Browsing Category
दिल्ली दरबार
मुघल आणि इंग्रज दोघांची खरी फाडलेली ती दिल्लीच्या डासांनी…!!
मुघल आणि इंग्रज. दोघांच्या ही सत्ता म्हणजे खूप काळाच्या. अखंड भारतभर पसरलेल्या सत्ता. इंग्रज तर जगाचे मालक होते. मुघल पण काय कमी नव्हते. दोघांच पण मुळ बाहेरचं. पण भारतात येवून ते काही काळ भारताचे सम्राट झाले..
पण….
या दोन सत्ताधाऱ्यांनी…
Read More...
Read More...
म्हणून आपल्या लोकसभेत ४२० क्रमांकाचे आसन नाही
गाडीला, मोटारसायकला लकी नंबर मिळावा म्हणून भारतात लाखो रुपये खर्च करणाऱ्यांची कमी नाही. प्रत्येकाच्या मनात एक लकी नंबर असतोच. त्याच नंबरचे टी-शर्ट घातले, गाडीचा नंबर मिळाला तर आपण चांगली कामगिरी करू असे वाटतं. त्यामुळे तो मिळविण्यासाठी धडपड…
Read More...
Read More...
एका बातमीने भावी पंतप्रधान रेसमधून बाहेर फेकले गेले…
दिल्लीच्या राजकारणात बातम्यांना फार महत्व आहे.
कोण कोणाच्या विरोधात कशा बातम्या छापून आणतो या गोष्टींवर राजकारणाची बरीच सुत्र फिरतात. म्हणजे हल्लीच उदाहरण द्यायचं झालं तर शरद पवारांच संभाव्य पंतप्रधानपद देखील एका बातमीमुळे हुकलं होतं.…
Read More...
Read More...
प्रिन्सेस डायनाच्या लग्नाला कोण जाणार म्हणून पंतप्रधान व राष्ट्रपतींमध्ये वाद झाला होता
देशातली आणिबाणी संपली आणि जनता पार्टीचं सरकार अस्तित्वात आलं. इंदिरा गांधींच्या सुडाच्या भावनेपोटी केलेल्या राजकारणाला लोकं कंटाळले होते. त्यांना वाटतं होतं आत्ता द्वेषाचं, सुडाचं राजकारण संपेल.
पण तस काहीच झालं नाही, नव्याने आलेले…
Read More...
Read More...
त्या दोन दिवसाच्या संधीत विलासरावांनी दिल्लीतल्या बड्या दरबारी नेत्यांना गार केलं..
“जन लोकपाल की यह आधी जीत हुई है। पूरी जीत अभी बाकी है। यह पूरे युवा शक्ति की जीत है। यह जनता की जीत है। यह सामाजिक संगठन की जीत है। यह मीडिया की जीत है।" कल सबेरे 10 बजे आप सभी की उपस्थिति में मैं अपना अनशन खत्म करना चाहता हूं, वह भी आपकी…
Read More...
Read More...
आजही राजनाथ सिंह यांना भाजप मध्ये प्लॅन बी वाला पंतप्रधान म्हणून ओळखलं जातं.
१९७६ च्या आणीबाणीच्या काळातला उत्तर प्रदेश मधील एक तुरुंग. सरकारने आपल्या विरोधात बोलणाऱ्या मोठमोठ्या नेत्यांना याच तुरुंगात डांबलं होतं. इंदिरा गांधींचे हुकूम शाही कधी संपणार याची वाट बघत हे राजबंदी आपले दिवस काढत होते. शिळोप्याच्या वेळेत…
Read More...
Read More...
मुशर्रफ असोत की बिल क्लिंटन राजकारणासाठी वाजपेयी या “कूक” ला वापरून घ्यायचे…
साल होतं २००१ चं.
त्या वर्षी पाकीस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ भारताच्या दौऱ्यावर होते. भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच चांगल स्वागत केलेलं. दोन्ही देशातील संबंध चांगले होण्यासाठी ही डिप्लोमसी आवश्यक होती.…
Read More...
Read More...
इंग्रज पोलिसांशी प्राणपणाने लढली, अखेर तिच्याच नावाने दिल्लीत पोलीस हॉस्पिटल उभं राहिलं..
अरुणा असफ अली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख नाव. जेव्हा जुलमी इंग्रज सरकार स्वातंत्र्यासाठी सुरु असलेली आंदोलने मोडून काढण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा अरुणा असफअली आपल्या क्रांतिकारक साथीदारांसह भूमीगत होऊन एकाकी लढा देत होत्या.…
Read More...
Read More...
द रेड साडी : अस काय होतं ज्यामुळे भारतात या पुस्तकाला विरोध झाला
'द रेड साडी' हे सोनिया गांधींच्या जीवनावर आधारलेलं पुस्तक आहे. स्पॅनिश रायटर जेवियर मोरो याने हे पुस्तक लिहिलं आहे. २००८ मध्ये 'El sari rojo' शीर्षकाखाली या पुस्तकाचं प्रकाशन झाल होत.
फक्त भारत सोडून..
स्पेनमध्ये. नंतर या पुस्तकाचा…
Read More...
Read More...
माधवराव शिंदेंनी मोठं मन दाखवलं आणि मराठी खासदाराला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला
स्व. माधवराव शिंदे म्हणजे काँग्रेसचं तरुण तेजतर्रार नेतृत्व. एकेकाळी त्यांच्या नावाची चर्चा देशाच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून व्हायची. ते देशाचे मोठे नेते तर होतेच शिवाय ग्वाल्हेरचे महाराज देखील होते. ब्रिटिशांच्या काळात २१ तोफांचा मान…
Read More...
Read More...