Browsing Category

दिल्ली दरबार

इंदिरा गांधी काश्मीर जिंकण्यासाठी हिंदुत्वाचं कार्ड खेळल्या होत्या..

मध्यंतरी परशुराम जयंती निम्मित सेक्युलर विचारधारा असलेल्याला राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सेक्युलर वर्ग व स्वतः काँग्रेसमधील बऱ्याच जणांनी याबद्दल निषेध व्यक्त केला. राहुल गांधी…
Read More...

राजीव गांधींवर गोळीबार सुरु झाला. पंतप्रधानांसोबत राष्ट्रपतींचेही प्राण पणाला लागले होते..

काय होईल जेंव्हा, संसदीय लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोघांवरही एकाच वेळी जीवघेणा हल्ला झाला तर? काही बरंवाईट झालं तर? मग या देशाच्या शासन व्यवस्थेचे काय होईल? याची कल्पना करणे ही किती भयंकर वाटते. पण अशाच…
Read More...

मनमोहनसिंग आणि पवारांनी मिळून घेतलेला एक कटू निर्णय देशाच्या औषध क्षेत्राला बळ देऊन गेला..

मध्यंतरी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग औरंगाबाद येथे आले होते. कारण होतं शरद पवार यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशनाचं. शरद पवार आणि मनमोहन सिंग हे जवळपास पंचवीस वर्षे एकमेकांचे जवळचे सहकारी राहिले आहेत. त्यावेळी बोलताना डॉ.मनमोहन सिंग…
Read More...

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या मागे युपी-बिहार सारखी राज्य आहेत, महाराष्ट्र मात्र ढिम्म..

एक विचार करा. एका गावात एक कुटूंब आहे. दोन मुलं आणि आई-वडील अस चौकोनी कुटूंब. या कुटूंबातील वडीलांना काही केल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कामावर जावच लागतं. ते कामावर गेले. पुढे त्यांना कोरोना झाला. वडीलांमुळे आईलाही कोरोना झाला. आत्ता…
Read More...

मोदीचं नव्हे तर कोणत्याचं केंद्रीय नेतृत्वाला दक्षिणेत राज्य करता येत नाही ते यामुळे..

हा किस्सा आहे एप्रिल २०१८ चा. चेन्नईत सुरु असलेल्या डिफेन्स एक्सपोला भेट देण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूला गेले होते. यावेळी मोदींना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यामुळे मोदींनी पुढचा प्रवास हेलिकॉप्टरन करावा लागला. त्यावर…
Read More...

गांधीजींचे खासगी डॉक्टर पुढे जाऊन कसे बनले गुजरातचे पहिले मुख्यमंत्री

2 ऑक्टोबर 1956 रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची गांधी जयंतीनिमित्त अहमदाबाद येथे सभा घेण्यात आली होती. गांधीजींच्या स्मरणार्थ ठेवली गेलेली ही सभा अपेक्षेप्रमाणे राजकीय आखाड्यात बदलली. नेहरू चाचा विरुद्ध इंदू चाचा यांच्यातील हा एक मनोरंजक…
Read More...

सासू सुनेच्या भांडणामुळं सोनिया गांधींना गडबडीत भारताचं नागरिकत्व घ्यावं लागलं..

"जर मुस्लिम समुदायाने मला मते दिली नाहीत आणि तरी मी निवडून आले. तर तेव्हा हे लोकं कोणत्याही कामासाठी माझ्याकडे आले तर त्यांना जशास तशी वागणूक दिली जाईल, आम्ही काही महात्मा गांधींचे वारसदार नाही. कायम फक्त देतच रहायचे आणि निवडणुकांमध्ये…
Read More...

आज मनमोहन सिंग पंतप्रधान असते तर देशाचं चित्र कस असतं..?

देशात कोरोना महामारीच्या संकटानं सध्या गंभीर स्वरूप धारण केलयं आणि या परिस्थितीला हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका सध्या मोदी सरकावर ठेवण्यात येत आहे. यात मग अगदी परदेशी प्रसार माध्यमांपासून ते भारतातील विरोधी पक्ष आणि सोशल मीडियातूनही मोठ्या…
Read More...

गांधी घराण्याचा भरत ज्याने पेट्रोल पंप खिरापतीप्रमाणे वाटले आणि अमेठीला काँग्रेसचा गड बनवला..

पैसे, संपत्ती ऐवजी कामातून मिळणारा आनंद जास्त सुखावणारा असतो. यामुळे त्यांनी राजकारणात जाण्या ऐवजी पायलट होणे पसंद केले. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. मात्र, भावाच्या विमान अपघातानंतर मजबुरीने आईच्या मदतीसाठी राजकारणात याव लागलं असे…
Read More...

शास्त्रीजींचा देह ताश्कंदहून दिल्लीला पोहोचण्याआधीच, भावी पंतप्रधानपदाची लढाई सुरु झालेली

१० जानेवारी १९६६ रोजी सोवियत पंतप्रधान अलेक्सी कोसिजिन यांच्या उपस्थितीत लाल बहादूर शास्त्री व आयुब खान यांचा ताश्कंद करार झाला. भारतानं पाकिस्तानला हाजीपीर ची खिंड परत देण्याचं मान्य केलं होतं. त्यामुळे आपल्याला जनतेच्या संतापाला तोंड…
Read More...