Browsing Category

दिल्ली दरबार

खुद्द नेहरूंना देखील लव जिहादची चौकशी करण्यासाठी जावं लागलं होतं… 

लव जिहाद आणि राजकारण, तुम्हाला वाटत असेल या हे संकल्पना आजची आहे. पण भिडूंनो हे काय आज चालू नाही. लव जिहादची भिती दाखवण्याचे उद्योग अगदी १०० वर्षांपासून होत आहेत. फक्त लव जिहाद हा शब्द अलिकडचा म्हणता येईल इतकच.  जुन्या काळातलं सांगायचं…
Read More...

टिकैत यांच्या वडिलांमुळे तर पंतप्रधान राजीव गांधीना देखील गुडघ्यावर यावं लागलं होतं..

आज  पंतप्रधान मोदींनी आपले बहुचर्चित कृषी कायदे मागे घेतले. त्यांनी दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना परत फिरण्याचे आवाहन केले आहे. पण गेले वर्षभर आंदोलनाला ठाण मांडून बसलेले शेतकरी नेते कायदा पूर्ण रद्द झाल्याशिवाय आम्ही परत फिरणार…
Read More...

एका शब्दावर १०६ खासदारांना राजीनामा द्यायला लावणं एकाच वाघाला जमलं होतं .

१९९० चा काळ भारतीय राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. त्याच पहिले कारण म्हणजे मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि दुसरे म्हणजे राममंदिर आंदोलन. आणि या सगळ्या बदलत्या राजकारणाच्या परिघात प्रमुख चेहरा होते, तत्कालिन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप अर्थात…
Read More...

काश्मीरमध्येसुद्धा निवडणूक लढवणारी शिवसेना आहे, पण आपल्याहून वेगळी…

आम्ही काश्मीरला गेल्यानंतर महाराष्ट्राचे आहोत हे कळलं की लोकं दोन गोष्टींविषयी विचारायची. एक म्हणजे मुंबई आणि दुसरं म्हणजे शिवसेना. मुंबईचं आपण समजून घेऊ शकतो, आर्थिक राजधानी वगैरे म्हणून. पण शिवसेना का म्हणून? शिवसेना बाहेरच्या…
Read More...

पंतप्रधानांना ठणकावलं, “सभापती कोणाच्याही दारात जाणार नाही, तुम्ही भेटायला यावे.”

पंडित जवाहरलाल नेहरू. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान. आपल्या हुशारी आणि विदवत्तेमुळे भारतातच नव्हे तर जगभरात ‘स्टेट्समन’ म्हणून नावाजले गेलेले. त्यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने १९५२ सालची देशातील पहिलीच निवडणूक जिंकून संसदेत प्रचंड बहुमत…
Read More...

आंदोलनकर्त्यांना रोखण्याची ही टेक्निक शास्त्रीजींची देण आहे.

गेले काही दिवस दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून पंजाब व हरियाणाचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. दिल्लीच्या रस्त्यांवर उतरून त्यांची आंदोलने सुरु आहेत, याशिवाय हजारो शेतकरी दिल्लीच्या…
Read More...

त्यांनीच इंदिरा गांधींना ‘गुंगी गुडिया ते आयर्न लेडी’ बनवलं ..

१९६६ मध्ये लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी पहिल्यांदाच पंतप्रधान बनल्या होत्या. पण त्या पूर्वी पक्षात बंडखोरीने डोक वर काढलं. मोरारजी देसाई पक्षाच्या या निर्णयाने नाराज होते. पण लगेच पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका…
Read More...

एकेकाळचा पंचायत समितीचा सदस्य काँग्रेसचा शातीर दिमाग कसा बनला होता ?

वर्ष १९७७, इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीनंतर काँग्रेस पक्ष मोडकळीस आला होता. अनेक जुने मोठे नेते जनता पक्षात गेले होते. जे उरले होते ते खुश नव्हते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंदिरा गांधींच्या आणिबाणीवर जनता खुश नव्हती, संजय गांधी व…
Read More...

सरकारने विकायला काढलेल्या भारत पेट्रोलियमचा असा आहे इतिहास

खाजगीकरण. अर्थात एखाद्या कंपनीमध्ये सरकारचा जो काही असलेला हिस्सा असेल तो विकायचा आणि ती कंपनी खाजगी मालकांच्या ताब्यात द्यायची. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने खाजगीकरण संदर्भातील असाच एक निर्णय घेतला. यानुसार देशातील भारत…
Read More...