Browsing Category

News

स्टेन स्वामी यांच्यानंतर आता झारखंड कारागृहातील ६,००० आदिवासी कैद्यांचे काय होईल?

२००७ ची गोष्ट आहे, दिल्लीमध्ये सारंडा अ‍ॅक्शन प्लॅनची ​​तयारी सुरू होती. आणि तिकडे झारखंडमधील सारंडा जंगलात सीआरपीएफ आणि झारखंड पोलिस धडाधड तैनात केले गेले. त्याचबरोबर जंगलात राहणारया आदिवासी समुदायाच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या…
Read More...

एक असा गंड पत्रकार ज्याने दाऊदच्या हॉटेलवर ४.२८ कोटींची बोली जिंकली होती!

२०१५ च्या दरम्यान ट्विटरवर एक ट्रेंड सुरु होता. '४.२८ करोड'. हा ट्रेंड सुरु होता दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेसंबंधी. कारण ही मालमत्ता विकत घेतली होती एका पत्रकाराने. खरं तर दाऊद फरार झाल्यानंतर त्याच्या स्थावर मालमत्ता गुन्हे अन्वेषण…
Read More...

या तीस कोटींच्या घोटाळ्यामुळे भारताला पाणबुड्या बनवण्याचे तंत्रज्ञान मिळू शकले नव्हते.

संरक्षण खरेदीतील भ्रष्टाचार भारताला काय नवे नाहीत. ..तसाच एक म्हणजे जर्मनीकडून पाणबुड्या खरेदी करतानाचा भ्रष्टाचार होय.  जगात सगळीकडेच शस्त्रांची विक्री हा संबंधित कारखानदारांचा गलेलट्ठ पैसा मिळवून देणारा धंदा आहे. शस्त्रे विकताना नफा…
Read More...

अटलजींच्या मुलीने देखील अटलजींच्या अंत्यसंस्कारावेळी नवा पायंडा पाडला होता.

अलीकडेच मंदिरा बेदीचे तिच्या पती राज कौशल यांच्या अंत्यसंस्कारादरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते. त्या फोटोत मंदिरा अस्थीविसर्जन करतांना दिसतेय. लोकं तिच्या धाडसाचे कौतुकही करीत आहेत. असो तिला आणि तिच्या कुटुंबियांना या कठीण काळात जगण्यासाठी…
Read More...

महात्मा गांधींच्या उपचारासाठी डॉ. बिधानचंद्र रॉय कोलकात्यावरून थेट पुण्यात आले होते…

कोरोना महामारीनं सगळ्या जगाला नुसतं झपाटून सोडलंय. कित्येकांना या साथीच्या आजारमुळं आपला जीव गमवावा लागलाय. पहिली लाट, नंतर दुसरी लाट आणि आता काय तर म्हणे तिसरी लाट सुद्धा येणार आहे. लोकांनी या आजाराची धास्तीचं घेतलीये. पण या सगळ्यात…
Read More...

भारतीय सैन्यामधील टिम्मी साहेब हे सायप्रस आणि कोरिया देशातले हिरो होते.

जेव्हा कोणतीही व्यक्ती प्रामाणिकपणाने त्यांच्या क्षेत्रात कार्य करीत असते तेंव्हा त्या क्षेत्राचा इतिहासात त्यांचं नाव नेहेमीसाठीच कोरलं जातं ! असंच एक नाव कोरलं गेलं ते आपले भारतीय जनरल थिमय्या.  “जनरल थिमय्या हे प्रत्येक पिढीमध्ये…
Read More...

दुसऱ्या महायुद्धामुळे तयार झालेली केटीएम भारतात निब्बा लोकांनी फेमस केली..

बाकी काही असो महाराष्ट्रातल्या पोरांना गाडीत भारीच इंटरेस्ट असतो. म्हणजे गाडी पण अशी पळवतात कि एखाद्याचा गाडीच्या आवाजाने घाबरून जीव जाईल. हळूहळू जस जग बदलत गेलं तस तरुणाईची गाड्यांमधली चॉईस बदलत गेली. राजदूत, एम ८० चा काळ जाऊन बुलेट, पल्सर…
Read More...

कोल्हापूरला उद्योगनगरी बनवण्याचं श्रेय देखील राजर्षी शाहू महाराजांना जातं

स्वतंत्र भारतामध्ये विलीन होईपर्यंत कोल्हापूरने राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. विशेषता विसाव्या शतकाच्या मध्यानंतर कोल्हापूरने औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या…
Read More...

त्यावेळी एका दिवसात १७ कोटी बालकांना लस देण्यात आली होती. याला म्हणतात विक्रम

या वर्षांत १६ जानेवारीला लसीकरण मोहीम सुरु होते आणि याला जगातील सर्वात आणि विक्रमी लसीकरण अभियान म्हणवलं जातंय. तसेच आपली मिडिया देखील याला आत्तापर्यंतचं सर्वात मोठं लसीकरण म्हणून याच्या बातम्या आणि वाहवा करत सुटली आहे. "दुनिया का सबसे बडा…
Read More...

शरद पवारांना पंतप्रधान करण्याच्या तयारीला लागलेला राष्ट्रमंच काय आहे ?

मोदी सरकारच्या धोरणांविरोधात राष्ट्र मंचाची मंगळवारी म्हणजेच उद्या दुपारी चार वाजता दिल्लीतील शरद पवार यांच्या घरी बैठक होणार आहे आणि विशेष, या महत्वपूर्ण बैठकीला यशवंत सिन्हा आणि शरद पवार तसेच संजय सिंग यांच्यासह इतर काही नेते, आम आदमी…
Read More...