Browsing Category

दिल्ली दरबार

नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यात एका माणसामुळे जोरात पंगा झाला होता..

गोष्ट आहे २००५ सालची.  अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार गेलं होतं. मनमोहनसिंग पंतप्रधान बनले होते. वयोमानामुळे वाजपेयीनी राजकारणातून संन्यास घेतल्यात जमा होती. त्यांचे वारस अडवाणी होते पण त्यानंतरचा नेता कोण असणार यात दुसऱ्या फळीमध्ये बरीच…
Read More...

संसद भवन आणि सेंट्रल व्हिस्टाच्या खऱ्या मालकांना १०४ वर्षे झाली अजूनही न्याय मिळाला नाही..

हरियाणामध्ये सोनपत जिल्ह्यात एक छोटंसं खेडं आहे हरसाना कलान. या गावाजवळ एक छोटी वस्ती आहे, नाव मालचा पट्टी. संपूर्ण देशभरात असतात तसंच हे खेड. गव्हाची शेती, बसकी घरं, पारावर बसलेली म्हातारी, धुणीभांडी चूल मुलं यामागे धावत असलेल्या बाया आणि…
Read More...

२५ वर्षांच्या सुषमांना मंत्रिपद मिळावं म्हणून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना धमकी दिली…

१९७७ साली आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये कॉंग्रेस पक्षाला जनतेनं सपशेल नाकारलं होतं. जनता पक्षाचा वारु चौफेर होता. जयप्रकाश नारायण यांच्या मार्गदर्शनात पक्षानं सत्ता देखील स्थापन केली. मोरारजी देसाई पहिले बिगर कॉंग्रेसी…
Read More...

वाजपेयींना हे दोन नकार ऐकून घ्यावे लागले, नाही तर आज भाजपची इमेज वेगळी असती..

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. भारताच्या राजकीय गणितांनी प्रचंड वेगाने बदल घडवायला सुरवात केली होती. राम मंदिराच्या आंदोलनाने पेट घेतल्यापासून भाजपचा उदय होत होता. गांधी घराण्याच्या अनुपस्थितीत काँग्रेसची सद्दी संपली असं म्हटलं जात होतं.…
Read More...

IBM मध्ये काम करणारा इंजिनियर शेतकऱ्यांचा मसीहा बनायचं म्हणून भारतात परत आला..

उत्तर प्रदेश, हरियाणाचा जाटलँड म्हणजे संपन्न प्रदेश. हिरव्यागार सुपीक प्रदेशाच राजकारण शेतीच्या भोवती फिरतं. आपल्या शेतासाठी थेट औरंगजेब बादशाहला नडणारी रांगडी माणसं या भागात राहतात. तिथल्या गावगाड्यात मात्र आजही बारा बलुतेदारांचा मुखिया…
Read More...

कॅस्ट्रोनी राजीव गांधींना आधीच सांगितलेलं, “या मंत्र्याला काढून टाक नाही तर सरकार…

एक छोटासा देश जगातल्या सर्वोच्च महासत्तेच्या नाकावर टिच्चून उभा राहतो, भल्याभल्यांना गुडघ्यावर आणून एक क्रांतिकारक त्या देशावर जवळपास पन्नासवर्षे अनभिषिक्तपणे राज्य करतो, अखेरच्या श्वासापर्यंत युरोपपासून ते आफ्रिकेपर्यंत अनेक तरुणांना…
Read More...

त्यादिवशी ममतांनी शपथ घेऊन सांगितलं होतं “आता पुन्हा येईन तर मुख्यमंत्री होऊनचं…” 

आज ममता बॅनर्जी पुन्हा आल्या आहेत. त्या आता सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या आहेत. भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, या सगळ्यांची तगडी प्रचार…
Read More...

कोणतीही ऑफर न स्विकारता वसंतराव नाईक मानाने मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले.

माजी सनदी अधिकारी भालचंद्र देशमुख हे बी. जी. देशमुख या लोकप्रिय नावाने ओळखले जातात. 1951 साली ते मुंबई इलाख्यातून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आय. ए. एस बनले. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्यामुळे विविध पदांवर कामे केली. त्यानंतर राजीव गांधी…
Read More...

२०११ साली शून्य, २०१६ साली फक्त तीन आणि आत्ता थेट ७८ हा भाजपचा नैतिक विजय

२०११ सालच्या प. बंगालच्या विधानसभा निवडणूकीत भाजपला भोपळा फोडता आला नव्हता. तसा तो यापूर्वी देखील कधीच फोडता आला नव्हता. पण ही फार काही जूनी गोष्ट नाही. फक्त दहा वर्षांपूर्वीच्या निवडणूकीची आहे. त्यानंतर २०१६ साली निवडणूका झाल्या. देशात…
Read More...

तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेल्या या १३ जणांचा निकाल बंगालच भविष्य ठरवणार आहे..

आज ममता बॅनर्जी यांच्या विरोधात कितीही मोठ्या प्रमाणात अपप्रचार होत असला तरीही पश्चिम बंगाल मधून डाव्यांच्या हातून सत्ता मिळविणे सोपे काम नव्हते. त्या १९८४ पासून समर्थपणे पश्चिम बंगाल मधील डाव्यांना तोंड देत आहे. त्यांच्यावर आता पर्यंत अनेक…
Read More...