Browsing Category
फोर्थ अंपायर
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रीती जिंटाने आयपीएलची टीम विकत घेतली
डिंपल गर्ल म्हणून ओळख असणारी प्रीती जिंटा मागच्या काही वर्षात चित्रपटांपासून लांब आहे. मात्र ती मागची सलग १४ वर्ष एप्रिल-मे महिन्यात प्राईम टाइमला टीव्हीवर झळकत असते. हिमाचलप्रदेश मध्ये लहानपण घालविणाऱ्या प्रीतीने मुंबईत येवून आपली विशेष…
Read More...
Read More...
वसीम अक्रमला भारताचा कोच बनवायची गांगुलीची इच्छा पूर्ण झाली नाही पण…
भारत पाकिस्तान आजवर जितक्या मॅचेस झाल्या त्या प्रत्येक मॅचला दोन्ही संघाच्या चाहत्यांनी लोकप्रियतेच्या कळसावर नेऊन ठेवलं. जितकी खुन्नस या दोन देशांमध्ये क्रिकेट खेळताना असायची ती इतर कोणत्याही देशांमध्ये आढळून येत नाही. मैदानावर काही वेळा…
Read More...
Read More...
‘ ४०० रन जरी करायला सांगितले तरी ते मी एकटा करीन ‘ इतका कॉन्फिडन्स फक्त लाराकडे होता.
ब्रायन लारा हे नाव समोर आलं तरी त्याच्या ४०० रनाच्या रेकॉर्डची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. ४०० रन एकट्या खेळाडूने करणे हि बाबच मुळात अविश्वसनीय आहे. पण ब्रायन लाराने ते रेकॉर्ड स्वतःच्या नावावर अक्षरशः ठेवलं आहे. आजच्या घडीचं क्रिकेट बघता…
Read More...
Read More...
धडाकेबाज शतकामुळे आयपीएल गाजवलेला पॉल वाल्थटी अचानक कुठे गायब झाला ?
भारतात क्रिकेटला जास्तच महत्त्व दिलं जातं. त्यातल्या त्यात आयपीएल क्रिकेट प्रेमींसाठी कोणत्या उत्सवापेक्षा कमी नाही. कारण एकीकडे या क्रिकेटने लोकांना रोमांचित करण्याचे काम केले, तर दुसरीकडे हार्दिक पंड्या, क्रुणाल पांड्या आणि जसप्रीत बुमराह…
Read More...
Read More...
धोनीच्या आधीचा खतरनाक विकेटकीपर असणारा नयन मोंगिया फिक्सिंगमध्ये अडकला तो कायमचाच….
विकेटकिपर जर चांगला हुशार असेल तर तो पूर्ण टीमचा विश्वास वाढवतो. चाणाक्ष विकेटकिपर म्हणल्यावर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो महेंद्रसिंग धोनीचा चेहरा. म्हणजे आजच्या क्रिकेटमध्ये DRS प्रकरण आल्यापासून विकेटकिपर किती महत्वाचा आहे हे आपल्याला…
Read More...
Read More...
त्यादिवशी जवागल श्रीनाथनं भारताकडून खेळायचं नाही म्हणून ठरवलं होतं, पण…..
९० च्या दशकाच्या सुरवातीला भारतीय क्रिकेट क्षेत्रात अनेक बदल घडून आले. कपिल देव, के श्रीकांत, रवी शास्त्री या दिग्गज लोकांनी क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्याचवेळी युवा आणि नवोदित खेळाडूंचा उदयही झाला होता. या युवा खेळाडूंमधून भारताला एक…
Read More...
Read More...
साडे पाच फुटी बॉलरच्या बाउन्सरने पाकिस्तानची झोप उडवली होती.
भारताच्या सुरवातीच्या क्रिकेट काळात वेगवान गोलंदाजांचा दुष्काळ होता. भारतातल्या त्याकाळच्या प्रत्येक युवकाला बॅट्समन आणि स्पिन बॉलर बनायचं होत. येणाऱ्या नवीन पिढीला वेगवान गोलंदाजीबद्दल मार्गदर्शन करेल असा कोणता खेळाडू नव्हता.
त्यावेळी…
Read More...
Read More...
बाऊंड्री मारून पाकिस्तानला हरवलं पण त्याची शिक्षा म्हणून थेट करियर बुडवण्यात आलं..
भारतामध्ये क्रिकेटला कुठल्या धर्मापेक्षा कमी समजलं जात नाही. एकेकाळी भारतामध्ये हॉकीचा बोलबाला होता, क्रिकेटकडे लोकांचा ओढा कमीच होता. पण नंतरच्या काळात कपिल देव, सुनील गावस्कर या लोकांनी भारतीय क्रिकेटमध्ये इंटरेस्ट निर्माण केला. भारताने…
Read More...
Read More...
अभिनेते प्राणच्या पत्राला घाबरून बीसीसीआयने कपिलच्या प्रशिक्षण खर्चाची जबाबदारी उचलली..
क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नातं काय आपल्याला नवीन नाही. जितके आपले क्रिकेटर लोकं क्रिकेटच्या जाहिराती करतात तितक्या बॉलिवूडमधले हिरो सुद्धा करत नाहीत. आयपीएलच्या टीम्ससुद्धा बॉलिवूड सेलिब्रिटी लोकांनी विकत घेतल्या आहेत, इतकंच काय तर बॉलिवूड…
Read More...
Read More...
भारताच्या क्रिकेट इतिहासात हा एकमेव खेळाडू होता जो पब्लिक डिमांडवर सिक्सर मारायचा..
काही देशांमध्ये उत्तम खेळाडू जन्माला येतात , आपल्या देशाकडून खेळावं हेच त्यांचं स्वप्न असतं, देशाचं नाव गाजवावं पण परिस्थिती आणि इतर काही गोष्टींमुळे तो योग्य काही जुळून येत नाही. आजचा किस्सा त्याबद्दलचं. हा खेळाडू क्रिकेट क्षेत्रातला स्टार…
Read More...
Read More...