त्यांच्या…
Read More...

ज्या माणसामुळे दारासिंगची लंगोट VIP झाली ! 

मजबुत ऐंसा दारासिंग जैंसा !  आठवते का ती जाहिरात जेव्हा दारासिंग लंगोटसाठी जाहिरात करायचां. तुमच्या आमच्यांसारख्याची लंगोट असती तर चाललं देखील असतं पण ती दारासिंगची लंगोट होती. कुस्तीचे डावं मारणारा दारासिंग तेव्हा भारतभर ओळखला जायचा.…
Read More...

इमरान खान भारत आणि पाकिस्तान यांच्यात ‘शांततेचं रोपटं’ लावतील काय…?

पाकिस्तान सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे आणि कधी नाही तो ‘विधायक’ कारणासाठी चर्चेत आहे. कारण इमरान खानच्या ‘कॅप्टन’शिपखाली खेळणाऱ्या पाकिस्तानने देशाला ‘हिरवं’गार बनविण्यासाठी एक नवीन उपक्रम हाती घेतलाय ! आता तुम्ही म्हणाल की…
Read More...

‘लौंडेबाज-ए-हिंद’ ही भारतातील पहिली गे चळवळ होती.

प्रत्येकाला आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे. आत्ता जुनी विचारधारा बदलण्याची गरज आहे. लोकांनी आपली मानसिकता बदलायला हवी अस सांगत आज सुप्रीम कोर्टाने एतिहासिक निर्णय दिला. आज समलिंगी संबध गुन्हा नाही अस सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठाने…
Read More...

रस्ते अपघात आणि प्रसिद्धी माध्यमांची ‘भूतं’.

आमच्या किल्लेदारी समुहातला आमचा निकट सदस्य प्रविण याला ऐन तारुण्यात आपला जीव गमवावा लागला. रस्त्यावरून भरधाव ट्रकने रस्ता सोडून चौंघांना उडवले. चौघेही कश्मिर ते कोल्हापूर या सायकल सहलीदरम्यान आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आपले रात्रीचे जेवण…
Read More...

सुशीलकुमार की वसंत साठे, कोणी पळवला होता इंदिरा गांधींचा अस्थिकलश ?

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्टला वृद्धापकाळाने निधन झाले. अटलजींच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अस्थिकलशांची यात्रा काढळी आहे. भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांना हे अस्थिकलश सोपवण्यात आले असून देशभरातील १००…
Read More...

मोदींनी ५५ वर्षानंतर प्रथमच एका ‘राजकीय’ नेत्याला काश्मीरचे राज्यपाल म्हणून का…

जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांनी कारभाराची सूत्रे हातात घेतली आहेत. जम्मू काश्मीरच्या आतापर्यंतच्या इतिहासात या पदावर निवृत्त सनदी अधिकारी अथवा लष्करी अधिकारी यांना बसवण्यात येत होते. मलिक यांच्या नियुक्तीमुळे ही परंपरा…
Read More...

आणीबाणीदरम्यान अटक केलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने कुलदीप नायर यांचे पाय धरले होते !

कुलदीप नायर हे देशाच्या  घडण्या-बिघडण्याच्या मोठ्या काळाचे साक्षीदार होते. पत्रकार म्हणून देशाच्या इतिहासातील अनेक  महत्वाच्या घटना आणि घडामोडी त्यांनी कव्हर केल्या होत्या. आणीबाणीच्या काळात जेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला…
Read More...

देवभूमी केरळवर ‘देवच’ रुसलाय का..?

केरळ. भारतातील एक छोटंस राज्य. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या राज्याची ओळख 'देवभूमी' अशी आहे. नारळ, रबर, माडाची उंचच उंच झाडे, चहा-कॉफीचे मळे, बारा वर्षातून एकदाच फुलणारे 'निलकुरंजी' फूल  (ज्यावरून निलगिरी पर्वताचे नाव पडले) आणि सर्वात…
Read More...

डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरतोय…?

"आज रुपयाची किंमत ज्या वेगाने घसरतेय त्यावरून असं वाटतंय की केंद्र सरकार आणि  रुपयामध्ये स्पर्धा सुरू आहे की कोणाची प्रतिष्ठा अधिक वेगाने घसरतीय" २४ जुलै २०१३ रोजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचं सरकार देशात सत्तेत…
Read More...